Thursday, 27 February 2025

 ✍️ *सरकारी कर्मचारीयों (रिश्वतखोर) पर सर्वोच्च न्यायालय की बडी गाज़ : कोर्ट में मुकदमा दायर कर सकते है !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


         सर्वोच्च न्यायालय के *न्या. भुषण गवई / न्या. पी. एस. नरसिंहा* इनकी द्वी खंडपीठ ने, *"रिश्वतखोर सरकारी कर्मचारी वर्गों"* के मामलों में, (विजय राजामोहन इस अधिकारी पर मद्रास उच्च न्यायालय की अपिल) एक बडा ऐतिहासिक फैसला दिया है. सदर केस *"दंड प्रक्रिया संहिता धारा १९७* तथा *"भ्रष्टाचार रोकथाम अधिनियम धारा ९७"* से जुडी हुयी है. यह फैसला *"देश के सामने सभी समान ही है"* इस संविधानीक विचारों को इंगित करता है. संविधान के सामने *"चाहें वो कोई आम आदमी हो / चाहें वो कोई खास आदमी हो, वे सभी एक समान ही है."*  सरकारी कर्मचारी वर्ग पर मुकदमों को देखकर, कई बार लगता रहा कि, कानुन यह भेदभाव कर रहा है. और *"कुछ (?) अनैतिक शक्तीयां,"* उस भ्रष्टाचारी अधिकारीयों को बचाने का, बहुत प्रयास कर रही है. परंतु मा सर्वोच्च न्यायालय के इस फैसले ने, *"सरकारी कर्मचारी वर्ग पर केस चलाने के मामलों में दिया गया बडा फैसला,"* शायद मिल का पत्थर साबित हो सकता है. ज्यादातर सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार में लिप्त होते है. उनके छपडने पर भी, उनको किसी बात का भय दिखाई नहीं देता. और उन्हे उनके *"आकां वर्ग"* बचा लेंगे, यह उम्मिद भी होती है. अत: सरकार कर्मचारी वर्ग मगराये हुये भी दिखाई देते है. अत: नागरिक वर्ग को भी अब सचेत होना बहुत जरुरी है.

          भारत में सत्ता व्यवस्था हो या, प्रशासन व्यवस्था हो या, *"न्याय व्यवस्था भी क्यौं ना हो"* आम आदमी का विश्वास, यह उठता जा रहा है. मेरी स्वयं की अपने ही केस *(Dr. Milind Jiwane vs Sanvidhan Foundation Nagpur Through its president E. Z. Khobragade / Mrs. Rekha Khobragade  WP No. 3940/2019)* का उदाहरण लो. *"भारत का संविधान"* यह कोई *"कानुनी किताब (Law Book) ना होकर, वह तो एक कानुनी दस्तावेज (Legal Documents) है."* किताब यह तो *"साहित्य "* (Literature) हो सकता है. परंतु *"दस्तावेज"* (Documents) यह साहित्य कभी नहीं हो सकता. साहित्य यह अश्लिल भी हो सकता है. साहित्य को जलाया भी सकता है. अत: इस कारणवश मेरी राष्ट्रिय संघटन *"सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* द्वारा, पुर्व प्रशासकीय अधिकारी *इ. झेड. खोब्रागडे* एवं टीम ने, दीक्षाभूमी नागपुर मे आयोजित *"संविधान साहित्य संमेलन "* का, जोर शोर से विरोध किया था. जब आयोजन समिती द्वारा, हमारे मांगो की दखल लेने से मना करने पर, मैंने स्वयं *"मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ में याचिका क्र. ३९४०/२०१९"* यह याचिका दायर की थी. वह याचिका दिनांक ७ जुन २०१९ को, *न्या. रवि के. देशपांडे / न्या. विनय जोशी* इनके बेंच के सामने लगी थी. मेरी ओर से सर्वोच्च न्यायालय के वरिष्ठ वकिल *एड. चेतन बैरवा* तथा *एड. बी. बी. रायपुरे* यह दो वकिल पैरवी कर रहे थे. तब न्यायाधीश महोदय ने मौखिक रुप से पुछा कि, *"संविधान साहित्य सम्मेलन हुआ तो, आप को आपत्ती क्या है ? आप के मुलभुत अधिकारों का, यहां हनन दिखाई नहीं दे रहा है."* और मेरी याचिका खारीज की गयी. यहां सवाल था कि, *"क्या मैं उच्च न्यायालय में, मेरे मुलभूत अधिकारों के हनन के लिये, वह याचिका दायर की थी ?"* अरे भाई, मैने संविधान की रक्षा करने के लिये याचिका दायर की थी. *"संविधान की रक्षा करना"* भारत के हर नागरिक का दायित्व है. और उच्च न्यायालय हमे *"मुलभूत अधिकार"* पुछ रहा था. इस कारणवश *नयी दिल्ली* के जंतर मंतर पर देशद्रोही लोगों ने, *"भारत का संविधान जलाया था."* अत: इसके दोषी वह *"दोनो न्यायाधीश और इ. झेड. खोब्रागडे"* भी है.  ऐसे *"ना-लायक (Not qualified)"* लोग हमारे देश में हो तो, आतंकवादी लोगों का हौसला बुलंद हो जाएगा. अत: लगता यह है कि, *"कोलोजीयम सिस्टम"* ना होती तो, *न्या. रवि देशपांडे / न्या. विनय जोशी* समान लोग, कभी *"चपराशी वर्ग की स्पर्धा परीक्षा पास ना हुये होते."* तो न्यायाधीश बनना तो बहुत दुर की बात है. और ऐसे ही लोग *"हमारे मेरीट"* पर सवाल उठाते है. ऐसे कही निर्णय है कि, लोगों का न्याय व्यवस्था पर से विश्वास उठता जा रहा है. अब हम सर्वोच्च न्यायालय के निर्णय पर चर्चा करेंगे.

          सर्वोच्च न्यायालय के *न्या. भुषण गवई / न्या. पी. एस. नरसिंहा* इन्होने अपने ३० पृष्ठों के निर्णय में, कुछ महत्वपूर्ण बिंदुओं पर प्रकाश डाला है. वे बिंदु है - "लोकसेवकों को अपराधिक मामलों में *सीबीआय अन्य जॉंच एजेंसियो के पास, तिन महिनों का समय है.* इस में कानुनी सलाहों के लिये, एक महिने का विस्तार किया गया है. मुकादमा चलाने की अनुमती देने में देरी के लिये, उच्च न्यायालय / सर्वोच्च न्यायालय में चुनौती दी जा सकती है. सरकारी अधिकारीयों के खिलाफ, *अपराधिक मामलों को रद्द करने का आधार नहीं बनेगा.* अनुमती देनेवाले किसी भी प्राधिकरण को, यह ध्यान रखना चाहिये कि, *लोग कानुन के शासन में विश्वास करते है.* यह देरी होने पर कानुन पर का विश्वास, शासन / न्याय प्रशासन में दाव पर लगा हुआ है." आरोपों के निर्धारण प्रक्रिया के बाधित संदर्भ में निर्णय कहता है कि, "आज्ञा के अनुरोध पर विचार करने में देरी कराकर, आज्ञा देने वाला प्राधिकरण तो न्याय की जांच को, अनुपयोगी बना देता है. ऐसा करने पर भ्रष्ट अधिकारी के विरुद्ध आरोपों को निर्धारीत करने की प्रक्रिया, कही हद तक बाधित होती है. ऐसी देरी सामाजिक जीवन में, भ्रष्टाचार की मौजुदगी के प्रती एक प्रणालीगत आत्मसमर्पण जैसी है. ऐसे मामलों से *भविष्य की पिढी भ्रष्टाचार को, जीवन का हिस्सा मानकर, ऐसे जीवन जीने की आदी होगी.* कर्मचारीयों पर जब मुकदमें चलते है तो, कही बार उनको सरकारी कर्मचारी होने का फायदा मिलते दिखा है. डिपटीमेंट धीमी चाल से चलती है. कही बार देखनो को मिलता है कि, फाईलें धुल खातें पडी है. अत: यह कृती ज्यादा देर तक चलना ठिक नहीं है." समय अवधी पर न्यायालय ने, सिमित अवधी का पालन करने को कहा है." उपरोक्त बिंदुओ पर प्रकाश डालकर सर्वोच्च न्यायालय ने, एक बडा क्रांतीकारी निर्णय दिया है. अत: हमें देखना है, इस निर्णय का क्या असर गिरता है ?

        जय भीम !!!


----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपुर दिनांक २६ फरवरी २०२५

Tuesday, 25 February 2025

👌 *प्राचिन बौध्द साहित्यातील प्रेम आयाम हा जगत मानवतेचा केंद्रबिंदु !* (ब्राम्हणी मराठी साहित्याने प्रेम संदर्भाचे विकृतीकरण केले)
       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

