Friday, 3 April 2026

 ✍️*ताराचंद खांडेकर लिखित आंबेडकरनिष्ठ वाङमय विमर्श - लेखन संकलन पुस्तकातील दलित साहित्य - बुध्द साहित्य संदर्भ आणि समिक्षा विचार आकलन !*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

एक्स व्हिजिटींग प्रोफेसर, डॉ. बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञानं विद्यापीठ महु मप्र

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक

आंतरराष्ट्रिय परिषदेचे संशोधन पेपर परिक्षक

मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२


           वरिष्ठ दलित साहित्यिक - भाष्यकार *ताराचंद खांडेकर* लिखित लेखन संकलन पुस्तक वाचत असतांना साहित्याशी निगडित इतकी सहज - सरळ - सोपी ती पुस्तक नाही, ही प्रचिती बहुतेक वाचकांना झालेली असेल. ताराचंद खांडेकर ह्यांचा उल्लेख *"वरिष्ठ दलित साहित्यिक"* असे करण्याचे काही प्रयोजनही आहे. कारण प्रकरण १३ मध्ये खांडेकर स्वत: म्हणतात, *"मी स्वत:ला दलित साहित्यिक म्हणुन संबोधण्यात गौरव मानतो. त्याची कारणे केवळ सामाजिक किंवा जातीय वा वर्णीय नाही. मला स्वत:ला बौध्द साहित्यिक म्हणता आले असते. परंतु त्याऐवजी मी दलित साहित्यिक समजणे जास्त संयुक्तिक मानतो. "* तसे माझे खांडेकर ह्यांच्यासोबत  संबंध हे माझ्या काँलेज जीवनापासुन आहेत. त्यामुळे मी त्यांच्या सामाजिक - साहित्यापासुन ब-याच कार्यासोबत चांगला परिचीत आहे. मांझी बांधिलकी ही *"बुध्द साहित्य"* संदर्भीत असल्याने सदर *"लेखन संग्रह"* ह्या पुस्तकाची समिक्षा करतांना मला साहित्याच्या अंतरंगात जाणे, हे मग आलेचं. सदर पुस्तक हे *"लेखन संग्रह"* असल्याने सदर पुस्तकाला काही मर्यादा आहेत. जर खांडेकरांनी सदर विषयावर *"संदर्भ साहित्य"* लेखन केले असते तर, सदर पुस्तकाची व्यापकता ही वेगळीच झालेली असती. सदर पुस्तकाची समिक्षा करण्यापुर्वी *"प्राचिन लिपी - प्राचिन भाषा - प्राचिन साहित्य - मराठी भाषा - उगम"* इत्यादी विषयावर संक्षिप्त चर्चा करु या. सदर विषय समजल्या शिवाय *"बुध्द साहित्य - आंबेडकरी साहित्य - दलित साहित्य"* आणि तमाम साहित्य प्रकाराला न्याय देणे संभव होणार नाही.