           बुध्द साहित्यातील प्रेम संदर्भ हे बुध्द विचारासोबत निगडित विषय आहे. आरोग्य व आनंदासाठी स्वतः:वर प्रेम करणे हे फार सोपे आहे. *"प्रेम ही एक शक्तिशाली , सकारात्मक उर्जा आहे. जी शरिर आणि मन यांच्यातील निरोगी संतुलनासाठी ती आवश्यक आहे."* इतर व्यक्तींंचे प्रेम ओळखणे हा सहज विषय नाही. बुध्द साहित्यातील प्रेम संदर्भ प्रामाणिक अंतर्मनाचा साद घालतो. प्राचिन बुध्द कालखंड हा पहिला बुध्द - *ताण्हणकर बुध्द* ह्यांचेपासुन २८ वे *शाक्यमुनी गोतम बुध्द* असा लांब हा कालखंड आहे. तर चवथे बुध्द *दीपांकर बुद्ध* हे तर शाक्यमुनी बुध्द होण्याचे पहिले भविष्य कथन दानवीर - *सुमेध* ह्या श्रीमंत व्यापा-याला बघुन करतात. अर्थात ही बुध्द परंपरा *"सिंधु घाटी सभ्यता"* ह्या नगरीय संस्कृतीधारेपासुन ती चालत आलेली दिसुन येते. आणि प्रेम / नैतिकता / ध्यान भावना ही उदात्त संकल्पना बुध्द संस्कृतीची एक मोठी देण आहे. त्यासोबतच प्राचिन स्तुप / भित्ती चित्र ही शिल्पकृतीसुध्दा बुध्द इतिहासाची ती साक्ष देतात. *"लोकशाही पध्दती"* (लोक शासन) प्राचिन बौध्द भिक्खु संघातील विशेष पध्दती आपल्याला दिसुन येते. आणि हा संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी संविधान सभेत २५ नोव्हेंबर १९४९ च्या अंतिम दिलेल्या स्व-भाषणात तो केलेला आहे. प्राचिन बुध्द भिक्खु संघामध्ये विद्यमान असलेली *"लोकशाही"* (Democracy) ही *"प्रेम / मैत्री / बंधुता / अहिंसा /करूणा"* ह्या उदात्त भावनेची अनुभुती करून देते. आणि *"जगत मानवतेचा"* हा विषय संदर्भ इतिहासाची साक्ष देतो. सोबत *"सौंदर्यशास्त्र "* आणि *"नैतिकवाद"* उदात्त भाव मग ते आलेचं.
           राजकुमार सिध्दार्थ आणि सिध्दार्थाचे सम्यक संबुध्द होणे, ह्या मध्य काळात सिध्दार्थ महाराणी - *"यशोधरा"* हिचे ते निस्सीम प्रेम / त्याग / वेदनांचे आकलन आम्ही कसे करणार ? हा अहं प्रश्न आहे. ह्याशिवाय वैशाली राज्याची नगरवधु *"आम्रपाली"* हिच्या सौंदर्याची ख्याती दुरवर होणे / तिचे मगध देशाचा महान सम्राट *बिंबिसार* ह्यांच्या सोबतचे निस्सीम प्रेम संबंध / देश-प्रेमासाठी त्या दोघांचे वियोग होणे, हा संदर्भ सहज विषय नाही. आम्रपाली ही आपला महाल / आम्रवन हे बुध्द भिक्खु संघाला दान करणे / सम्राट बिंबिसार - आम्रपाली ह्यांचा मुलगा *विमल कौंडिण्य* ह्यांचे ही नंतर बुद्ध भिक्खु बनने / ह्या आधी आम्रपाली हिने बौध्द भिक्खुणी बनुन *"अर्हत"* अवस्थेला प्राप्त होणे, ह्यामध्ये बुद्ध काळात *"स्त्री स्वातंत्र अधिकार"* हा सुध्दा आपल्याला दिसुन येत आहे. *आचार्य अश्वघोष / आचार्य नागार्जुन / आचार्य आर्यसुरा / आचार्य कुमारल्भ"* ही मान्यवर, प्राचिन बौध्द साहित्यातील *"चार महासुर्य"* आहेत. आणि बोधिसत्व अश्वघोष हे आपल्या स्व-प्रेम जीवनातील संदर्भ *"उर्वशी वियोग"* ह्या स्वरचित नाटकात ते अधोरेखित करतात. बुध्द साहित्यात *"विभत्स प्रेम संदर्भ"* हे दिसुन येत नाही.*बोधिसत्व अश्वघोष* हे कुशल नाटककार / संगितकार / विचारविद / कुशल वक्ता आहेत. अश्वघोष ह्यांच्या सर्व लिखाणात *"सौंदर्यशास्त्र / नीतिशास्त्र / दर्शनशास्त्र / मानवशास्त्र एवं नैतिक वाद"* ह्या विषयाचा बोध होतो.
          *कवि कालिदास* ह्यांनी *"अभिज्ञान शाकुंतलम्/ विक्रमोर्वशीयम्/ कुमारसंभवम् / रघुवंशम् / मेघदुतम् / ऋतुसहांरम्"* इत्यादी ४० संस्कृत रचना लिहिल्याचे सांगितले जाते. कालिदास ह्यांचेवर *आचार्य अश्वघोष* ह्यांच्या बुद्ध साहित्याचा प्रभाव हा दिसुन येतो. शिवाय *"अपभ्रंश भाषा साहित्य"* ह्याचाही प्रभाव हा दिसुन येतो. परंतु कालिदास ह्यांचा *"जन्म कधी - कुठे झाला ?* तसेच *मृत्यू ही कधी - कुठे झाला ?"* हे एक ना सुटणारे कोडे आहे. अर्थात *कालिदास* ह्या नावाने *"इसवी दहाव्या शतकानंतर कुणीतरी ही रचना"* लिहिलेली असावी ? ह्या संशयाला जागा मिळते. तसेच *"अभिज्ञान शाकुंतलम्"* हे संस्कृत नाटक *"राजा दुष्यंत - शाकुंतला"* ह्यांचे प्रेम - स्वयंवर - वियोग ह्यावर लिहिलेले आहे. प्राचिन बुध्द साहित्यात *"सम्राट बिंबिसार - आम्रपाली"* ह्यांचे निस्सीम प्रेम - वियोग हा इतिहास आहे. परंतु शाकुंतल हे नाटक *"स्त्री अंगाचे विभत्स चित्रण"* करीत *"भोगवाद"* ह्या मानसिकतेची जाण करुन देतो. ही अ-मर्यादा बुध्द साहित्यात ओलांडलेली दिसुन येत नाही. तसेच *"रघुवंशम् / कुमारसंभवम्"* समान ह्या संस्कृत भाषा रचना इसवी *"दहाव्या शतकातील"* इतिहास पात्राकडे घेवुन जातांना दिसुन येतात. साहित्य लिखाणातील संस्कृत भाषा ही *"क्लासिकल संस्कृत"* प्रभावाची आहे. *"हिब्रू संस्कृत भाषा"* नाही. शिवाय कालिदास हा *"चरवाह"* असल्याचे विशेष सांगितले जाते. *वैदिक /  ब्राह्मण वर्ग* आशिया खंडात *"चरवाह"* असल्याचा इतिहास आहे. तेव्हा प्राचिन कालखंड  *"लिपी - भाषा - साहित्य"* ह्या प्रमुख बिंदुवर चर्चा करु या.
              *"सिंधु घाटी सभ्यता"* कालखंडात इ. पु. ३३०० - १९०० मध्ये सापडलेली प्राचिन *"लिपी"* ही अजुनही वाचली किंवा समजली गेलेली नाही. आणि *"शाक्यमुनी गोतम बुध्द"* काळात इ.पु. सातव्या - सहाव्या शतकातील *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) ही मात्र वाचल्या / समजल्या गेलेली आहे. गोतम बुद्ध काळात बोली भाषा ही *"पाली प्राकृत भाषा"* होती. चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य ह्यांचे समस्त *"शिलालेख हे ब्राम्ही लिपीमध्ये"* कोरले गेले. ह्याशिवाय प्राचिन *"ताम्रपट / ताडपत्र"* ह्यावर सुध्दा लिपी अंकित असल्याचा प्राचिन इतिहास साक्ष आहे. श्रीलंका देशातील *"सिंहली"* भाषेत ताडपत्रावर *"त्रिपिटक"* हा बौध्द धम्म ग्रंथ कोरल्याचा प्राचिन इतिहास आहे. सदर प्रकारचे शिलालेख / ताम्रपट / ताडपत्र हे मात्र *"वैदिक / ब्राह्मणी संस्कृतीचा"* इतिहास कथन करीत नाही. इसा पुर्व चवथ्या - तिस-या  शतकात *"पाली भाषा"* ह्यावर संस्कार होवुन *"हिब्रू संस्कृत भाषा"* ही उदयाला आली. लिपी मात्र ही *"ब्राम्ही लिपी"* होती. *"हिब्रु संस्कृत भाषा व्याकरण"* लिखाण कर्ते म्हणुन *"ऐंद्र / चांद / शाकट / पाणिनी / कातंत्र / शशीदेवश्रती / दुर्गविवृती / शिष्य हिताव्रती"* ह्या आठ मान्यवरांचा उल्लेख दिसुन येतो. *पाणिनी* हे चवथ्या क्रमांकावर असुन ते बौध्द विद्वान होते, असा प्राचीन इतिहास आहे. बुध्द कालखंडात *"बम्हण"* हा शब्द *"ब्राह्मण वर्ग"* ह्या अर्थाने प्रयोगात नसुन, "बम्हण" शब्द हा *"समन / श्रमण / विद्वान"* या अर्थाने प्रयोगात होता. तसेच *"चातुर्वर्ण्य व्यवस्था"* ही अस्तित्वात नव्हती. *"साक्य वंस / कोलिय वंस / हरयक वंस / मौर्य वंस"* ह्या प्रकारे "वंस राज सत्ता" अस्तित्वात होती. *"हिब्रू संस्कृत भाषा"* ह्यानंतर सातव्या- आठव्या शतकात *"अपभ्रंश भाषा साहित्य"* हिचा उगम होतो. त्यानंतर १२ व्या शतकात *"आदी हिंदी भाषा - साहित्य"* हिचा उगम होतो.*"सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजेचं आदि हिंदी भाषा होय."* ह्यानंतर १८ व्या शतकात *"आधुनिक हिंदी भाषा - साहित्य"*  हिचा उदय होतो.
           *"रामायण / महाभारत"* ही हिंदु धर्म ग्रंथ नाहीत. तर कविंनी रचलेली ती *"महाकाव्य"* आहेत. *"महाभारत"* ह्या महाकाव्याचे मुळ नाव *"जय"* असुन *महर्षी व्यास* हे सदर ग्रंथाचे *"रचयिता"* नाहीत. त्यांनी केवळ ग्रंथ *"संपादन"* केल्याचा इतिहास आहे. तेव्हा संपादित केलेल्या महाभारतात केवळ ८,८०० श्लोक होते. सदर मुळ प्रत ही आज उपलब्ध नाही. दुसरे संपादन *वैशंपायन* ह्यांनी केले असुन ग्रंथात २४,००० श्लोक आहेत. नंतर संपादित झालेल्या ग्रंथात १ लाख श्लोक दिसुन येतात. वाल्मिकी *"रामायण"* मधिल "अयोध्या कांडात" (१०९/३४) बुध्दाला *"चोर"* म्हटल्याचा संदर्भ आहे. *"यथा हि चोर: से तथा हि | बुध्दस्तथागतं नास्तिकमंत्र विध्दी ||"* सुरेंद्र अज्ञात ह्या लेखकानी तर रामायण / महाभारत *"फर्जी"* असल्याचे म्हटलेले आहे. रामायण ग्रंथातील "अयोध्या कांड" (६६) मध्ये *सिता* ही वयाने रामापेक्षा मोठी सांगितली आहे. सदर महाकाव्यात रामाला *"मंद बुध्दी"* तसेच *"पौरूष्य अभावाचा"* ही उल्लेख आहे. सदर महाकाव्य हे *"कागदावर"* लिखित आहे. ह्याशिवाय *"वेद / उपनिषद"* ही धर्म ग्रंथसुध्दा कागदावर लिखित आहेत. सदर ग्रंथाची मुळ प्रत *"शिलालेख / ताम्रपट / ताडपत्र"* ह्यावर अंकित असल्याचा इतिहास नाही. इसवी ८५० मध्ये *शंकर* नावाचा व्यक्ती जन्माला येतो. त्याला *"प्रछन्न बौध्द"* ही म्हटले जाते. तथागत बुध्दाच्या महापरिनिर्वाणानंतर पुढे धर्मात *"हिनयान - महायान"* संप्रदाय अशी दोन भागात विभागणी झाली. महायान संप्रदायातुन *"वज्रयान संप्रदाय"* ह्याचा उदय होतो. वज्रयान संप्रदायातुन *"तंत्रयान संप्रदाय"* ह्याचा उदय होतो. तर पुढे वज्रयान / तंत्रयान संप्रदाय हे *"शैव पंथ/ वैष्णव पंथ / शाक्त पंथ"* निर्माण करतात. शंकर हा माणुस *"आदि शंकराचार्य"* बनुन चार पीठाची निर्मिती करतो. जसे : उत्तर - ज्योतिर्मठ पीठ, बद्रीनाथ उत्तराखंड (अथर्ववेद) / दक्षिण - ऋंगेरीपीठ, रामेश्वरम् केरल (यजुर्वेद) / पुर्व - गोवर्धन पीठ पुरी ओरिसा (ऋग्वेद) / पश्चिम - द्वारका पीठ, गुजरात (सामवेद). आणि आदि शंकराचार्य हा समस्त *"बुध्द महायान विहारावर"* आपले अधिपत्य करतो. *"कागदाचा शोध"* हा दहाव्या शतकात *"चीन"* ह्या देशात लागलेला आहे. *"ऋग्वेद"* ह्या ग्रंथाची प्रमाणित प्रत *"सन १४६२"* साली *"युनोस्को"* ला सादर करण्यात आली. अजुन कोणता पुरावा हवा आहे ? हा प्रश्न आहे.
           प्राचिन *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) ह्यानंतर भारतीय क्षेत्र उगम आधारे जन्माला आलेल्या अन्य लिपी *"दोन भागात"* विभागणी करता येईल. एक - *उत्तरी धारा* - गुप्त लिपी / कुटील लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / देवनागरी लिपी. दुसरी - *दक्षिणी धारा* - तेलगु लिपी / कन्नड लिपी / तामिळ लिपी / मल्याळम लिपी / कलिंग लिपी / ग्रंथ लिपी / मध्यवेशी लिपी / पश्चिमी लिपी. ह्याशिवाय भारत वर्षातील *"खरोष्टी लिपी / चित्र लिपी / शाहमुखी लिपी / मोडी लिपी"* ह्या प्राचिन लिपी प्रकारांचा उल्लेख करावा लागेल. *"देवनागरी लिपी"* ही इसवी ११०० मध्ये *"प्रथम प्रारुप"* स्वरूपात उदयास आली. इसवी १७९६ ला *"देवनागरी लिपी"* ही व्यवहारात आली. इसवी १६४५ हा कालखंड *"उर्दु लिपी"* सोबत सलग्न आहे. *"मराठी भाषा पहिला शिलालेख"* हा इसवी ७०५ सालचा पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे"* येथे आढळला. *दुसरा शिलालेख* हा इसवी १०१२ सालचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी सापडला आहे. *तिसरा शिलालेख* हा इसवी १०१८ सालचा सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* येथे सापडला. *चवथा शिलालेख* सन १०३९ सालचा हा कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे आढळला. ढोबळमानाने मराठी भाषेला १८०० वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्यासाठी २००० वर्षाचा इतिहास हा आवश्यक असल्याने, बौध्द राजे सातवाहन काळातील *"नाणेघाट शिलालेख"* ह्याचा आधार घ्यावा लागलेला आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. मराठी भाषा तज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी *"संमत सिध्दांता"* द्वारे मराठीचे मुळ हे *"तामिळ भाषेतुन"* मानलेले आहे. *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांनी सदर विधानाची पुष्टी केली आहे. *दुर्गा भागवत* ह्यांनी राजाराम शास्त्री भागवत ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत भाषेपेक्षा जुनी भाषा मानलेली आहे. या ठिकाणी दुर्गा भागवत ह्या संस्कृत भाषा ही *"क्लासिकल संस्कृत"* संदर्भात बोलतांना दिसतात. तर *प्रा. हरी नरके* ह्यांनी तर *"मराठी भाषा ही इसवी पुर्वीपासून अहिर माहाराष्ट्री - प्राचिन म-हाटी भाषेपासून शौरसेनी भाषेची उत्पत्ती झाली. आणि शौरसेनी भाषेपासुन मागधी / देशाची ह्या दोन भाषेची उत्पत्ती झाली,"* असा जावई शोध लावला. मराठी भाषेची *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी"* असे पोट-प्रकार दिसुन येतात. उपरोक्त संदर्भ हे मराठी भाषा - साहित्याला *"बुध्द भाषा - साहित्याचा प्रभाव"* इंगित करतांना दिसुन येते.
           *"मराठी भाषा - साहित्य"* ह्या उगम दिशेकडे गेल्यास *संत नामदेव महाराज* हे आपल्या अभंगात म्हणतात, *"बुध्द अवतारी आम्ही झालो संत | वर्णावया मात नामा म्हणे ||"* दुस-या अभंगात ते म्हणतात, *"मध्ये झाले मौन देव निज घ्यावी | बौध्द ते म्हणोनी नावे रुप ||"* ह्या अभंगात संत नामदेव महाराजांचे पंढरपूरचा विठोबा अर्थात - *"बुध्द ह्यांच्या प्रती असलेली खरी प्रेम भावना"* ही दिसुन येते. संत नामदेव परिवारातील *संत जनाबाई* ही सुध्दा आपल्या अभंगात म्हणते, *"होवुनिया कृष्ण कंस वधियेला | आता बुद्ध झाला सखा माझा ||"* तसेच दुस-या अभंगात म्हणते, *"ऐसा कष्टी होवुनी बौध्द राहिलासी ||"* ह्या अभंगात संत जनाबाईची प्रामाणिक निष्ठा संत नामदेव महाराज ह्यांच्या प्रती दिसुन येते. संत चोखामेळा महाराज ह्यांची पत्नी *संत सोयराबाई* ही तिच्या अभंगात म्हणते, *"देह असुनही तु ही देही | सदा समाधिस्त राही | पाहाते पाहणे गेले दुरी | मने चोखीयाची महारी ||"* ह्या अभंगात सोयराबाई हिचे संत चोखामेळा ह्यांचे प्रती असलेले खरे प्रेम आणि काळजी करणे ही दिसुन येते.  ब्राह्मण समाजाचे *संत एकनाथ महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात, *"नवबा बैसे स्थिररुप | त्या नाम बौध्दरूप || संत तया दारी | तिष्ठाताति निरंतरी ||"* एकनाथ महाराज ह्यांची बुध्दाप्रती असलेली ही निष्ठा उच्च वर्गाला सहन झालेली नाही. *संत तुकाराम महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात, *"नावे रुपे अंगी लावला विटाळ | होते ते निर्मळ शुध्द बुध्द ||"* दुस-या अभंगात ते म्हणतात, *"शुध्द त्यासी शुद्ध बुद्ध व्हावे ||"* संत तुकाराम महाराज ह्यांचे बुध्दाप्रती असलेली प्रेम निष्ठा आम्ही समजून घेणार आहोत की नाही ? हा प्रश्न आहे. कारण ब्राह्मणी मराठी साहित्याने ह्या संतांना वंचित करुन *संत ज्ञानेश्वर महाराज / संत रामदास स्वामी* ह्यांचा फार उदोउदो केलेला आहे. तर मराठीचे आद्य कवि म्हणुन *मुकुंदराज / संत ज्ञानेश्वर महाराज* ह्यांना अग्रस्थानी ठेवलेले आहे. आणि *संत नामदेव महाराज / संत चोखामेळा / संत जनाबाई* ह्या थोर आद्य कवि ह्यांच्यावर अन्याय केलेला आहे. हा झालेला अन्याय आम्ही तो दुर करणार काय ? हा प्रश्न आहे.
             बुध्द धर्म हा *"प्रेम / मैत्री / शांती / अहिंसा / प्रज्ञा / शील / करुणा / स्वातंत्र्य / समता / बंधुता / न्याय / लोकतंत्र"* इत्यादी आयामांचा खरा पुरस्कर्ता आहे. आणि ही समस्त आयामे एकमेकांसोबत सलग्न झालेली आहेत. अर्थात ती मानवतेची प्रामाणिक निष्ठा कास बांधणारी आहेत. *"प्रेमात पडणे / त्यात राहाणे / जाणते म्हणा वा अजाणेतुन बाहेर पडणे / हृदयभंग होणे, खरे तर हा प्रेमाचा (?) अलग विषय म्हणायला हवा."* प्रेमाच्या ख-या वास्तव्याची अनुभुती बौध्द धर्म हा *"मैत्री / बंधुता / करुणा / समता / न्याय"*  ह्या समस्त आयामासी ती निगडीत आहे. आनंद ही दुसरी व्यक्ती सहजपणे देत नसते. आपल्याला ती स्वतः निर्माण करावी लागत असते. नातेसंबंध जीवंत राहाणे हा अपरिहार्य भाग आहे. म्हणुन निरोगी, दिर्घकालीन, मजबुत, आंतरीक गाभा हा विकसित करणे हे परिपूर्ण आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली मानली जाते. *तथागत बुध्दांनी* स्वतः सोबतचं इतरांच्या कल्याणाचा मार्ग सांगितला आहे. *बुध्द साहित्य असो वा आंबेडकरी साहित्यात केवळ विद्रोह आणि नकार आहे,"* असा आरोप ब्राम्हणी मराठी साहित्यिकांनी केलेला दिसुन येतो. परंतु बौध्द साहित्यातील *"सौंदर्यशास्त्र / नैतिकवाद / प्रेम / मैत्री"* इत्यादी आयामांना समजण्याची पात्रता वा मेरीट ब्राम्हणवादात कुठे आहे ? ह्या वर्गानी तर सहजपणे बौध्द साहित्यावर आपले स्व-अधिपत्य निर्माण केले आहे. *"ब्राह्मण्य मराठी"* हे लेबल लावले आहे. ब्राम्हण्य मंडळी साहित्याचा जो काही उपभोग घेत आहेत, ती सर्व काही *"बौध्द साहित्याची प्राचिन देणं"* आहे. मग ती *"गांधार कला / मथुरा कला"* ह्या शिल्पकला कां असे नां ? तेव्हा आता काही पात्र संदर्भावर चर्चा करु या.
           शाक्यकुमार *"सिध्दार्थ - यशोधरा"* ह्यांच्या जीवनातील प्रेम संदर्भ / किंवा शाक्य संघातील पाणीसंघर्ष विवाद आणि सिध्दार्थाचा गृहत्याग / यशोधरा हिच्या त्याग आणि कुटुंब जबाबदारी / सिध्दार्थ ह्याचे बुद्धत्वाला जाणे / धम्माला आपला पुत्राचे दान करणे आणि यशोधरा हिचे धम्माला पुर्णत: समर्पण होणे, ह्या समस्त जीवन प्रसंगात *"प्रेम, सौंदर्यशास्त्र, नैतिकवाद"* आम्ही शोधणार की नाही ? की नकार / विद्रोह ह्यावर चर्चा करणार ? हा प्रश्न आहे. *"चक्रवर्ती सम्राट अशोक - देवी"* ह्यांचे मिलन - प्रेम - विवाह होणे / शाक्य कुमारी देवी उर्फ वेदिसा उर्फ महादेवी हिची बुध्द श्रध्दा / सम्राट अशोकाच्या जीवनातील देवीचे स्थान आणि अशोकाचे बुध्दाकडे जाणे / ८४ हजार स्तुपांचे - शिलालेख निर्माण / सम्राट अशोकाचे इतिहासात अजरामर होणे, हे विषय ही बुध्द संदर्भाची भाषा सांगतात. *"महात्मा ज्योतिबा फुले - सावित्रीबाई"* ह्यांचे घरातुन बाहेर पडणे / सावित्रीबाई हिची फुलेंंना साथ देणे / फुलेंच्या शिक्षण मिशनमध्ये पुर्ण सहभाग देणे / अपमान सहन करुन स्त्रीयांना शिक्षित करणे / दत्तक पुत्र घेणे / फुलेंचे मिशन पुढे चालविणे, ह्या समस्त विषयात फुले परिवाराचे *"प्रेम, त्याग आणि जबाबदारी"* आम्हाला एक चिंतनाचा एक मोठा विषय आहे. आणि पुणेरी ब्राह्मण साहित्यिक हे *"ज्योतिबा फुलेंच्या लिखाणामध्ये व्याकरण"* शोधित बसले होते, ह्याला आम्ही काय म्हणावे ? *"डॉ बाबासाहेब आंबेडकर - रमाई"*  ह्यांचे शालेय वयात झालेले झालेले लग्न / रामजींचे जगाला निरोप दिल्यावर रमाई मातेवर आलेली जबाबदारी / पाठोपाठ मुलांचा मृत्यु होणे आणि हलाखीची घरची स्थिती / घर सांभाळताना रमाई आईचे बाबासाहेबांना ती जाणिव न देता फार कष्ट करणे / बाबासाहेब ह्यांचे रमाई आईला पत्र लिहिणे वा रमाई आईचे बाबासाहेब ह्यांना पत्र लिहिणे / बाबासाहेब हे विदेशात शिक्षणाला असतांना बाबांच्या अभ्यासावर परिणाम होवु नये म्हणुन बाळाचा मृत्यु लपवुन ठेवणे / बाबासाहेब विदेशात बोटीवर जातांना रमाई आईचे निरोप देतानांचे अश्रु / बाबासाहेब विदेशातुन शिक्षण घेवुन आल्यावर त्यांचा सत्काराला नविन लुगडे नसल्याने बाबासोबत न जाण्याचा काही बहाणा करणे / आणि बाबासाहेब सत्काराला गेल्यावर छ. शाहु महाराजांनी बाबासाहेबांना भेट दिलेली शाल ही लुगडे समान घालुन दुरुनचं बाबासाहेब ह्यांचा सत्कार बघणे / रमाई आईने पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन इच्छा केल्यावर बाबासाहेब ह्यांचे देवदर्शनास मना केल्यावर न जाणे / रमाई आईचा जगाला निरोप देणे / रमाईच्या जाण्याने बाबासाहेबांचे खचुन जाणे / भारतीय संविधान लिहितांना स्वातंत्र्य - समता - बंधुता - न्याय ह्या बुध्द विचाराचा आदर्श ठेवणे, ह्या समस्त विषय संदर्भात आम्हाला *"प्रेम / सौंदर्यशास्त्र / नैतिकवाद"* दिसत नसल्यास, तो दोष हा मात्र आमच्या *"प्रज्ञा चक्षुचा"* म्हणायला हवा नां ! कारण ब्राम्हणी वर्ग साहित्यिकांना *"आंबेडकरी साहित्यात केवळ नकार आणि विद्रोह दिसुन येतो,"* ह्याला काय म्हणावे ? ब्राह्मण धर्मीय *संत ज्ञानेश्वर महाराज* हे रेड्याकडुन वेद वदवुन घेतात / ज्ञानेश्वर महाराज भींत चालवतात हा चमत्कार / इतकेच नाही तर *संत रामदास स्वामी* (नारायण सुर्याजीपंत कुळकर्णी  ठोसर) त्यांच्या "दासबोध" ग्रंथातील अभंगांत म्हणतात, *"संसार मुळीचा नासका | विवेक करावा नेटका ||"* / अर्थात संसारातुन पळ काढणारे ह्या संताचा उदोउदो करण्यात ब्राह्मण्य साहित्यिक वर्ग धन्यता मानतात. तेव्हा ह्या उच्च वर्गीयांच्या साहित्य दर्जाची जाण होवुन जाते. ब्राम्हणी साहित्यिकांच्या ह्या *"भोगवाद / अनैतिकवाद"* विचारांची आम्ही समिक्षा करणार की नाही ? ह्या मराठी साहित्यावर आम्ही आपले अधिपत्य निर्माण करणार की नाही ? आमचा *"प्रज्ञा चक्षु"* उघडणार आहोत की नाही ? हा प्रश्न आम्ही सर्व साहित्य मंडळींना करीत आहोत. 
        जय भीम !!!!

-------------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
       नागपूर, दिनांक २४ फेब्रुवारी २०२५

Sunday, 23 February 2025

 🌹 *सीआरपीसी पदाधिकारी धर्मेंद्र सिंग इनके सुपुत्र का मंगल परिणय सहोल्लास संपन्न !*

          सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (सी.आर.पी.सी.) पदाधिकारी *धर्मेंद्र सिंग* इनके सुपुत्र *अमित*   इनका मंगल परिमय, रविवार दिनांक २३ फरवरी २०२५ को, उमरेड रोड स्थित *"कान्हा सिलेब्रेशन लॉन"* में, सहोल्लास संपन्न हुआ. उस अवसर पर सीआरपीसी के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* समवेत सीआरपीसी के राष्ट्रिय सचिव *सुर्यभान शेंडे* सीआरपीसी वुमन विंग की राष्ट्रिय संघटक *डॉ मनिषा घोष / सुरेखा खंडारे* / सेल के *मनिष खंडारे* और अन्य पदाधिकारी वर्ग ने, मंगल परिमय में उपस्थित होकर, वधु - वर को आशिर्वाद दिया.

Thursday, 20 February 2025

 🎓 *एडव्होकेट (एमेडमेंट) बील २०२५ यह ड्राफ्ट आने से वकिल वर्ग में बडी बेचैनी वही पक्षकार वर्ग में खुशी का माहोल !*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


           समस्त वकिल वर्ग को, उनके वकिली पेशा संदर्भ में, *"न्यायालय के नियम पालन एवं पक्षकार वर्ग से व्यवहार"* इस संदर्भ में, *"एडव्होकेट एक्ट (कानुन) १९६१"* यह पहले से ही विद्यमान है. सदर कानुन के अधिन ही, *"Bar Council of India & State Bar Council"* का गठण किया गया है. इस तरह के कानुन, *"डाक्टर"* आदी वर्ग के लिये भी, पहले से ही वह निर्धारीत किये गये है. ता कि कोई भी संबंधित पेशा वर्ग, अपने उस पेशा का दुरुपयोग ना करे. अभी अभी भारत सरकार ने, वकिल वर्ग से संबंधित पुराना *"एडहोकेट एक्ट १९६१"* इस मे *"सुधार"* करने के लिये, *"एडव्होकेट (एमेडमेंट) बील २००५"* यह लाते हुये, २८ फरवरी २०२५ तक, जन मन से उनके विचार मंगाये हुये है. सदर बील पर, लोगों द्वारा भेजे गये विचारों का अध्ययन कर, *"एडव्होकेट (एमेडमेंट) बील २०२५"* इस को, अंतिम रुप वह दिया जाएगा.‌ और संसद के दोनो सदनो में उसे पारीत कर, राष्ट्रपति के हस्ताक्षर होने के पश्चात, वह *"एडव्होकेट एक्ट कानुन २०२५"* अस्तित्व में आयेगा. परंतु भारत सरकार पुरस्कृत उपरोक्त बील के कुछ धाराओं पर, कुछ विद्वान (?) वकील वर्ग में, बडी बेचैनी सी दिखाई दी है. अत: हम उस बेचैन करनेवाले धाराओं पर चर्चा करेंगे.

           ‌"एडव्होकेट (एमेडमेंट) बील २०२५" की *धारा 4* अंतर्गत बार कौन्सिल में *"सरकारी सदस्य नामिनीत करने"* का प्रावधान किया गया है. नये बिल में *धारा 35A* नयी जोडी गयी है. जो धारा *"Prohibition on the boycott or abstraction from court work"* से जुडी हुयी है. अर्थात बार कौन्सिल का कोई भी वकिल *"हडताल / बायकॉट"* नहीं कर पायेगा. अगर इसका उल्लंघन किया गया तो, उसे *"Misconduct"* स्वरूप माना जाएगा. और उस दोषी वकिल पर शिस्तभंग समिती की माध्यम से, *"शिस्तभंग की कारवाई"* की जाने का प्रावधान है. अगर *"हडताल आदी करना हो तो,"* न्यायालय कार्यकाल समाप्त होने के उपरांत करने का जिक्र है‌. *"धारा 9B"* अंतर्गत misconduct  होने पर, शिस्तभंग कारवाई के बाद *"वकिली पेशा से बेदखल"* (Remove) किया जाएगा. *"धारा 26A"* अंतर्गत *"Power to remove names from rolls"* का भी प्रावधान है. अगर वकिल शिस्तभंग समिती द्वारा दोषी पाये जाने पर, दोषी वकिल को *"वकिली पेशा से बेदखल"* (Remove) करने का खास प्रावधान है. *"धारा 45B"* अंतर्गत *"Liabilities for misconduct in certain cases"* अन्वये अगर *"पक्षकार"* को, किसी वकिल द्वारा जबरण misconduct किया गया हो तो, सदर *"पिडित पक्षकार"* यह, उस दोषी वकिल की शिकायत कर सकता है. उस दोषी वकिल पर *"Bar Council"* या *"Consumer Court"* में, मुकदमा भी (Offence / Civil) दायर किया जा सकता है. *"धारा 49A"*  तथा *"धारा CC"*  अंतर्गत *"विदेशी वकिल"* को भारत में प्रॅक्टिस करने संदर्भ मे, नियम बनाने का सरकार को अधिकार है‌  इस प्रकार के प्रमुख बिंदुओ पर, वकिल वर्ग बेचैन दिखाई दे रहा है. परंतु उपरोक्त प्रावधान यह *"डॉक्टर एक्ट"* में भी, हमे निहित दिखाई देता है. ता कि डॉक्टर हो या वकिल, वह *"अपने पेशे का दुरुपयोग ना करे."* इस लिये डॉक्टर और वकिल वर्ग को, *"Consumer"* श्रेणी में लाया गया है. क्यौं कि *"इन वर्गो"* ने, यह उदात्त पेशा, यह *"सेवा"* ना समझकर उसे *"व्यापार"* स्वरूप बनाया हुआ है.

           ७ नवंबर २०२४ को सर्वोच्च न्यायालय द्वारा, Bar of Indian Lawyer vs D K Gandhi & Other केस नं *"Civil Appeal No 2646/2009 तथा 2647/2009"* मे वकिल वर्ग को *"Consumer Protection Act"* से बाहर (पॅरा ६ देखे) रखा था. परंतु अब *वकिल* यह *"कंझुमर कोर्ट"* के अधिन लाया गया है. पहले *डॉक्टर* भी कंझुमर श्रेणी में नहीं था. उसे भी डॉक्टर एक्ट में, *"कंझुमर श्रेणी"* में लाया गया है. अत: इस कानुन प्रावधान से, *"झोलाछाप डॉक्टर हो या वकिल"* इन्हे, दिन में भी तारे दिखाई देंगे. वकिली पेशा में *"पक्षकार को लुटना / तारीख पर खडा ना होना / केस ठिक से ना लढना"* आदी बातो पर नियंत्रण आ सकता है. वकिल वर्ग अपने केस के प्रति ज्यादा सिरियस रहेगा. सदर बील पर जो कोई व्यक्ती अपना सुझाव देना चाहेगा, वह व्यक्ती २८ फरवरी २०२५ के पहले निम्न इमेल पर, अपना सुझाव भेज सकता है.

ईमेल -  dhruvakumar.1973@gov.in

           impcell-dla@nic.in


 ---------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपुर दिनांक २१ फरवरी २०२५

Wednesday, 19 February 2025

 🧜‍♀️ *प्राचिन बौध्द साहित्यातील सौंदर्यशास्त्र आणि नैतिकवाद  !* (मराठी भाषेवरील ब्राम्हणी साहित्य मक्तेदारीला आम्ही शह देणार काय ?)

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


             बौध्द धर्मामध्ये सौंदर्यशास्त्र म्हणजे *"जीवनातील आंतरिक मुल्य म्हणून आनंद घेणे होय."* सौंदर्यशास्त्रातुन जीवनाचे मुल्य म्हणून आनंद घेण्याची मुलभुत धारणा योग्य मानली जाते. आणि *"जग आणि जीवन"* ह्यांना आंतरिक मुल्य मानलेले आहे. *"निर्वाण"* म्हणजे जे आहे तसेच आहे, असा साधा आणि सोपा अर्थ दिलेला आहे. बौध्द धर्म हा *"निरिश्वरवादी / अध्यात्मवादी / समतावादी / विज्ञानवादी / मानवतावादी / नैतिकवादी"* असा धर्म आहे. प्राचिन बौध्द काळातील विविध मान्यवरांच्या बौध्द ग्रंथांचा संदर्भ हा देता येतो.आणि त्यामध्ये धर्मग्रंथ / भाष्य / काव्यात्मक भावांचा उल्लेख करता येईल. बुध्दाच्या शिकवणुकीचे जतन करणे मग ते आलेचं. बौध्द साहित्याची उत्पत्ती / वैशिष्ट्ये / प्रमुख कालखंड / महत्वपूर्ण ग्रंथ / विविध सांस्कृतिक आणि बौध्दिक परंपरा / प्रभाव ह्या संदर्भात आपल्याला तपशीलवार अभ्यास करणे हे फार गरजेचे आहे.‌ *"सिंधु घाटी सभ्यता"* ह्या नगरीय सभ्यतेमध्ये पहिला बुध्द  *ताण्हणकर बुध्द* पासुन २८ वे बुध्द *शाक्यमुनी बुद्ध* पर्यंतचे सर्व जीवन संदर्भ - लिपी - भाषा साहित्य, ही सौंदर्यशास्त्राचा बोध करुन जातो. निसर्ग मैत्रीचा संदर्भ देतो. सिंधु सभ्यतेतील चित्र असो वा डॉंस करणारी सुंदर स्त्री प्रतिकृती हे सर्व काही सौंदर्यशास्त्र भावनेची अनुभुतीचं आहे नां !

           प्राचिन बुध्द साहित्यातील बरीच पात्रे ही सौंदर्यशास्त्र विषयाचे बोध करणारी आहेत. वैशाली राज्याची नगरवधु *"आम्रपाली"* हिच्या जन्मापासुन ते तिचे *"अर्हत"* अवस्थेला जाणे, ह्यामधील कालखंड हा आम्रपालीच्या सौंदर्य भावनेची अनुभुती देतो. आम्रपाली हिचे नगरवधु बनने / मगध राजा *बिंबिसार - आम्रपाली* ह्या दोघांचे निस्सीम प्रेम होणे / मगध द्वारा वैशाली वर आक्रमण / आम्रपाली हिच्यावर असणा-या राजा बिंबिसाराच्या निस्सिम प्रेमामुळे युध्द बंद होणे / आम्रपाली हिला तिचा प्रेमी *"हा मगध देशाचा राजा आहे,"* म्हणुन देशप्रेमातुन दोघांचा वियोग होणे / बिंबिसाराचा पुत्राला आम्रपालीने - विमल कौंडिण्य ह्याला जन्म देणे / रस्त्याने जाणा-या एका युवा बौध्द भिक्खुला आम्रपाली हिने तिच्या महालात चार महिने वर्षावासाला निमंत्रण देणे / चार महिन्यांनंतर युवा बौध्द भिक्खु समवेत आम्रपाली हिने स्वतः भिक्खुचे वस्त्र घालुन बुध्दासमोर दीक्षीत होणे / आम्रपाली द्वारा आपला आलिशान महल - आपले आम्रवन बुध्दाला दान देणे / आम्रपाली हिचे *"अर्हत"* बनने / नंतर  आम्रपाली - राजा बिंबिसाराचा मुलगा विमल कौंडिण्य ह्यांचे बौध्द भिक्खु बनने, आम्रपाली हिच्या ह्या समस्त जीवन कार्यात आम्ही *"सौंदर्यशास्त्र"* शोधणार आहोत की नाही ? हा प्रश्न आहे. *कालीदास* ह्याची रचना *"अभिज्ञान शाकुंतलम्"* ह्यामध्ये *"राजा दुष्यंत - शाकुंतला"* ह्यांच्या प्रेमाच्या संबंधातील, शांकुतला हिच्या अंगप्रदर्शनाचे अश्लील वर्णन, हा *"भोगवाद"* संदर्भ देवुन जातो. परंतु बौध्द साहित्यात *"आम्रपाली"* हिच्या निस्सिम प्रेमाच्या संबंधात नैतिकता ही जोपासलेली दिसुन येते. अर्थात बौध्द साहित्यात *"सौंदर्यशास्त्र वर्णनात नैतिकवाद"* जोपासलेला दिसुन येतो, हे समजून घेणे गरजेचे आहे.