           *"सिंधु घाटी सभ्यता"* ही तिन भागात विभाजीत करता येईल. *पुर्व सिंधु घाटी सभ्यता* (इ. पु. ७५०० - ३३००) / *सिंधु सभ्यता* (इ. पु. ३३०० - २६००) / *परिपक्व सिंधु सभ्यता* (इ. पु. २६०० - १९००) ह्याशिवाय प्राचिन तिन कालखंड समझुन घ्यावे लागणार आहेत. *पाषाण काल* (पुरा पाषाण काल इ. पु. २५००० - १२००० / मध्य पाषाण काल इ. पु. १२००० - १०००० / नव पाषाण काल इ. पु. १०००० - ३५००) / *कास्य युग* (इ. पु. ३३०० - १२००) / *लौह युग* (इ. पु. १२०० - ५५०). सिंधु घाटी सभ्येतेमध्ये *"चक्राकार स्तूप / अन्य स्तुप समोर तालाव / स्वस्तिक चिन्ह / कुबड बैल / सिंह मुद्रा / ज्ञानस्थ भिक्खु"* इत्यादी प्रमाण हे पहिला बुध्द *ताण्हनकर बुध्द* बोध करुन जातो. सध्या हा आपला विषय नाही. *"सिंधु लिपी"* ही अजुन पर्यँत वाचली वा समजली गेली नाही. ह्याशिवाय प्राचिन तिन लिपीचा बोध होतो. *"चित्र लिपी / भाव लिपी / ध्वनी लिपी. "*  शब्द मर्यादा असल्याने ह्या अंतरागात जाणे शक्य नाही. नंतरचा कालखंड इ. पु. सहावे शतक *२८ वे शाक्यमुनी बुध्द* ह्यांचा जन्म कार्बन डेंटिग संशोधनातुन *इ. पु. ६२४* (इ. पु. ५६३ च्या ७० वर्ष आधी) लागलेला आहे. सदर संशोधन मान्य करावे किंवा नाही, हा अलग विषय आहे. आपला संबंध *"धम्म लिपी*" (ब्राम्ही लिपी) आणि भाषा *"मागधी - पाली - प्राकृत"* विषयासोबत निगडीत आहे. धम्म लिपी ही *"वाचली - समजली - उमगली"* गेली आहे. बुध्द महापरिनिर्वानंतर *"हिनयान - महायान"* ह्या दोन संप्रदायात बुध्द धर्म हा विभागला गेला. हिनयान हा *"पाली भाषा"* सोबत एकनिष्ठ झाला तर महायान संप्रदायाने पाली भाषेवर संस्कार करुन *"हिब्रु संस्कृत भाषा"* हिचा अविष्कार केला. परंतु लिपी मात्र *"ब्राम्ही लिपी"* होती. तसेच पुढे *"शंख लिपी / खरोष्टी लिपी"* संदर्भ ही दिसुन येतात. बाराव्या शतकानंतर हिब्रु संस्कृत पासुन ब्राम्हण धर्मीयांनी *"क्लासिकल संस्कृत भाषा"* हिचा अविष्कार केलेला आहे. परंतु लिपी मात्र *"देवनागरी लिपी"* होती. देवनागरी लिपीचे प्रारुप *"इसवी ११००"* मध्ये तयार झाले असले तरी, ती व्यवहारात *"इसवी १७९६* ला आली.  ह्याशिवाय भारतात कालांतराने काही लिपीचा उदय होतो. *"उत्तरी धारा"* - गुप्त लिपी / कुटील लिपी / शारदा लिपी / देवनागरी लिपी. तर *"दक्षिण धारा"* - तेलगु / कन्नड / तामिल / कलिंग / ग्रंथ / मध्यदेशी / पश्चिमी लिपी इत्यादी अन्य लिपीचा अविष्कार झाला.