             *"सिंधु घाटी सभ्यता"* कालखंड  (पुर्व सिंधु सभ्यता इ. पु. ७५०० - ३३०० / सिंधु सभ्यता इ. पु. ३३०० - २६०० / परिपक्व सिंधु सभ्यता इ. पु. २६०० - १९००) हा नगरीय सभ्यतेचा इतिहास आहे. **ब्राम्हण सभ्यता"* इतिहास हा *"ग्रामिण ऋषी सभ्यतेचा"* इतिहास आहे. परंतु सिंधु घाटी सभ्यतेमध्ये कुठेही (?) *"ग्रामीण ब्राह्मण संस्कृतीचा"* आढळुन आलेला नाही. अर्थात ब्राह्मणी संस्कृतीचा *"शिलालेख / ताम्रपत्र / ताडपत्र"* असा ठोस पुरावा आढळुन आलेला नाही. त्यामुळे *"विदेशी आर्य ब्राह्मण थेअरी"* हा इतिहास एक प्रश्न चिन्ह आहे. *"सिंधु घाटी सभ्यता लिपी"* ही अजुनही वाचली गेलेली नाही. इसा पुर्व सातवी - सहावी शतकातील *शाक्यमुनी बुध्द* ह्या कालखंडातील *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) ही वाचली गेलेली आहे. बुध्द कालखंडात बोली भाषा ही *"पाली प्राकृत"* भाषा होती. पुढे पाली भाषेवर संस्कार करण्यात आले. आणि *"हिब्रू संस्कृत"* ह्या भाषेचा जन्म झाला. लिपी मात्र ही *"ब्राम्ही लिपी"* होती. तर सध्याची संस्कृत ही *"क्लासिकल संस्कृत"* भाषा असुन, तिची लिपी ही *"देवनागरी"* आहे. *चक्रवर्ती सम्राट अशोकाचे शिलालेख "* ही बौध्द संस्कृतीची साक्ष आहे. प्राचिन काळातील *"बम्हण"* हा शब्द *"ब्राम्हण"* ह्या अर्थी नसुन, बम्हण हा शब्द *"समन / श्रवण / विद्वान"* ह्या अर्थाने प्रयोगात होता. ब्राम्हण संस्कृतीची *"चातुर्वर्ण्य पध्दती"* ही सुध्दा बुध्द कालखंडात अस्तित्वात नव्हती. तर *"वंश पध्दती"* हिच अस्तित्वात होती. जसे - शाक्य वंश / कोलिय वंश / मौर्य वंश / हरयक वंश / कुशाण वंश / नाग वंश / शुंग वंश / शक वंश / गुप्त वंश / पाल वंश.

            प्राचिन बुध्द कालखंडात मौर्य वंश / हरयक वंश आदी वंशाची सत्ता होती. पुढे तर बुध्द धर्म हा *"हिनयान - महायान"* हा दोन विचारधारेत विभागला गेला. *"त्रिपिटक ग्रंथ"* (सुत्त पिटक / विनय पिटक / अभिधम्म पिटक) हा हिनयान संप्रदाय संबंधित ग्रंथ मानला जातो. तसेच *"आचार्य अश्वघोष / आचार्य नागार्जुन / आचार्य आर्यसुरा / आचार्य कुमारल्भ"* ह्या विद्वानांचा बोलबाला दिसुन येतो. महायानी *वसुमित्र* रचित अभिधम्म / प्रकरण पादशास्त्र / धातुकाय पादशास्त्र, *आचार्य कल्याणी पुत्र* रचित दिव्यावदान, *नागार्जुन* रचित मध्यमिका कारिका, शुण्यवाद,  *आर्य देव* रचित चतु:शतक, *मैत्रीनाथ* रचित अभिसमयालंकार, *असंग* रचित महायान सुत्रालंकार, *दिग्नाग* रचित न्याय प्रवेश, *धर्म किर्ती* रचित न्यायबिंदु, *आचार्य शांतीदेव* रचित बौध्दाचार्य अवतार, *आचार्य अश्वघोष* रचित बुध्दचरित्रम् / सौदरानंदम् / वज्रसुची / शारीपुत्रप्रकरणम् / उर्वशी वियोग / राष्ट्रपाल ह्या ग्रंथाचे लेखन झालेले दिसुन येते. *हिनयानी ग्रंथ* म्हणुन प्रतित्यसमुत्पाद / निर्वाण प्राप्ती  हे प्रमुख ग्रंथ तर *महायानी ग्रंथ* म्हणुन प्रज्ञा पारमिता / सद्धर्म पुण्डरीक / ललीत विस्तार / अट्ठसहस्त्रिका / महावस्तु / लंकावतार सुत्र / दशभुमीश्वर / नागानंदा ह्या ग्रंथाचा उल्लेख करता येईल. *"बुध्द वंस"* ह्या प्राचिन ग्रंथात *"बुद्ध वंशावळी"* दिसुन येते. श्रीलंका देशातील *दीपवंश* (बेटांचा इतिहास) आणि *महावंश* (महान इतिहास) ही ग्रंथ प्राचिन बौध्द साहित्याची साक्ष देतात. *"विशुध्दीमग्ग / जातक कथा"* तसेच *"मिलिंद प्रश्न"* ह्या बौध्द साहित्याचाही विशेष उल्लेख करता येईल. ह्याशिवाय *"गांधार कला आणि मथुरा कला"* ह्या शिल्पकलेचा आविष्कार ही बुध्द धर्माची देणं आहे. अर्थात *"साहित्यातील सौंदर्यशास्त्र असो वा कलेतील सौंदर्यशास्त्र"* हा बुध्द धम्माचा अविष्कार आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

           बौध्द साहित्यातील *"प्रेम भाव"* संदर्भात *बोधिसत्त्व अश्वघोष* ह्यांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या *"उर्वशी वियोग"* या नाटकाचा संदर्भ देता येईल. अश्वघोष लिखित *"बुध्दचरित्रम्"* हे महाकाव्य बुद्ध जीवनावर आधारित आहे. तर *"सौदरानंदम्"* हे महाकाव्य बुद्धाचा चुलत भाऊ *आनंद* ह्यांच्या बुद्ध धम्माच्या दीक्षित प्रसंगावर आधारित आहे. बोधिसत्व अश्वघोष ह्यांचा जन्म इ. पु. १५० चा आहे. अश्वघोष ह्यांच्या साहित्यात *"सौंदर्यशास्त्र / नीतिशास्त्र / दर्शन शास्त्र / मानवशास्त्र / नैतिक वाद"* ह्या उदात्त भावाची अनुभुती होते. तर *कालिदास* ह्यांनी "अभिज्ञान शाकुंतलम् / विक्रमोर्वशीयम् / कुमारसंभवम् / रघुवंशम् / मेघदुतम् / ऋतुसंहारम्"  समान एकुण ४० रचना लिहिल्याचे सांगितले जाते. परंतु *"कालिदास ह्यांचा जन्म कधी - कुठे झाला तसेच त्यांचा मृत्यु कुठे - कधी झाला ???"* हा इतिहास मात्र अनुत्तरित आहे. ह्याशिवाय कालिदास ह्यांच्यावर अश्वघोष ह्यांच्या साहित्याचा प्रभाव दिसुन येतो. तसेच कालिदास ह्यांचे सर्व लिखाण हे *"संस्कृत"* भाषेमध्ये असले तरी काही प्रमाणात *"अपभ्रंश भाषेचा प्रभाव"* हा दिसुन येतो. *"हिब्रू संस्कृत"* भाषा हिच्या नंतर इसवी सहाव्या सातव्या शतकात *"अपभ्रंश भाषा"* ही उदयास आली. पुढे इसवी १२ व्या शतकामध्ये *"आदि हिंदी भाषा"* ही उदयाला आली. आणि *"सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदी हिंदी होय."* हे समजून घेणे गरजेचे आहे.

               भारतातील लिपीला *"ब्राम्ही लिपी"* द्वारा उगम आधारे *क्षेत्रानुसार दोन भागांमध्ये* विभागता येईल. एक - *उत्तरी धारा* - गुप्त लिपी / कुटील लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / देवनागरी लिपी. दुसरी - *दक्षिणी धारा* - तेलगु लिपी / कन्नड लिपी / तामिळ लिपी / मल्याळम लिपी / कलिंग लिपी / ग्रंथ लिपी / मध्यवेशी लिपी / पश्चिमी लिपी. ह्याशिवाय भारतातील *"खरोष्टी लिपी / चित्र लिपी / शंख लिपी / शाहमुखी लिपी / मोडी लिपी"*:ह्या प्राचीन लिपी प्रकाराचा उल्लेख करावा लागेल. *"देवनागरी लिपी"* ही इसवी ११०० मध्ये *"प्रथम प्रारूप"* स्वरुपात उदयास आली. आणि इसवी १७९६ ला देवनागरी लिपी ही व्यवहारात आली. *"उर्दु भाषा"* कालखंड हा इसवी १६४५ आहे. इसवी १८ व्या शतकात *"आधुनिक हिंदी भाषा"* ही उदयास आली. *मराठी भाषा"* हिचा पहिला शिलालेख इसवी ७०५ सालचा पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे"* येथे सापडला आहे. दुसरा शिलालेख हा इसवीज १०१२ सालचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी आढळला. तिसरा शिलालेख इसवी १०१८ सालचा सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* येथे सापडला. चवथा शिलालेख इसवी १०३९ सालचा कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडलेला आहे. मराठी भाषातज्ज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी मराठीचे मुळ हे *"तामिळ भाषेतुन"* मानलेले आहे. *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांनी सदर विधानाची पुष्टी केली आहे. *दुर्गा भागवत* ह्यांनी राजाराम शास्त्री भागवत ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत भाषेपेक्षा जुनी भाषा मानलेली आहे. परंतु सदर संस्कृत ही *"क्लासिकल संस्कृत भाषा"* होय, हे समजणे गरजेचे आहे. तर *प्रा. हरी नरके* ह्यांनी *"मराठी भाषा ही इसवी पुर्वीपासून अहिर माहाराष्ट्री - प्राचीन म-हाटी भाषेपासून शौरसेनी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. आणि शौरसेनी भाषेपासुन मागधी / पैशाची या दोन भाषेची उत्पत्ती झाली"* असा जावई शोध लावला. मराठी भाषेची *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी/ व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी"* असे पोट प्रकार झालेले आहेत. मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्यासाठी *"२००० वर्षांचा इतिहास"* आवश्यक असल्यामुळे *"सातवाहन बौध्द काळातील नाणेघाट शिलालेख"* हा संदर्भ घ्यावा लागलेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अशी कसरत करावी लागली, हे समजून घेणे गरजेचे आहे.

            महायान बौध्द संप्रदायातुन *"वज्रयान संप्रदाय"* चा उदय झाला. वज्रयान संप्रदायातुन *"तंत्रयान संप्रदाय"* उदयास आला. वज्रयान - तंत्रयान संप्रदायाने *"शैव पंथ/ वैष्णव पंथ/ साक्त पंथ"* ह्यांना जन्माला घातले. इसवी ८५० साली *शंकर* नावाचा व्यक्ति जन्माला येतो. त्याला *"प्रच्छन्न बौध्द "* ही म्हटले जाते. पुढे तो *नवव्या - दहाव्या* शतकात *आदि शंकराचार्य* बनुन चार पीठाचे गठण करतो. उत्तर - ज्योतिर्मय पीठ, बद्रीनाथ उत्तराखंड (अथर्ववेद) / दक्षिण - ऋंगेरी पीठ, रामेश्वरम् केरल (यजुर्वेद) /  पुर्व -: गोवर्धन पीठ पुरी ओरिसा (ऋग्वेद) / पश्चिम शारदा पीठ द्वारका गुजरात (सामवेद). इतकेच नाही तर महायान बौध्द संप्रदायाच्या बौध्द मठावर आपले अधिपत्य करतो. *"कागदाचा शोध दहाव्या शतकात चीनमध्ये लागलेला आहे."* अर्थात *"वेद / उपनिषद / रामायण/ महाभारत"* ह्या ग्रंथाची उत्पत्ती ही *"दहाव्या शतकानंतर"* झालेली आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण सदर *"ब्राह्मणी ग्रंथाचे प्राचिन शिलालेख"* प्रमाण उपलब्ध नाहीत. *"ऋग्वेद"* ह्या ग्रंथाची प्रमाणित प्रत *"युनोस्को"* ला इसवी १४६२ साली पाठविण्यात आली. अर्थात *"वैदिक धर्म / ब्राह्मणी धर्म"* हा इसवी नवव्या - दहाव्या शतकातील आहे, हा पुरावा म्हणायला हवा. प्रश्न हा की, मग *"ब्राह्मण वर्ग हा हिंदू धर्मीय कसा झाला ?"*  कारण हिंदु धर्म हा *"मुस्लिम / इंग्रज शासन काळात"* उदयास आला, हा इतिहास आहे.

         ‌‌ प्राचिन बौद्ध साहित्यापासुन भारतातील समस्त भाषीक साहित्याचा उगम हा झालेला आहे. त्याचा वरील संदर्भ हा पुरावा म्हणायला हवा. *"मराठी भाषा साहित्यावर असणारी ब्राह्मणी मक्तेदारी ही अन्य साहित्य वर्गातील साहित्यिक समाजाची दमन नीति सांगणारी दिसून येते."* प्रश्न हा की, अन्य साहित्यिक वर्गाने ही ब्राह्मणी साहित्य दमनगिरी कुठपर्यंत ती सहन करावी ? की *"कांग्रेसी गवताप्रमाणे"* अन्य साहित्यिक वर्गाने केवल लिखाण करावे आणि ब्राम्हणी साहित्यिक ह्यांच्या ओंजळीने *"गुलामीचे पाणी हे प्राशन"* करावे वा ब्राम्हणी एकाधिकारशाही वर्गाच्या *"बेडवरची शोषित वेश्या"* बनुन जावे, हा राहाणार काय ? हा प्रश्न आहे. आणि साहित्य लिखाणात *"केवल क्रांतीची भाषा"* लिहावी. कृतीशीलता मात्र *"आकाशातील ता-याप्रमाणे दुरवर"* आहे. मराठी भाषा साहित्यातील *"आद्य अग्रणी कवि"* हे शिंपी जातीचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते २/१२/१२९६) / नामदेव महाराज परिवारातील आणि वयाने वरिष्ठ *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०) / महार जातीचे *संत चोखामेळा* (१२७३ ते १३३८) ह्यांच्या लिखाणाला आम्ही न्याय देणार आहोत वा नाही ? की केवळ भिक्षेकरी ब्राह्मणी साहित्यिक वर्गाच्या दरवाजावरील कुत्रे बनुन *मुकुंदराज* (१२ वे शतक) / *संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांना *"आद्य अग्रणी कवि"* म्हणुन स्वीकार करणार आहोत ? ह्याशिवाय सोनार जातीचे *संत नरहरी सोनार* / चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा* / ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज* / वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०१/१६०८ ते १९/०३/१६५०) ही सर्व संत मंडळी पंढरपूरच्या *"विठोबा / बुद्ध"* ह्यांना पुर्णतः शरण गेलेली असल्यामुळे त्यांचा साहित्यातील खरा इतिहास रचला गेला नाही. आम्हाला हा इतिहास नव्याने लिहावा / रचावा लागणार आहे. ब्राम्हण धर्माचे *संत रामदास स्वामी* (१६०६ ते १६८२) ह्यांनी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेची कास धरल्यामुळे त्यांचा उदोउदो करण्यात आला. तर संत रामदास स्वामी ह्यांचे दुरचे नातलग आणि वरिष्ठ असलेले *एकनाथ महाराज* मात्र वंचित राहातात. महान *छत्रपती शिवाजी महाराज* हे जगतगुरु *संत तुकाराम महाराज* ह्यांना गुरु मानले असतांना, ब्राह्मणी व्यवस्थेने *संत रामदास स्वामी* ह्यांना गुरु (?) दाखवून खोटा इतिहास लिहिला आहे. आम्हाला हा खोटा इतिहासही मिटवायचा आहे. *ब्राम्हणी व्यवस्थेच्या साहित्यिकांचे साहित्य विश्वातील सौंदर्यशास्त्र कोणते ?*  मग *"नैतिक वाद"* हा विषय खुप दुरवरच्या आहे. अर्थात ब्राह्मणी साहित्यिक (?) ही केवळ *"भोगवादाचे प्रतिक"* आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे.

        जय भीम !!!


----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपूर दिनांक १९ फेब्रुवारी २०२५

        मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

Monday, 17 February 2025

🕉️ *तुलसी पीठ चित्रकुट (मप्र) के जगतगुरु (?) रामभद्राचार्य का संविधान में मागासवर्ग आरक्षण पर घोर विरोधी बयाण  !*
   *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

         मध्य प्रदेश स्थित तुलसी पीठ चित्रकुट नगरी के स्वयं घोषित जगतगुरु *रामभद्राचार्य* इनकी बहुतसी मुलाखते हमें दिखाई देती हैं. और एक मुलाखत में रामभद्राचार्य इन्होने *भारतीय संविधान "* में *"मागासवर्गीय आरक्षण का जोर शोर से विरोध किया है."* यही नहीं वे सन्यासी होकर भी *"शिघ्रवादी"* दिखाई दिये. उनके ज्यादातर बयाण बहुत विवादीत दिखाई दिये. *नरेंद्र मोदी को अपना मित्र बताना / डॉ. मोहन भागवत को धर्माचार्य न मानना / हिंदु राष्ट्र की वकालत करना / हिंदु राष्ट्र बनने पर, मुस्लिम यह बाबर ना बने कहना / उनके शिष्य धिरेंद्र शास्त्री के बहुत कुछ चमत्कारो पर, "बालको वर्तने"  कहकर उसका बचाव करना / संविधान विषय पर, किसी धर्म को नष्ट करने का कोई अधिकार नहीं है, यह बोलना / मोहनदास गांधी को राष्ट्रपिता दिये उपाधी पर, गांधी के मरने पर राष्ट्र क्या गांधी के बाप का हुआ ? / महात्मा गांधी हमारा आदर्श नहीं है, वाल्मिकी ही हमारा आदर्श है / हमारा सनातन धर्म पर अन्याय सहन नहीं किया जाएगा"* ऐसे ही बहुत सारे विवादीत बयाण में, आदि हिंदी कवि *"तुलदीदास रामायण"* (१५३२ - १६२३) इस ग्रंथ का एक श्लोक - *"ढोल गवार शुद्र पशु नारी, यह सब ताडन के है अधिकारी"* इस में *"ताडन"* शब्द का अर्थ *"शिक्षण"* बताये जाने पर, *"अंध स्वयं घोषित जगतगुरु (?) रामभद्राचार्य"* ये केवल आंखो से ही अंधे नहीं है. वे मानसिक / वैचारिक रुप से भी अंधे दिखाई दिये. इस पर मुझे बाबासाहेब डॉ आंबेडकर द्वारा *"हिंदु कोड बिल"* का ड्राफ्ट बनाने के बाद, हिंदु धर्मिय *स्वामी करपात्री* इनका कट्टर विरोध घटना याद आ गयी. जब स्वामी करपात्री ने उस ड्राफ्ट का विरोध करने पर, केंद्रीय मंत्री डॉ बाबासाहेब ने उन्हे अपने ऑफिस में, सोहनलाल शास्त्री के माध्यम से, चर्चा के लिये बुलाया था. तब स्वामी करपात्री महाराज बोले कि, "एक वीतरागी धर्म पालन करनेवाले तपोवन संन्यासी के पास, उन्हे स्वयं चलकर आना चाहिये. यही मर्यादा है." इस पर डॉ बाबासाहेब आंबेडकर इन्होने सोहनलाल शास्त्री इनके माध्यम से मेसेज दिया कि, *"हिंदु कोड बील यह गृहस्थीयों के लिये बनाये गये सामाजिक नियम है. और जिन्होने सांसरिक झमेलो को त्याग चुके हो, उन्हे कोई तलाक लेता है या देता है, इस तरह के, राजनैतिक प्रश्न से क्या लेना देना ?"* और डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वामी जी से मिलने नहीं गये. स्वामी करपात्री ने मेसेज दिया कि,"वे डॉ बाबासाहेब आंबेडकर इनको मिलने जरुर जाऊंगा."  हमें यहां तो, *"धर्माचार्यो द्वारा उठाये गये विषय,"* राजनीति से जुडे हुये दिखाई देते है. और हिंदु धर्माचार्यों द्वारा दिये बयान भी *"भाजपा दल प्रवक्ता रुप में दिखाई देते है."* और तो और हमारे मंत्री वर्ग, धर्माचार्य लोगों को लोटांगण जाते हुये नज़र आते है. हम इसे क्या कहे ???
          चित्रकुट के तथाकथित स्वयं घोषित जगतगुरु *रामभद्राचार्य* इन्हे *"अयोध्या"* का भी जगतगुरु बताया जाता है. महत्वपूर्ण विषय यह कि, *आदि शंकराचार्य* इन्होने इसवी नववी - दसवी शती में, केवल *"चार पीठों"* का निर्माण किया था. वे चार पीठ और वहां के शंकराचार्य है - उत्तर : ज्योतीर्मठ पीठ, बद्रीनाथ उत्तराखंड (अथर्ववेद) - स्वामी अविमुक्तेश्वरानंद / दक्षिण : ऋंगेरी पीठ, रामेश्वरम् केरल (यजुर्वेद) - स्वामी भारती तिर्थ / पुर्व : गोवर्धन पीठ पुरी ओरिसा (ऋग्वेद) / पश्चिम : शारदा पीठ, द्वारका गुजरात (सामवेद) - स्वामी सदानंद सरस्वती. आदि शंकराचार्य का जन्म इसवी ८५० में हुआ और उन्हे *"प्रच्छन्न बौध्द"* भी कहा जाता है. बुध्द के महापरिनिर्वाण के बाद, बौध्द धर्म यह *"हिनयान - महायान संप्रदाय"* में विभाजित हो गया. महायान ने *"वज्रयान संप्रदाय"* को जन्म दिया. वज्रयान ने *"तंत्रयान संप्रदाय"* को जन्म दिया. फिर वज्रयान और तंत्रयान संप्रदाय ने *"शैव पंथ/ वैष्णव पंथ / शाक्त पंथ"* का निर्माण किया. शंकर नाम का व्यक्तीने इसवी नववी - दसवी शती में, *"आदि शंकराचार्य"* बनकर ज्यादातर महायान बौध्द मठो पर, अपना अधिपत्य कर डाला. इन चारो पीठों के मंदिर पहले *"बौध्द मठ"* ही हुआ करते थे. महत्वपूर्ण विषय यह कि, *"ऋग्वेद"* इस धर्म ग्रंथ की प्रमाणित प्रत *"युनोस्को"* को, सन १४६२ को भेजी गयी है. अर्थात *"वेद / उपनिषद"* इसका निर्माण यह *"दसवी शती"* के बाद, कागदों पर किया गया. कागज का आविष्कार *"दसवी शती में चायना*" में लगा है. बाद में कागज की आयात भारत में हुयी होगी. *"रामायण / महाभारत"* का निर्माण भी. क्यौं कि, चक्रवर्ती सम्राट अशोक के किसी भी *"शिलालेख"* पर, *"वेद / उपनिषद / रामायण / महाभारत"* का संदर्भ दिखाई नहीं देता. ना ही *"सिंधु घाटी सभ्यता"* में. पत्रकार द्वारा तथाकथित जगतगुरु रामभद्राचार्य को, *"बद्रीनाथ क्या यह बौध्द मठ है,"* पुछे गये एक प्रश्न पर, "नहीं वह हिंंदु मंदिर ही है," यह जबाब दिया गया. इस पर रामभद्राचार्य इनके *"अंध ज्ञान"* को, हम क्या कहे ? भारतीय सत्ता राजनीति ने, *"चार हिंदु पीठो की शक्तीनीति"* को तोडने के लिये, तथाकथित *"जगतगुरु"* का निर्माण की कुटील राजनीति खेली हुती दिखाई देती है. वैसे ही और एक तथाकथित स्वयं घोषित जगतगुरु - *"राजस्थान संस्कृत विद्यापीठ (?) के स्वामी रामानंदाचार्य"* भी है.
            तथाकथित स्वयं घोषित जगतगुरु *रामभद्राचार्य* इनके बहुत सारे विवादित बयाण, इसके बीच न जाते हुये, हम केवल *"हिंदु राष्ट्र और संविधान"* इस विषय पर ही, चर्चा कर रहे है. भारत के संविधान अंतर्गत *"मागासवर्ग को आरक्षण"* की व्यवस्था की गयी है. ता कि वह वर्ग, अन्य उच्च वर्ग के समकक्ष आ जाए. परंतु जगतगुरु (?) रामभद्राचार्य इस आरक्षण को हटाने की बातें करते है. *"हिंदु राष्ट्र बनाना"* यह धार्मिक विषय ना होकर, ज्यादातर यह विषय *"राजकीय विषय"* ही है. दुसरा विषय यह कि, *"भारतीय संविधान का विरोध करना"* इसे भी हमे समझना होगा. भारतीय संविधान का अनुच्छेद २५, २६, २७, २८ यह हमें, *"धार्मिक स्वतंत्र"* प्रदान करता है. फिर इन *"तथाकथित ब्राह्मण धर्मगुरू"* का विरोध क्यौ है ? यह अहं प्रश्न है. भारत में हिंदु वर्ग बहुमत में है. सत्ता में भी हिंदु बहुल वर्ग ही है. फिर *"हिंदु धर्म खतरे में कैसा है ?"* यह राजनीति हमें समझनी है. *"ब्राम्हण आदी उच्च जाती की जनसंख्या ५%"* के ऊपर भी नहीं है. उन उच्च वर्ग को, भारत में *"मनुस्मृती"* समान दुसरा *"हिंदु राष्ट्र संविधान"* लागु करना है. और बहुसंख्य जन मन समुदाय को, गुलाम बनाना है. और बहुसंख्य समाज *"धर्मांध / देवांध भावना"* के अधिन आदि हो चुका है. समस्त हिंदु मंदिरो पर ब्राम्हण वर्ग का ही अधिपत्य है, यह भी हमे समझना होगा. *"मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन"* आदी समुदाय अल्पमत में है. क्या इस अल्पमत समुदायों से, हिंदु धर्म को खतरा हो सकता है ? यह भी प्रश्न है. दुसरा अहं विषय *"प्रार्थना स्थल (विशेष तरतुदी) कानुन १९९१"* यह कानुन उन लोगों को बदलना है. अब इस कानुन के अनुसार *"१५ अगस्त १९४७ के पहले, जो भी मंदिरो का रूपांतरण किया गया है, उन्हे यथावत रखने का प्रावधान है."* इस कानुन में *"रामजन्मभूमी"* विषय अलग रखा गया था. रामजन्मभूमी का *"सर्वोच्च न्यायालय का निर्णय"* यह *"प्रायमा फेसी"* के आधार पर ना देकरं, वह *"भावना के आधार"* पर देकरं, सरन्यायाधीश *रंजन गोगोई* इनकी अध्यक्षता वाली पीठ के *"न्या. शरद बोबडे / न्या. अशोक भुषण / न्या. धनंजय चंद्रचूड / न्या. एस. अब्दुल नज़ीर"* इन्होने तो, उनकी *"वैचारीक दिवालखोरी"* (?) दिखायी है. अगर *"न्यायालय कोलोजीयम"* ना होता तो, वे *"चपराशी स्पर्धा परिक्षा"* पास होते या नहीं ? यह संशोधन का विषय है. आज इस संदर्भ के १८ केसेस, सर्वोच्च न्यायालय में प्रलंबित है, यह हमें समझना होगा. आज *"भारत का प्रजातंत्र"* बहुत खतरे में है. *"पुंजीवादी व्यवस्था "* ने तो, अपनी जड़े मजबुत बना रखी है. *"भारत की अर्थव्यवस्था"* अपनी *"अंतिम श्वास"* ले रही है. अत: हमारे पर *"दुसरी गुलामी"* ना लादी जाए, इस लिये हमें *"भारतीय संविधान"* की रक्षा के लिये, सजग रहना बहुत जरुरी है. 
        जय भीम !!!

----------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
       नागपुर दिनांक १७ फरवरी २०२५
       मो. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

Saturday, 15 February 2025

 ‌✍️ *९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष-पदाची पुरुष मक्तेदारी आणि स्त्रीवादी भावनांचे ब्राह्मणी लाचारीपण ?*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


            आतापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने ही ९७ झालेली आहेत. आणि केवल ५ महिलांना अध्यक्ष पदाचा मान मिळाला, असे गणितीय भाषा चर्चा (?) खुप सुरु झाली. यंदाचे नवी दिल्ली राजधानी येथे होणा-या फार मोठ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदांची माळ *डॉ तारा भवाळकर* ह्या महिला विभुतीच्या गळ्यात पडल्यामुळे त्या निश्चितच ६ व्या महिला संमेलनाध्यक्ष होणार आहेत. सदर अध्यक्ष पदावरून बोलतांना डॉ भवाळकर ह्या भाषणात *"कोणते तीर मारणार आहेत ???"* हे बघु यां. कारण आजपर्यंतच्या सर्व ब्राह्मणी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाच्या *"भाषणाचे तीर"* आम्ही ऐकत आलेलो आहोत. मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व अध्यक्षपदाच्या *"मेरिट"* ह्या विषयावर चर्चा व्हायला हवी. ह्या तमाम मराठी साहित्य संमेलनात *"ब्राह्मण (?) मक्तेदारी"* नसती तर, साहित्यातील *"आंबेडकरी साहित्य / बौध्द साहित्य / विद्रोही साहित्य / आदिवासी साहित्य / व-हाडी साहित्य / दलित साहित्य  / संत साहित्य / झाडीबोली साहित्य"* असे विविध साहित्य प्रकार जन्माला आले असते काय ? हा संशोधनाचा विषय आहे. तसे बघितले तर मानसी प्रकृतीत *"सकारात्मक / नकारात्मक"* ही दोन परस्पर विरोधी भाव (?) स्वभावतः दिसून येतात. आणि ह्यात  *"ब्राह्मण स्त्रीवादी भाव साहित्य"* ही उसळी होणे आणि ९८ : ६ हे समिकरण काय -आणि कसे परिणाम करणारं आहे ? हे भविष्यात दिसणार आहे. प्रश्न आता *"स्त्रीवादी ब्राह्मणी भाव साहित्यातील आंबेडकरी / बौध्द / दलित / आदिवासी / व-हाडी / झाडीबोली साहित्य प्रकारातील स्त्री अस्तित्वाचाही आहे."* अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा *प्रा. उषा तांबे* ह्यांनी *"पुर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य (?) संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक नेहमी होत असत. उमेदवार ह्याचे नाव कोणीतरी सुचवित असे. उमेदवाराला केवळ ना हरकत प्रमाणपत्र हे द्यावे लागत असे. पुढे निवडणूक न घेता हे पद सन्मानाने दिले जावे, असा ठराव झाला. तेव्हा पहिला मान अरुणा ढेरे ह्यांना मिळाला"*  अशी छान (?) प्रतिक्रिया व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे सन १८४८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष *न्या. महादेव गोविंद रानडे* हे होते. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी सन १९६१ ला ग्वाल्हेर (म.प्र.) मराठी संमेलनाच्या अध्यक्षा *कुसुमावती देशपांडे* ह्या होत्या. एकंदरीत ह्या मराठी साहित्यातील *"ब्राह्मणी एकाधिकार पुरुष परंपरा"* ही नेटाने छान सुरु आहे. आता ह्या मराठी साहित्य संमेलन विवादात *"ब्राह्मणी महिला शक्तीचा"* प्रवेश झालेला आहे, असे म्हणायला हरकत नसावी..

           मराठी भाषा - साहित्य - लिपी हिचा *"उगम - विकास"* संदर्भात बरीच विवाद आहेत. काही ब्राह्मणी साहित्यिक - विचारवंत ह्यांचे लिखाण हे एकांगी स्वरूपाचे दिसून येते. तेव्हा *"मराठी भाषा - साहित्याचा खरा उद्गाता कोण ?"* हा प्रश्न आहे. *"प्राचीन भारताचा इतिहास"* हा असत्यधारेचा इतिहास आहे.  *"सरस्वती"* ही विद्येची देवी. पण तिचे शैक्षणिक क्षेत्रात योगदान काय ?  हा दुसरा प्रश्न निर्माण होतो. *आंबेडकरी - बौद्ध साहित्यिकांनी - विचारवंतानी* ह्या विषयावर खुप फारसे संशोधन केले आहे, असे ही दिसुन येत नाही. मी खुप मोठा साहित्यिक/ समिक्षक आहे, असा माझा मुळींच दावा नाही. मी केवळ अभ्यासक आहे. कुठेतरी ह्या विवादीत विषयाला न्याय मिळावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. प्राचिन भारताचा इतिहास हा *"सिंधु घाटी सभ्यता"* पासुन पुढे *"गोतम बुध्द काळापर्यंत"* चालत जातो. हा इतिहास शिलालेख / ताम्रपट इत्यादीतुन दिसुन येतो. *"सिंधु घाटी लिपी"* ही अद्यापही वाचली गेली नाही. इसा पुर्व सातव्या  - सहाव्या शतकातील *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) ही पुढे वाचली गेली असल्यामुळे प्राचिन भारताचा बोध होतो. गोतम बुध्द काळात *"पाली प्राकृत भाषा"* ही बोली भाषा होती. पुढे पाली भाषेवर संस्कार झाल्यावर *"संस्कृत भाषा"* ही उदयाला आली. परंतु प्राचिन संस्कृत ही *"हिब्रू संस्कृत भाषा"* होती. आताची संस्कृत ही तर *"क्लासिकल संस्कृत भाषा"* आहे. *बोधिसत्व अश्वघोष* (इ. पु. १५०) ह्यांनी *"बुद्धचरित्रम् / सौदरानंदम् / सारिपत्तप्रकरण / वज्रसुची"* सारख्या रचना लिहिलेल्या आहेत. ते *"बौध्द दार्शनिक / नाटककार / कवि / संगितकार / कुशल वक्ता"* असल्याची अनुभूती सहज होवून जाते. अश्वघोषाचे साहित्य हे *"सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / दर्शनशास्त्र / नैतिकवाद"* ह्यांची अनुभुती देवुन जातो. परंतु नंतर झालेला *"कालिदास"* ह्यांच्या जन्म - मृत्यु संदर्भात कुठेही प्रमाण दिसुन येत नाही. परंतु कालिदास ह्यांनी *"मेघदुतम् / कुमारसंभवम् / ऋतुसहांर / रंघुवंशम् / शाकुंतलम्"* सह एकुण ४० रचना लिहिलेल्या आहेत, हे सांगितले जाते. परंतु कालिदास ह्यांची रचना *"भोगवाद"* हा सांगुन जातो. दुसरे म्हणजे *"हिब्रू संस्कृत"* भाषेतील *"आद्य कवि"* हे आचार्य अश्वघोष असतांना *कालिदास* ह्यांच्या नावाचा फार उदोउदो केला जातो. *"हिब्रू संस्कृत"* नंतर *"अपभ्रंश भाषा - साहित्याचा उदय"* होतो. आणि कालिदास ह्यांच्या लिखाणात *"अपभ्रंश भाषेचा प्रभाव"* दिसून येतो. महत्वाचे म्हणजे *"हिब्रू संस्कृत"* भाषेची लिपी ही *"ब्राम्ही"* तर *"क्लासिकल संस्कृत"* भाषेची लिपी ही *"देवनागरी"* आहे, हे समजून घेणे फार गरजेचे आहे.