            पाली - प्राकृत भाषा - हिब्रु संस्कृत भाषा नंतर इ. पु. पहिली - इसवी पाचवी शती ह्या कालखंडात *"अपभ्रंश भाषा"* व्यवहारात दिसुन येते. त्यांनतर पाली - प्राकृत भाषेची अंतिम अंपभ्रंश अवस्था म्हणजे *"आदि हिंदी भाषा"* ही होय. त्यानंतर इसवी बाराव्या शतकामध्ये *"आधुनिक हिंदी भाषेचा"* अविष्कार झाला. *अब्दुल रहमान* (अद्दहमान - इसवी १२ वी शति) हा आधुनिक हिंदी भाषेचा *"पहिला कवि"* (संदेश रासक ही काव्यरचना) आहे. *संत कबिर* (१३९९ - १५१२) ही आधुनिक हिदीतील दोन कवि मुस्लिम धर्मीय झाल्यावर त्यांची जात *"जुलाह"* होती. मुस्लिम धर्म हा स्वीकारण्याच्या आधी ते दोन्ही कवि *"कोळी > कोली > कोलीय"* अर्थात यशोधरा ह्यांच्या वंशाचे असल्याचा संदर्भ दिसुन येतो. दोन्ही जातीचा व्यवसाय *"विणकाम"* हा आहे. संत कबिर ह्यांचा जन्म *"सारनाथ"* लगत *"काशी"* येथे आणि निर्वाण बौध्दांचे गाव *"मघहर"* येथे झालेला आहे. संत कबिर ह्यांची रचना आहे - *"झीनी झीनी बिनी चादरीया / जस के तस घर बिनी चादरीया / अष्ट कमल दल चरखा डोले / पाच तत बिनी चादरीया / पुरब दिशा से उठी बदरीया / अपना अपना मेल संभालो / कर ये खेत निर्वाणी /"* कबिरांना समजुन घ्यायला ती साहित्य दृष्टी असणे गरजेचे आहे.  मराठी भाषेतील *सन ७०५* सालचा शिलालेख पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे"* येथे आढळला आहे. दुसरा शिलालेख *सन १०१२* सालचा रायगड जिल्हातील *"अक्षी"* येथे सापडला आहे. तिसरा शिलालेख *सन १९१९* सालचा सोलापूर जिल्हातील *'हत्तरसंगकुंडल"* येथे सापडला आहे. चवथा शिलालेख *सन १९३९* सालचा कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडला आहे. मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्यासाठी २००० वर्षाचा इतिहास असणे गरजेचे असल्याने बुध्द वंशाच्या *"नाणेघाट शिलालेखाचा आधार"* हा घ्यावा लागल्याचा इतिहास नविन नाही. *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांच्या हिंदवी साम्राज्यामध्ये *"क्लासिकल संस्कृत भाषेतील"* शिलालेख आढळले असल्यामुळे ब्राम्हणी अधिपत्याची जाणिव सहज होते. शब्द बंधन असल्याने मराठी भाषा संदर्भात जास्त विवेचन करणे योग्य नाही.

          इ. पु. तिस-या शतकात बुध्द धर्म हा *"हिनयान - महायान"* संप्रदायात विभाजन / इसवी पाचव्या शतकात महायान संप्रदाय द्वारा *"वज्रयान"* संप्रदायाला जन्माला घालणे / इसवी आठव्या शतकात वज्रयान द्वारा *"तंत्रयान"* संप्रदायाला जन्माला घालणे / इसवी ८५० साली *शंकर* नावाच्या व्यक्तिचा जन्म / पुढे तो व्यक्ति *"प्रछन्न बौध्द"* म्हणुन परिचीत होणे / इसवी दहाव्या शतकात वज्रयान - तंत्रयान द्वारा *"शैव पंथ - वैष्णव पंथ - साक्त पंथ"* ह्याला जन्माला घालणे / शंकर ह्या व्यक्तीने स्वत: *"आदि शंकराचार्य"* घोषित करुन *"महायान बुध्द विहारावर"* अधिपत्य स्थापित करणे / महायान बुध्द विहार हे *"चार पीठ निर्माण "* / त्या चार पीठातुन *"चार वेदाची"* रचना होणे / इसवी अकराव्या - बाराव्या शतकात *"वैदिक - ब्राम्हण धर्माची"* स्थापना / मोगल आदी शासकांचे भारतावर आक्रमण - ही कारणे *"बुध्द धर्म अवनतीची"* झालेली आहेत. *"वेद / उपनिषद / रामायण / महाभारत"* इत्यादी ब्राम्हणी ग्रंथाची निर्मीती ही *"इसवी अकराव्या"* शतकांनंतर झालेली आहे. कारण वरील सर्व लिखाण हे *"कागदावर अंकित"* आहे. कागदाचा शोध हा *"इसवी दहाव्या शतकात चीन"* ह्या देशात लागला. तर बौध्द साहित्य लिखाण हे *"शीलालेख / ताम्रपट / ताडपत्र"* ह्यावर अंकित आहे. मुर्तीकला अविष्कारसुध्दा *"गांधार कला / मथुरा कला"* ही बुध्द धर्माची देण आहे. बुध्द कालखंड / बुध्द धर्म प्रभाव कालखंड ह्या कालखंडात *"वैदिक धर्म - ब्राम्हण धर्म"* अस्तित्वात नव्हता. बुध्द कलखंडात *"बम्हन"* ही संज्ञा *"समन / श्रमण / विद्वान"* ह्या अर्थाने विद्यमान होती. *"ब्राह्मण"* ह्या संज्ञेचा अर्थ वेगळा आहे. *"ब्राम्हण्यवाद"* ही त्यांची मानसिकता आहे. बुध्द कालखंडात आणि बुध्द प्रभाव कालखंडात *"वंश व्यवस्था"* होती. *"जाति व्यवस्था"* अस्तित्वात नव्हती. जसे - शाक्य वंश / कोलिय वंश / हरयक वंश / मौर्य वंश / शुंग वंश इत्यादी. दुसरे असे की, पाली भाषेमध्ये *ऋ / श / क्ष / त्र / ज्ञ / र"* ही शब्द नाहीत. चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेखात *"देवानपियेन पियदसिन लाजिन.... "*  असा उल्लेख दिसुन येतो. *"लाजा = राजा* असा अर्थ आहे.