        *"अपभ्रंश भाषा - साहित्य"* संदर्भात चर्चा करतांना *"वल्लभी दर्शन (इसवी ५५०) / सिध्द सराहपाद (इसवी ७६९) / उद्दोत्तर सुरी (इसवी ७७९) / देवेन (इसवी ९३४) / आणि शेवटचा अपभ्रंश भाषा कवि रूईथु (इसवी १४००)"* ह्यांचा उल्लेख करता येईल. त्यांनंतर *"आदि हिंदी भाषा - साहित्य"* हिचा उदय होतो. *"सामान्यतः पालि प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदि हिंदी होय."* इसवी १२ व्या शतकातील *अब्दुल रहमान* (अद्दाहमान) हे आदि हिंदीचे पहिले कवि आहेत. त्यांनी *"संदेश रासक"* नामक काव्य संग्रह लिहिला आहे. ह्याशिवाय *"शालिभद्र सुरी (११८४) /अमिर खुसरो (१२५३ - १३२५) / हंसाउली (१३७०) / संत कबिर (१३९९ - १५१२) / रामानंद (१४५०) / कालामितुल (१५८०) / नाभादास (१५८५) / बनारसीदास (१६०१) / गुरु अर्जुन देव (१६०४) / गोस्वामी तुलसीदास (१५३२ - १६२३) / जटमल (१६२३) / आचार्य केशव दास (१६३४)"* ह्यांचा उल्लेख करता येईल. त्यानंतर इसवी १६४५ हा कालखंड *"उर्दू भाषा - साहित्याचा"* दिसुन येतो. इसवी ११०० हा कालखंड *"देवनागरी लिपी प्रथम प्रारुप स्वरुप"* मानला जातो. परंतु देवनागरी लिपीचा प्रारंभ इसवी १७९६ पासुन दिसुन येतो. आदि हिंदी भाषा आदि कवि *अद्दाहमान* आणि *संत कबीर* ह्या दोघांनीही त्यांची जाती *"कोली तसेच जुलाह"* ही सांगितली आहे. आधी ते दोघेही कवि हे *"कोली जातीचे"* आणि मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर *"जुलाह"* जातीचे झालेले दिसुन येतात. कोली आणि जुलाह ह्या जातीचा व्यवसाय *"विणकाम"* आहे. कोली ही जाती *"कोलीय"* वंशासोबत सलग्न असुन सिध्दार्थ ह्यांची पत्नी यशोधरा ही *"कोलीय"* होती. आणि त्यांचा व्यवसाय हा विणकाम होता, असा प्राचीन इतिहास आहे.

            *"आधुनिक हिन्दी भाषा - साहित्य"* हे १८ व्या शतकात उदयास आले. साहित्यिक *गार्सा तासी*  (१८३९) यांना आधुनिक हिंदी भाषेतील पहिला इतिहासकार मानले जाते. त्यांनंतर *"उदत मार्तंड (१८२६) / ओम जय जगदीश (१८३७) / शिव सिंह सरोज (१८८३) /राजा शिवप्रसाद (१८६८) / अयोध्या प्रसाद खत्री (१८७७)"* अशी लांब यादी आहे. १ में १९५० ला *"हिन्दी राजभाषा हिन्दी साहित्य संमेलन "* स्थापना केली जाते. त्यापुर्वी इसवी १८८१ लाख *"उत्तर प्रदेश हिन्दी प्रयाग"* आणि १८९३ ला *"काशीनगरी प्रचारीनी सभा"* हिची स्थापना केली गेली. *"ऋगवेद ग्रंथाची"* प्रमाणित प्रत *"युनोस्को"* लाख सन १४६२ साली पाठविण्यात आली. *आदि शंकराचार्य* ह्यांचा जन्म इसवी ८५० साली झालेला असुन त्यांना *"प्रच्छन्न बौध्द"* ही म्हटले जाते. *महायान बौध्द संप्रदाय"* ह्या पासुन *"वज्रयान संप्रदाय"* आणि वज्रयान संप्रदाय पासुन *"तंत्रज्ञान संप्रदाय "* उदयास आला. वज्रयान संप्रदाय आणि तंत्रयान संप्रदाय ह्यांनी *"शैव पंथ / वैष्णव पंथ / शाक्त पंथ"* ह्यांना जन्माला घातले. पुढे आदि शंकराचार्य ह्यांनी समस्त बौध्द विहारावर आपले अधिपत्य केले. आता आपण *"मराठी भाषा - साहित्य "* ह्या विषयाकडे वळु या. मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी ७०५ वर्षांचा पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे"* येथे सापडलेला आहे. दुसरा शिलालेख इसवी १०१२ हा रायगड जिला अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी आढळला आहे. तिसरा शिलालेख हा सोलापूर जिल्ह्यांतील *"हत्तरसंग कुंडल"* येथे सापडलेला आहे. चवथा शिलालेख इसवी १०३९ साली कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडलेला आहे. ह्या शिलालेख संदर्भात चर्चा पुन्हा कधी तरी करु या. मराठी भाषातज्ज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी *"समंत सिध्दांता"* नुसार मराठीचे मुळ *"तामिळ भाषेतून"* मानलेले आहे. *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांनी सदर विधानाची पुष्टी केली आहे. *दुर्गा भागवत* हिने राजाराम शास्त्री ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत पेक्षा जुनी आणि खरी भाषा मानलेली आहे. परंतु संस्कृत भाषा कोणती ?  *"हिब्रू संस्कृत वा क्लासिकल संस्कृत."* येथे हा विषय *"क्लासिकल संस्कृत"* संदर्भात असावा, हे म्हणता येईल. तर *प्रा. हरी नरके"* हे *"मराठी भाषा ही इसवी सनाच्या पुर्वीपासून अहिर माहाराष्ट्री - प्राचिन म-हाटी भाषेपासून शौरसेनी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. आणि शौरसेनी भाषेपासुन कालांतराने मागधी / पैशाची या दोन भाषेची उत्पत्ती मानलेली आहे."* हरी नरके ह्यांचा हा अफलातून जावई शोध दिसुन येतो. मराठी भाषेची *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी"* असे पोट प्रकार दिसुन येतात‌. महत्वाचे म्हणजे मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्यासाठी *"दोन हजार वर्षांचा इतिहास"* असणे गरजेचे असल्यामुळे *"सातवाहन बौध्द काळातील नाणेघाट शिलालेख"* हा आधार घ्यावा लागला, हे समजून घेणे गरजेचे आहे.

           मराठी साहित्यातील *"अग्रणी कवि"* असलेले शिंपी जातीचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते २/१२/१२९६)  / नामदेव महाराज परिवारातील *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०) महार जातीचे *संत चोखामेळा*  (१२७३ ते १३३८) ही मान्यवर असतांना *"ब्राह्मणी व्यवस्थेने"* इसवी १२ व्या शतकातील *मुकुंदराज* तसेच *संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांचा उदोउदो करुन, *संत नामदेव महाराज / संत जनाबाई / संत चोखामेळा महाराज* ह्यांच्यावर अन्याय केलेला आहे. त्यांनंतर सोनार जातीचे *नरहरी सोनार* / चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा*'/ ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज* / वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०११६०८ ते १९/०३/१६५०) ही सर्व संत मंडळी पंढरीचे *"विठोबा / बुद्ध "* ह्यांना शरण गेल्यामुळे त्यांना दुर्लक्षीत करण्यात आले. ब्राम्हण धर्माचे *संत रामदास स्वामी* (१६०६ ते १६८२) ह्यांचा फार उदोउदो करण्यात आला. तर रामदास स्वामी ह्यांचे दुरचे नातेवाईक असलेले *एकनाथ महाराज* (१५३३ ते १५९९) हे बुध्दाला शरण गेल्यामुळे त्यांना दुर्लक्षीत केल्याचा इतिहास आहे.  *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांनी *संत तुकाराम महाराज* ह्यांना आपले गुरु मानले असतांना *संत रामदास स्वामी* ह्यांचा नावे खोटा इतिहास रचला गेला. मराठी साहित्याची लिपी ही *"देवनागरी लिपी"* आहे. आणि तमाम भाषेची जननी ही *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी)  तर भाषा ही *"पाली प्राकृत भाषा"* आहे. अर्थात मराठी साहित्यावर असलेला *"ब्राह्मणी एकाधिकार"* हा कुठेतरी आपल्याला तोडावा लागणार आहे. तसेच *"ब्राह्मणी महिला साहित्यिक"* वर्गाचे अधिपत्यही आमच्या ह्या *"महिला साहित्यिक वर्गाकडून"* संपविणे हे फार गरजेचे आहे. प्रश्न हा की, *"आम्ही मराठी भाषा - साहित्य ह्यावर अधिपत्य करण्यास कधी मार्गक्रमण करणार ?"* मराठी भाषा - साहित्य क्रांतीच्या अपेक्षेत !!!


----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक १५ फेब्रुवारी २०२५

Thursday, 13 February 2025

 👌 *बहुजन हिताय बहुजन सुखाय !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


माणसाचे माणुसपण

हे सहजपणे न्हाहाळतांना

वर वर दिसणारे माणुसी प्रतिबिंब 

आणि खोलवर असणारा

हा माणसाचा चारित्र गाभा

जीवन व्यवहार कुशलतेची

जाणिव करुन देत असतो

आणि जीवनातील संघर्षात

तो मैलाचा दगड ठरत असतो...

माणसाचे धावणे

हे उद्दीष्ठ पराकाष्ठा ठेवुन

मित्र म्हणुन सोबत असतो

तो धावतो - थकतो - थांबतो

पण उद्दीष्ठ पराकाष्ठेला

सोडुन ते चालणारे नसते

म्हणुन पुन्हा पुन्हा धावत राहाणे

ही जिद्द जो माणुस धरुन असतो

तो आयुष्यात विजयी होतो...

शाक्य कुमार सिध्दार्थ 

संघ नियम स्वीकारतांना

रोहिणी नदी विषय संघर्षात

राजवाड्यातुन बाहेर पडतो

देश त्याग केलेला असतो

आणि बुध्दत्व प्राप्तीतुन

जगाला प्रेम मैत्री करुणा

शांती अहिंसा हा मार्ग देतो

बहुजन हिताय बहुजन सुखाय !!!


---------------------------------------

नागपूर दिनांक १२ फेब्रुवारी २०२५

Wednesday, 12 February 2025

 🇮🇳 *गोवर्धन पीठ पुरी (ओरिसा) शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती क्या भारत के सरन्यायाधीश है ?* (संविधान संस्कृति बनाम संस्कृति संविधान संघर्ष मे, भारत सरकार का मौन हमें क्या जता रहा है ?)

   *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


         दो दिन पहले, बद्रीनाथ (उत्तराखंड) के *ज्योतिर्मठ पीठ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद* इनके, टाईस नाऊ - नवभारत द्वारा ली गयी मुलाखत - *"भारत संविधान और धर्म शास्त्र"* विवादित बयाण पर, मैने एक लेख लिखकर उस पर कुछ चर्चा की है. वही अब जगन्नाथ पुरी (ओरिसा) के *"गोवर्धन पीठ के शंकराचार्य"  स्वामी निश्चलानंद सरस्वती* इनका भी एक विवादित बयाण, स्वयं को *"न्यायाधीश"* कहना, हमें दिखाई दिया. गुलाम भारत में, २६ जनवरी १९५० को *"भारत का संविधान"* लागु होने के बाद, *"प्रजासत्ताक भारत"* यह *"संविधान संस्कृति"* की ओर जा रहा था. धर्मांंधी राजनीति ने *"संस्कृति संविधान"* की ओर रुख करते हुये, प्रजासत्ताक भारत के *"संविधान संस्कृति"* की मजबुत जड़े हिलाना शुरु किया. अत: अब प्रजासत्ताक *"संविधान संस्कृति"* पर, धर्मांधी शक्ती द्वारा, गंभीर खतरा मंडराते हुये दिखने लगा है .दुसरे अर्थो में *"चार पीठों के शंकराचार्य"* - श्रृंगेरी पीठ, रामेश्वरम् केरल (यजुर्वेद) / शारदा पीठ, द्वारका गुजरात (सामवेद) / ज्योतिर्मठ, बद्रीनाथ उत्तराखंड (अथर्ववेद) / गोवर्धन पीठ, पुरी ओरिसा (ऋग्वेद) यह ब्राह्मणी पीठ, प्रजातंत्र भारत के *"संविधान"* को स्वीकार्ह नहीं मानते. वे ब्राह्मणी शंकराचार्य स्वयं को *"जगतगुरु"* समजते है. अत: २९ फरवरी २०२२ का, उत्तर प्रदेश के प्रयागराज मे हुआ *"संत सम्मेलन"* / अंखड हिंदु राष्ट्र की मांग कर, *"अखंड हिंदु राष्ट्र संविधान समिती"* का निर्माण / २५ लोगों की समिती द्वारा *"५०१ पेज का अखंड हिंदु राष्ट्र संविधान"* को बनाना / प्रयागराज  *"महाकुंभ मेला २०२५"* में, *"हिंदु संविधान"* को स्वीकृति कराना / फिर इन *"चारो पीठों के शंकराचार्य"* द्वारा उनकी अनुमती लेना / *"सन २०३२ को हिंदु संविधान"* लागु कराने के लिये, *"भारत सरकार"* के पास भेजना, यह किसी षडयंत्र का हिस्सा तो नहीं है ? यह बडा अहं प्रश्न है.

         ब्राम्हणी शंकराचार्य स्वयं को *"जगतगुरु"* कहने के पिछे का, षडयंत्र भी समझना जरुरी है. गोवर्धन पीठ पुरी (ओरिसा) के *शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती* इन्होने तो, *"दो विश्व धर्मगुरू"* - ख्रिस्ती धर्म के *"पोप"* तथा तिब्बती बौध्द धर्मगुरू *"दलाई लामा"* इनका उदाहरण दिया है. शंकराचार्य इनके मतानुसार *"पोप हो या दलाई लामा हो,"* ये उनके राष्ट्र के *"राष्ट्राध्यक्ष"* है. साथ ही वे *"सेनाध्यक्ष"* भी है. भगवान शंकराचार्य की परंपरा, यह २५०० वर्षों से चले आ रही है. पुरी के शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती इन्होने तो, *"बंगाल उच्च न्यायालय तथा ओरीसा उच्च न्यायालय"* खंडपीठ द्वारा, उनके पक्ष में न्याय मिलने का संदर्भ दिया है. *ओरिसा उच्च न्यायालय* ने तो, *"शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती के सर्वोच्च धार्मिक अधिकारों को स्वीकृति प्रदान"* करने की बात कही है. अत: पुरी के शंकराचार्य, ये स्वयं को *"न्यायाधीश "* मानते हुये दिखाई देते है. जब मैने स्वयं (डॉ जीवने) सदर *"न्यायालय निर्णय"* प्रति को, प्राप्त करने का प्रयास किया, परंतु अभी तक वह *"निर्णय की प्रति"* मुझे उपलब्ध नहीं हो पायी है. अत: *"ओरिसा न्यायालय"* के उस निर्णय पर, कोई भी भाष्य करना उचित नहीं है. अगर ओरिसा उच्च न्यायालय द्वारा *"शंकराचार्य के धार्मिक सर्वोच्च स्थान"* निर्णय हुआ हो तो, हमारे *"न्याय व्यवस्था पर भी प्रश्नचिन्ह"* लगेंगे ही !!! हमारा *"भारत का संविधान "* यह किसी धार्मिक गुरु को, पदसिद्ध *"राष्ट्राध्यक्ष / सेनाध्यक्ष"* बनने की, उन्हे कोई भी अनुमति नहीं देता. भारत यह *"धर्मनिरपेक्ष देश"* है. और भारत में २६ जनवरी १९५० से, *"प्रजातंत्र व्यवस्था"* (Democracy) को मान्यता दी है. दुसरा अहं विषय यह है कि, भारत यह अब केवल *"देश"* (Country) ही है. भारत यह *"राष्ट्र"* (Nation) नहीं बन सका. राष्ट्र बनने के *"मापदंड"* में, भारत अभी तक पिछडा हुआ दिखाई देता है. *"राष्ट्र"* बनने के लिये, भारत में *"सामाजिक / आर्थिक समानता"* के साथ साथ, *"प्रेम / मैत्री /बंधुता / देशभक्ती"* को भी जगाना होगा.

          *"शंकराचार्य"* इस शब्द का प्राचिन संदर्भ, इन चारों पीठों के शंकराचार्य को ज्ञात है या नहीं ? यह प्रश्न है. बुध्द के महापरिनिर्वाण के बाद, बुध्द धर्म  *"हिनयान - महायान"* संप्रदाय में विभक्त हुआ. महायान ने *"वज्रयान संप्रदाय"* को जन्म दिया. वज्रयान ने *"तंत्रयान संप्रदाय"* को जन्म दिया. फिर वज्रयान - तंत्रयान ने, *"शैव पंथ / वैष्णव पंथ / साक्त पंथ"* की निव रखी. इसवी ८५० में (इ. पु. नही) में, शंकर का जन्म होता है. जो बाद में *"प्रछन्न बौध्द"* कहलाया जाता है. वो शंकर आगे जाकर *"चार पीठ"* का निर्माण कर, *"शंकराचार्य"* पद का निर्माण करते है. स्वयं भी *"आदि शंकराचार्य"* बन जाते है. साथ ही १२ *"शक्तीपीठ"* का निर्माण करते है. बाद में *"तमाम महायान बौध्द विहारों"* पर अतिक्रमण करता है. फिर वहां *"कर्मकांड"* को बोलबोला होता है. अत: वह तमाम प्राचिन मंदिर *"बौध्द विहार "* है, यह इतिहास प्रमाण है. बद्रीनाथ का मंदिर यह *"शीव मंदिर"* है. केदारनाथ का मंदीर *"वैष्णव मंदिर"* है. पुरी (ओरिसा) का मंदिर *"जगन्नाथ मंदिर "* है. और बुद्ध को जगन्नाथ / शीव भी कहा जाता है. *"पोप हो या दलाई लामा"* इनके चारित्र्य संदर्भ में, *शंकराचार्य* कही भी बैठते हुये, हमें दिखाई नहीं देते. पोप - दलाई लामा ये *"प्रेम / मैत्री / शील / करुणा / बंधुता / शांती / अहिंसा"* के प्रतिक माने जाते है. शंकराचार्य यह *"जातीभेद / हिंसा / द्वेष भावना पेरते"* हुये दिखाई देते है. बद्रीनाथ, उत्तराखंड *शंकराचार्य* इन पर *"२२८ किलो सोना चोरी"* करने का आरोप *स्वामी गोविंदानंद सरस्वती* इन्होने लगाया है. साथ ही किडनैप करना आदी कुछ आरोप है. वही पुरी, ओरिसा के *शंकराचार्य* पर भी कुछ गंभिर आरोप लगे हैं. और स्वयं पुरी के शंकराचार्य *अराजक शासन तत्व"* द्वारा, उन्हे प्रताडित करने का बयाण दे चुके हैं. यही नहीं *"राष्ट्रद्रोह"* का भी आरोप है. अत: *"हिंदु राष्ट्र संविधान "* की आवश्यकता इन तमाम *"धर्मांधी हिंदु वर्ग"* को, क्यौ लग रही है ? यह संदर्भ सहज समज में आते है. *"भारत के संविधान"* अनुच्छेद २५ / २६ / २७ / २८ अनुसार, *"धर्म - धार्मिक स्वातंत्र्य अधिकार/ कर सवलत / धार्मिक संस्थानो खोलने"* का अधिकार मिला है. हमारा संविधान *"स्वैराचार करने की अनुमती नहीं देता,"*  यह इन धर्मांधी वर्ग की वेदना है. इसे हमें समझना होगा. जय भीम !!!


----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपुर दिनांक १२ फरवरी २०२५.

Sunday, 9 February 2025

 *रमाई आंबेडकर जयंती सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल द्वारा संपन्न !*

      सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल तथा उसकी अलाइड विंग द्वारा *"माता रमाई आंबेडकर जयंती दिन"* यह मुख्यालय में, *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* इनकी अध्यक्षता में तथा *प्रा. डॉ. नितिन तागडे / इंजी. गौतम हेंदरे / एड. प्रज्ञा निकोसे* इनकी प्रमुख उपस्थिती में मनाया गया. उस अवसर पर सेल के *डॉ मनिषा घोष / करुणा रामटेके / सुरेखा खंडारे / धर्मेंद्र सिंग / दिगांबर डोंगरे / नंदकुमार पाटील / डॉ. राजेश नंदेश्वर / विजय निकोसे* आदी पदाधिकारी उपस्थित थे. कार्यक्रम का संचालन / आयोजन *डॉ मनिषा घोष* इन्होने किया.

Thursday, 6 February 2025

✍️ *माईसाहेब (सविता) आंबेडकर  ह्यांच्या जीवनावरील हरिदास बेलेकर लिखित चित्रण म्हणजे एक गंभीर विवादीत आवाहन !*
       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
 
       *मावळत्या सुर्याची सावली माईसाहेब* (डॉ सविता भीमराव आंबेडकर) पुस्तक लेखक आयु. *हरिदास बेलेकर* हे दहा - बारा दिवसांपुर्वी आंबेडकरी कार्यकर्ता राजकुमार वंजारी ह्यांच्या समवेत मला भेटायला आले. तेव्हा बेलेकर जी ह्यांनी माईसाहेबांच्या जीवनावरील पुस्तक मला भेट दिले होते. सदर पुस्तकाचे शिर्षक बघताचं त्वरीतचं मी हरीदास बेलेकर ह्यांना *माईसाहेब* ह्या बाबासाहेबांच्या जीवनातील खुप विवादीत पात्र असल्याचे बोलतांना *सोहनलाल शास्त्री* ह्यांनी लिहिलेल्या *"बाबासाहेब डॉ आंबेडकर के संपर्क में (२५) पच्चीस वर्ष"* ह्या पुस्तकाचा संदर्भ दिला. ह्यासोबतचं माईसाहेब डॉ सविता आंबेडकर ह्यांनी लिहिलेले *"डॉ आंबेडकरांच्या सहवासात"* ही पुस्तक वाचल्याचेही सांगितले होते. हरिदास बेलेकर ह्यांनी लिहिलेले पुस्तक वाचल्यावर संपूर्ण पुस्तक हे तर मला माईसाहेब लिखित पुस्तकांच्या अवती भवतीचं फिरतांना दिसुन आले. सदर पुस्तकातील संदर्भ ग्रंथामध्ये *सोहनलाल शास्त्री* लिखित पुस्तकाचा संदर्भ दिसुन आलेला नाही. अर्थातचं बेलेकर ह्यांनी सोहनलाल शास्त्री लिखित पुस्तक वाचलेले दिसुन येत नाही. जर बेलकर ह्यांनी सोहनलाल शास्त्री लिखित पुस्तकाचे वाचन केले असते तर, कदाचीत पुस्तकातील संदर्भ आणि भाषा ही वेगळी दिसुन आली असती. कारण सोहनलाल शास्त्री ह्यांचा बाबासाहेब ह्यांच्या सोबत केवळ घनिष्ट संबंधचं नव्हते तर, त्यांना बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्रालय विभागात *"द्विभाषी"* म्हणुन नियुक्त केले होते. तसेच ते बाबासाहेब ह्यांच्या बंगल्यामध्ये कर्मचारी आऊट हाऊसमध्ये  राहातं होते. ह्यासोबतचं बाबासाहेब ह्यांच्या तब्येतीची काळजी आणि सेवा ते स्वतः आणि काही मंडळी ही करीत होती. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांच्यासोबत त्यांचे समस्त आयुष्य खर्ची झाल्याचा दिर्घ अनुभवांवर सोहनलाल शास्त्री ह्यांनी बाबासाहेब जीवन कार्य आणि माईसाहेब ह्यांच्या संदर्भात पुस्तक लिहिलेले आहे. सदर पुस्तकाचे पहिले संस्करण हे सन १९७५, दुसरे संस्करण १९८५  आणि तिसरे संस्करण १९९१ ला झालेले आहे. माईसाहेब आंबेडकर ह्यांनी सोहनलाल शास्त्री ह्यांच्या त्या पुस्तकाच्या उत्तरादाखल सन १९९० ला *"डॉ. आंबेडकरांच्या सहवासात"* हे पुस्तक लिहिलेले होते. परंतु सोहनलाल शास्त्री ह्यांनी दिलेल्या संदर्भाला उत्तर देण्यास माईसाहेब ह्या सफल झालेल्या दिसुन आलेल्या नाहीत. केवळ माईसाहेब ह्यांनी लग्नापूर्वी लिहिलेले पत्र हे संदर्भ दिले. काही संदर्भ लग्नानंतरची ही आहेत. ह्या विषयावर पुढे चर्चा करणार आहोत. परंतु *प्रसेनजीत गायकवाड* सारख्या अभ्यासु व्यक्तीने सदर पुस्तकाची प्रस्तावन लिहितांना *"माईसाहेबावरील विटाळ त्यांच्या हयातीत जाऊ शकले नाही. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर झाल्याचा संदर्भ"* हा तर मनाला वेदना देणारा वाटला. कुठे तरी अशा *"विवादीत विषयावर"* संशोधनात्मक अभ्यास होणे गरजेचे आहे.
        डॉ. माईसाहेब आंबेडकर लिखित *"डॉ आंबेडकरांच्या सहवासात"* पुस्तक शिर्षकात *"बाबासाहेब"* असा सन्मानित शब्दप्रयोग न करणे / एकेरी भाषेचा केलेला प्रयोग खुप वेदना करुन जातो. दुसरा विवादीत विषय माईसाहेब ह्यांनी स्वतःची तुलना *"यशोधरा"* सोबत केलेली आहे. माईसाहेब ह्यांच्या चारित्र्यात *"यशोधरा"* हा तर खुप दुरचा विषय आहे, *"रमाई"* ह्यांच्या निष्ठा - त्याग - प्रेमाच्या अर्ध्या भागात ही त्या बसणा-या नाहीत. *"यशोधरा आणि रमाई"* ह्यांच्या मोठेपणा ह्या विषयावर पुन्हा कधी तरी चर्चा करु. *"बाबासाहेब - माईसाहेब ह्यांच्या पहिल्या भेटीचा"* प्रसंगचं खुप विवादीत आहे. *माईसाहेबांनी* बाबासाहेब ह्यांचे मित्र *डॉ. राव* ह्यांच्या घरी भेट झाल्याचा संदर्भ दिला आहे. तर *सोहनलाल शास्त्री* ह्यांच्या पुस्तकात *डी. पी. जाधव* (नंतर ते चित्रे ह्यांचे जावई झाले ) / *चित्रे / डॉ. मालवणकर / डॉ शारदा कबीर* ह्या चांडाल चौकडी द्वारा बाबासाहेब ह्यांची फसवणूक करुन *संबंध जोडण्यात"* आल्याचा संदर्भ दिला आहे. मालवणकर हे मुंबई येथिल नामांकीत डॉक्टर नसल्याचा ही उल्लेख आहे. सोहनलाल शास्त्री ह्यांच्या लिखीत पुस्तकात *"डॉ. मालवणकर - शारदा कबीर"* ह्यांच्या घनिष्ट मैत्रीचा संदर्भ ही आहे. *हकिम हाजिक हकिम सिराउद्दीन* ह्यांनी बाबासाहेब ह्यांच्या स्वास्थाचे परिक्षण केले होते. आणि सल्ला दिला होता की, *"आपके दात बहुत मजबुत है. उसे मत उखाडीये."* परंतु डॉ मालवणकर टीम द्वारा बाबासाहेब ह्यांचे *"दात उपडण्यात"* आले होते. सदर पुस्तकात *वैद्द सुंधवा* ह्यांनी मधुमेह व्याधीत बाबासाहेबांना दुसरे लग्न करावे, असा दिलेला प्रस्ताव नाकारल्याचा ही संदर्भ आहे. एक नामांकित *कॅम्युनिस्ट नेता* ह्यांची डिव्होर्सी असलेली पत्नी द्वारा बाबासाहेब ह्यांना *"सामाजिक संबंध"* ठेवण्याचा दिलेला प्रस्ताव नाकारल्याचा ही संदर्भ आहे. बाबासाहेब ह्यांचे ब्राह्मण शिक्षक *प्रा. पी. वी. काणे*(भारत रत्न) ह्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहुन *शारदा कबीर* ह्या उचित स्त्री नसल्याचा / त्यापेक्षा एखादी *"वेशा योग्य स्त्री"* होईल, हा संदर्भ दिला आहे. *दादासाहेब गायकवाड* ह्यांनी तर बाबासाहेबांना त्यांची साळी *शांताबाई* हिला सेवा करण्यास बोलल्याचा संदर्भ आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश *कपुर* ह्यांनी तर बाबासाहेब ह्यांना लग्न करण्यात फसवणुक झाल्याचा ही संदर्भ आहे.  *वैद्य चतुरसेन* (ब्राह्मण) हे बाबासाहेब ह्यांच्या सोबत आरोग्य विषयी चर्चा होत असतांना माईसाहेब ह्यांच्या हिन व्यवहाराचा संदर्भ आहे. तेव्हा वैद्य चतुरसेन ह्यांचे बोल ही समजुन घेणे गरजेचे आहे. *बाबासाहेब - माईसाहेब ह्यांच्या झटपटीचा* ही उल्लेख आहे. माईसाहेब ह्यांनी सन १९४८ मध्ये बाबासाहेब ह्यांना *मका कणीस* खावु घातल्यानंतर रात्रभर झालेल्या प्राणांतिक वेदनां झाल्यानंतर सोहनलाल शास्त्री ह्यांनी बाबासाहेब ह्यांना दवाखान्यात दाखल केल्याचा संदर्भ आहे. जर बाबासाहेब दवाखान्यात भरती झाले नसते तर, बाबासाहेब ह्यांचे महापरिनिर्वाण हे १९४८ ला झाले असते. माईसाहेब ह्यांनी तर  ह्या विषयाला अलग पध्दतीने मांडलेले दिसुन येते. माईसाहेबांचे *"भारतीय संविधान"* असो वा *"हिंदु कोड बिल"* योगदान (?) संदर्भ असो वा *"धम्म दिक्षा समारोह"* असो वा, विदेशातील *"आंतरराष्ट्रीय परिषद"* असो वा परिवारातील *"संपत्ती विषयक न्यायालय विवाद"* असो वा *"बाबासाहेब ह्यांचा मृत्यू"* ही संपुर्ण विषय विवादीत आवाहने आहेत. ह्या समस्त विषयावर *"संशोधनात्मक अभ्यास"* होणे गरजेचे आहे.
           हरिदास बेलेकर लिखित *"मावळत्या सुर्याची सावली"*  ह्या पुस्तकाचे शिर्षकचं (?) मनाला खुप झोंबणारे आहे. बाबासाहेब हे मावळणारे व्यक्तिमत्त्व नाही. भारतीय *"समाज नीति - राज नीति - धर्म नीति - अर्थ नीति - न्याय नीति"* पासुन समस्त *"नीति शास्त्राचे रूप प्रतिबिंब"* म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेब आज ही प्रासंगिक आहेत. म्हणुन बाबासाहेब हे ना ही *"मावळते सुर्य"* आहेत, ना ही ते *"उगवता सूर्य"* आहेत. बाबासाहेब हे समस्त विश्वाचे *"क्रांती सूर्य / प्रज्ञा सूर्य / बुद्ध सुर्य"* आहेत. तेव्हा पुढच्या आवृत्तीमध्ये सदर शिर्षकात बेलेकर ह्यांनी बदल करावा असे वाटते. दुसरे म्हणजे डॉ माईसाहेब आंबेडकर लिखित *"डॉ आंबेडकरांच्या सहवासात"* ह्या पुस्तकाच्या अवती भवतीचे हरिदास बेलेकर ह्यांची पुस्तिका एक लहान रुप दिसुन येते. माईसाहेब संदर्भात दोन विचार प्रवाह असणे हे काही नविन नाही. परंतु *"उदात्तीकरण करणे"* हा खुपचं चिंतेचा विषय आहे. माईसाहेबांचे राजकारण (?) ही समजणे इतके सहज नाही. कारण रिपब्लिकन तमाम नेत्यांची (?) *"राजकारणातील दिशा - दशा - अवदशा - वास्तव"* ही समजुन घेणे गरजेचे आहे. माईसाहेब ह्या तर राजकारणातला एक भाग आहे. माईसाहेबांनी लिहिलेल्या पुस्तक संदर्भात सामान्य माणुस हा खुप प्रभावित होवुन जावु शकतो. हा भावनिक विषय आहे. तेव्हा कोणतेही पुस्तक असो, ते *"वाचणे - समजणे - उमगणे - लिहिणे"* ह्याकरीता *"प्रज्ञा चक्षु दृष्टी"* ही तर असायलाचं हवी. कारण माईसाहेब ह्यांना तर बाबासाहेब ह्या नावाचे *"नाम वलय"* आहे. तेव्हा माईसाहेब ह्या केवळ *"माईसाहेबचं"* राहाणार आहेत. *"आईसाहेब"* (रमाई) ही जागा त्यांना कधीच मिळणारी नाही. ही गोष्ट हरिदास बेलेकर असो वा डॉ माईसाहेब ह्यांचे पाठीराखे लेखक असो ह्यांनी समजुन घेणे गरजेचे आहे.

------------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
      नागपूर दिनांक ६ फेब्रुवारी २०२५
      मो. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

Tuesday, 4 February 2025

Mrs. Varsha Pramod Nandgave posted National Secretary of CRPC Women Wing

 💐 *वर्षा नादगावे इनकी सीआरपीसी वुमन विंग के राष्ट्रिय सचिव पद पर नियुक्ती !*


      *सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल* की डाटर कंसर्न राष्ट्रिय संघटन *"सी.आर.पी.सी. वुमन विंग"* के *"राष्ट्रिय सचिव "* पद पर *मिसेस वर्षा प्रमोद नांदगावे* इनकी नियुक्ति राष्ट्रिय संघटक *डॉ. मनिषा घोष* एवं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा *डॉ भारती लांजेवार* इनकी शिफारस पर की गयी है. वर्षा नांदगावे की नियुक्ती की जाणकारी सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के *राष्ट्रिय अध्यक्ष* तथा सीआरपीसी वुमन विंग / सीआरपीसी एडव्होकेट विंग / सीआरपीसी एम्पाइज विंग / सीआरपीसी हेल्थ विंग / सीआरपीसी बुध्द आंबेडकरी साहित्यिक (लिटररी) विंग / सीआरपीसी ट्रेड्स एंड कॉमर्स विंग / सीआरपीसी ट्रायबल विंग / सीआरपीसी वुमन क्लब के "राष्ट्रिय पेट्रान" - *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्हे दी गयी है. वर्षा का अपंग कल्याण क्षेत्र मे गडचिरोली / चंद्रपुर आदिवासी क्षेत्र मे अच्छा काम है. वर्षा के इस नियुक्ती पर सभी पदाधिकारी वर्ग ने उसका अभिनंदन किया है.

Monday, 3 February 2025

 🇮🇳 *भारत आर्थिक बजेट २०२५ के लुभावनी घोषणा में अमेरिका द्वारा आय कर वृध्दी का दुरगामी आर्थिक असर ?*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


       भारत की वित्त मंत्री *निर्मला सितारमण* इन्होने, १ फरवरी २०२५ को भारत का वार्षिक आर्थिक बजेट पेश किया. वही अमेरिकी देश के भुतपुर्व राष्ट्राध्यक्ष *डोनाल्ड ट्रम्प* इन्होने तो, २० दिसंबर २०२४ को दोबारा राष्ट्राध्यक्ष पद की शपथ लेने के बाद, *"अवैध प्रवासी तथा आयात कर वृध्दी"* की घोषणा की थी. जो समस्त विश्व देशों के आर्थिक हालात पर प्रभाव डालनेवाला है. अमेरिका यह चायना / रशिया / मेक्सिको / कॅनडा को धमका चुका है. भारत के प्रधानमंत्री *नरेंद्र मोदी* इन्हे भी, उनके शपथ ग्रहण में ना बुलाकर, भारत को एक इशारा दे चुके हैं. भारत रशिया से *"कच्चा तैल"* खरिद (आयात) कर, उस तैल पर प्रक्रिया कर, अन्य देशों को *"निर्यात"* करता है. अर्थात भारत की अर्थव्यवस्था का, वह निर्यात भी *"आय स्त्रोत"* रहा है. शायद *"रशिया - युक्रेन युद्ध"* की कुटील राजनीति मे, फरवरी २०२५ के बाद, वह आय स्त्रोत कही बंद ना हो जाए ! यह भी हमे समझना होगा. भारत का सन २०२५ - २६ का बजेट १ फरवरी २०२५ को पेश होने के बाद, कुछ लुभावने वादे दिये गये है. आर्थिक बजेट में भारत का *"खर्च (Expenditure) रू. ५०,६५,३४५ करोड"* बताया गया. वही *"वार्षिक आय (Income) रु. ३४,९६,४०९ करोड"* (पिछले साल से ११.१% वृध्दी) बतायी गयी है. और सकल घरेलु उत्पाद दर (GDP) यह १०.१% है. वही राजस्व घाटा १.५% तथा फिस्कल घाटा ४.४% बताया गया, जो पिछले साल की तुलना में कम है. भारत पर *"विदेशी कर्ज"* (२०२४ तक) यह *"७११.८ अरब डॉलर"* है. उस विदेशी कर्ज पर ऋण भी देना है. वही मध्यम वर्ग के लिये *"आय कर मर्यादा १२.७५ लाख"* तक का बढाना भी, बहुत सारे प्रश्न खडा कर रहा है. अत: हम *"भारत का आर्थिक बजेट तथा विश्व के व्यापार युध्द"* (?) इस गंभीर विषय पर कुछ चर्चा करेंगे.

        भारत के आर्थिक बजेट में, चार मुख्य विषय - *"कृषी / एम.एस.एम.ई. / निवेश / निर्यात"* इस पर, लक्ष केंद्रित करने की बात कही गयी है. यहा सवाल तो, *"मंदिर की अर्थनीति"* पर, हमारी सरकार खामोश का है ? मंदिर की अर्थनीति यह *"३ लाख करोड"* के ऊपर की बतायी जाती है. भारत के कुछ मंदिर ही लो - *"पद्मनाभ स्वामी मंदिर* - तिरुवनंतपुरम केरल के इस मंदिर में हिरे सोने चांदी की मुर्तीया २० अरब डॉलर की है. गर्भगृह में ५०० करोड की भगवान विष्णू की मुर्ती है. ओर सालाना दान के बारे में क्या कहे ? *"तिरुपती बालाजी मंदिर"* - आंध्र प्रदेश यह मंदिर दान के मामले में, सबसे अमिर है. यहां सालाना ६८० करोड रुपये दान में आता है. इस मंदिर के पास ९ टन सोना / १४००० करोड रुपया बॅंक में जमा है. *"शिर्डी साई मंदिर"* - महाराष्ट्र राज्य के इस मंदिर में, हर साल ३८० करोड रुपये दान में आते है. बॅंक में ४६० किलो सोना / ५४२८ किलो चांदी / डॉलर पाऊंंड समान विदेशी मुद्रा को मिलाकर, १८००० करोड रुपये जमा है. *"माता वैष्णोदेवी शक्तीपीठ"* - जम्मू काश्मीर के इस मंदिर को हर साल ५०० करोड दान में आता है. *"महाकाल मंदिर"* - उज्जैन मध्य प्रदेश के इस मंदिर में, ८१ करोड दान में आता है. मंदिर के पास ३४ लाख का सोना / ८८ लाख ६८ हजार की चांदी है. *"मिनाक्षी मंदिर"* - मदुराई तामिलनाडू के इस मंदिर में, भावांना ६ करोड रुपये दान में आते है. गुहाटी असम का *"कामाक्षा मंदिर"* / प्रयागराज का *"कुंभ मेला"* समान बहुत से मंदिर अर्थनीति पर, और हम क्या कहे ? किसी भी धार्मिक संस्थानो पर, *"कोई टॅक्स का प्रावधान नहीं है."* धार्मिक संस्थानो के *"दान को आय नहीं माना जाता."* इस लिए उन संपत्ती पर *"आय कर"* या *"विक्री कर / सेवा कर"* नहीं लगता. सवाल यह है कि, *"कमरों में डंब पडी उस करोडो के संपत्ती का, राष्ट्र विकास में योगदान क्या है ?"* हमारी भारत सरकार उन *"तमाम मंदिरो का, राष्ट्रियकरण क्यौं नहीं करती ?"* यहां तो *"खेतीहार मजुर"* हो या *"कोई कामगार"* हो, वे आर्थिक स्थिती से पिडित है. अत: *"खेती का राष्ट्रियकरण "* करते हुये, उसे *"उद्योग"* का दर्जा, हमारी सरकार क्यौ नहीं देना चाहती ? इस से रोजगार में इजाफा होगा. ग्रामीण क्षेत्र के लोगों का *"स्थलांतरण"* भी रुक जाएगा. हमारी सरकार तो *"सरकारी कंपनीयों का निजीकरण"* कर रही है. जो *"पुंजीवादी व्यवस्था"* को मजबुतीकरण का प्रयास है. इस कारणवश *"लोकतंत्र"* खतरें में है.

        केंद्रीय अर्थसंकल्प में *"महिला कल्याण (४,४९,०२९) / बाल कल्याण (१,१६,१३३) / अनुसुचित जाति (१,०८,४७८) / अनुसुचित जमाती (१,२८,२५०) / नार्थ इस्टर्न राज्य (१,०५,८३७)"* तरतुद की गयी है. क्या यह राशी कल्याण हेतु पर्याप्त है ? या उस राशी का सही उपयोग, उत्थान के लिये किया जाता है ? यह भी तो प्रश्न है. भारत में *"सालाना प्रति व्यक्ती आय,"* यह केवल *"रू. १ लाख"* बतायी जाती है. और *"बिहार"* राज्य में तो, वह आय *"केवल ६० हजार रू."* है. भारत की जनसंख्या *"१४५ करोड"* बतायी जाती है. और जनसंख्या मामले में भारत *"नंबर १ देश"* हुआ है, यह संयुक्त राष्ट्र की *"वर्ल्ड पापुलेशन प्रास्पेक्ट २०२४"* की वह रिपोर्ट है. और *"७०% लोक (८१.४ करोड)"* यह *"मुफ्त / सस्ता अनाज"* पर ही निर्भर हैं. उस अनाज से *"२ करोड टन अनाज"* या तो खुले बाजार में बिकता है, या ६९,००० करोड रुपये का अनाज गलत हाथों में जाता है. यह मेरा कहना नहीं है. बल्की *"इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनैशनल इकोनामिक्स रिलेशन्स"* (ICRIER) की रिपोर्ट है. अर्थात हमारी *"गरिबी / बेरोजगारी"* यह रिपोर्ट बयाण करती है. भारत की वित्त मंत्री ने *"कार्पोरेट टैक्स "* को, *"सबसे बडा आय स्त्रोत "* माना है. जब की इस साल की बजेट में, *"जी.एस.टी. / इन्कम टॅक्स / कस्टम / एक्साईज / सेस / युनीयन टेरेटरी"* आदी टॅक्स की आय तुलना में, *"कार्पोरेट टैक्स वृध्दी"* बहुत खास दिखाई नहीं देती. और *"२२ उद्योगपतीयों को १६ लाख करोड की माफी"* दी गयी है. जब कि, *"४० लाख किसानों का केवल २ लाख करोड"* राशी माफ की गयी है. नरेंद्र मोदी इन्होने तो, *"World Economic Forum 2018 "* के अपने भाषण में, *"भारत की अर्थव्यवस्था २०२४ तक ५ ट्रिलियन डॉलर"* होने की बात कही थी. जो सन २०२४ में *"३.९४ ट्रिलियन डॉलर"* रही थी. अभी अभी उस वर्ल्ड फोरम के दिये भाषण में, *"विकास भारत"* कराने के साथ *"भारत के अर्थव्यवस्था का लक्ष १० ट्रिलियन डॉलर"* बताया जाता है. इस तरह के हमारी नीति हो तो, यह कैसे संभव है ? यह भी प्रश्न है. अमेरिका राष्ट्राध्यक्ष *डोनाल्ड ट्रम्प* की *"अमेरिका विकास नीति"* को देखे तो, *"तिसरे महायुध्द"* के आसार नज़र आते है. वही भारतीय आर्थिक बजेट में *"आय कर की सीमा १२.७५"* करने से, *"१ लाख करोड का घाटा"* होने का अनुमान, हमारी वित्त मंत्री बताती है. दुसरी ओर *"५ लाख करोड टॅक्स वसुली"* का लक्ष भी रखा है. अत: *"जी.एस.टी. / इन्कम टॅक्स / कस्टम टॅक्स"* आदी कर में वृध्दी कराने से,  *"जीओ / एयरटेल"* समान नीजी कंपनीयों के माध्यम से, *"महंगाई बढाकर"* आम लोगो से ही, वह वसुल करने का षडयंत्र रचने की, बु आ रही है. *"बेरोजगारी"* यह आसमान छु रही है. *"मुफ्त योजना"* लागु कराने से, लोगो में आलस्यता भाव निर्माण हुआ है‌. अत: मुफ्त योजना बंद होना जरुरी है. और *"रोजगार निर्माण"* की दिशा में हमें जाना होगा. *"उत्पादन"* क्षमता बढाने की ओर हमे बढना होगा. शेती को *"उद्योग दर्जा"* देने की ओर पहल जरुरी भी है. और फिर तो *"निर्यात"* को बढावा मिलेगा.  नहीं तो, भारत की *"अर्थव्यवस्था / जन आक्रोश"* यह एक दुसरों से टकराने की संभावना है. कल की राह में.....!!!


------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपुर दिनांक ४ फरवरी २०२५.

Sunday, 2 February 2025

 👌 *बुद्ध निसर्ग !*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो. न. ९३७०९८४१३८


माझ्या बगिच्यातील

दिसणारे निसर्ग हिरवेपण

विविध रंगी फुलांचे फुलणे

मोगरा फुलांचा दरवळणारा सुगंध

गुलाब फुलांची मोहकता

आंबा चिकु जांभुळ सिताफळ

करवंद फळ झाडांचा सहवास

विविध रंगी फुलपाखरे बागडणे

कोयल पोपट बगळा हे पक्षी

तर कधी लव्ह बर्ड समान लहान पक्षी

ह्यांचे माझ्या बगिच्यातील वावर

भुंग्याचे मधुर गुंजन

फुलांसोबत जुडणारे त्यांचे प्रेम नाते

गुलमोहर फुलांची अंगणातील चादर

माझ्याकरीता बिछावलेली दिसते

माझ्या बगिच्यातील बुध्दाला

सकाळी उठल्यावर असणारे नमन

दिवसाला शांती अहसास करते

मग सुर्याच्या प्रात: किरणांचे 

हळुच आगमण झालेले असते

कुठेही तिरस्कार भावना दिसत नाही 

शुध्द हवेची झुळुकही असते

प्रेममय वातावरण असते

त्या समस्त फुल फळ झाडांना

मग पाण्याचा आहार देत असतांना

तर कधी त्यांना न्हावु घातल्यावर

निसर्ग हिरवेपण अजुन खुलुन दिसते

माझा रोजचा व्यायाम दिनचर्या

मला नविन उर्जा देत असते

तेव्हा निसर्गाचे हे आपलेपण 

मला प्रेमाची अनुभुती करतो

तो मला राजा न वाटता 

निसर्ग परी राणी असा बोध होतो

अलग जीवन अहसास असतो

प्रात: काळचा हा रोजचा अनुभव

मला नविन प्रेरणा देत देतो

माझ्यात करुणा जागवत असतो

बुध्द निसर्ग हे मला सांगत असतो !

बुध्द निसर्ग हे मला सांगत असतो!!

बुध्द निसर्ग हे मला सांगत असतो !!!


*************************

नागपूर दिनांक १ फेब्रुवारी २०२५