             प्राचिन बुध्द प्रभाव कालखंडात *आचार्य अश्वघोष / आचार्य नागार्जुन / आचार्य आर्यसुरा / आचार्य कुमारल्भ"* ही चार महासुर्य म्हणुन परिचीत होती. आचार्य वसुमित्र - *अभिधम्म / प्रकरण पादशास्त्र / धातुकाम पादशास्त्र* / आचार्य कल्याणी पुत्र - *दिव्यावदान* / नागार्जुन - *मध्यमिका कारिका* / आर्यदेव - *चतु:शतक* / मैत्रीनाथ - *अभिसमयालंकार* / असंग - *महायान सुत्रालंकार* / दिग्नाग - *न्यायप्रवेश* / धर्मकिर्ती - *न्यायबिंदु* / शांतीदेव - *बोधाचार्य अवतार* ही संदर्भ दिसुन येतात. जातक कथा / भिक्खुनीच्या कविता / मिलिन्द प्रश्न / विशुध्दीमग्ग / महायान श्रध्दोत पद / सधर्म पुण्डरीक / ललित विस्तार / अट्ठसहस्त्रिका / महावस्तु / लंकावतार सुत्र / दशभुमिश्वर / नागानंदा / प्रतित्यसमुत्पाद / निर्वाणप्राप्ती इत्यादी प्राचिन ग्रथांचा संदर्भ देता येतो. *आचार्य अश्वघोष* रचित काव्य *"सौदरानंद"* हे तर भंते आनंद ह्यांच्या दीक्षित प्रसंगावर आधारीत रचना आहे. प्राचिन बुध्द साहित्याला *"प्रेम - मैत्री - सौंदर्यशास्त्र - नैतिकवाद"* इत्यादी भावांचा संदर्भ आहे. *"बुध्द चरित्रम्"* हे महाकाव्य बुध्दाच्या जीवनावर आहे. नाटक - संगित ह्याचे जनक *आचार्य अश्वघोष* आहेत. अश्वघोषांची रचना *"बुध्दचरित्रम् / सौदरानंद / गंडीस्त्रोथ गाथा / शारीपुत्रप्रकरणम्"* ह्या बुध्द साहित्यात उच्च कोटीच्या आहेत. प्रेम विरहातील *"उर्वशी वियोग"* ह्या नाटकाचा संदर्भ देता येतो. *अशोकवदान* हा ग्रंथ सम्राट अशोक ह्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे. *"दिपवंश / महावंश"* ही दोन प्राचिन बौध्द ग्रंथ आहेत. सम्राट अशोक दरबारातील विदेशी लेखक *मेगास्थनिज* लिखित ग्रंथ *"इंडिका"* तत्कालीन शासन व्यवस्थेचा बोध करुन जातो. जेव्हा आम्ही मराठी साहित्याकडे वळतो तेव्हा बाराव्या शतकातील *संत नामदेव महाराज / संत जनाबाई / संत चोखामेळा* ह्या अग्रणी कविचा उल्लेख महत्वाचा होवुन जातो. ती संत बुध्दाला शरण गेलेली आहेत. परतु ब्राम्हणी व्यवस्थेने ह्या *"संताकडे दुर्लक्ष"* करुन त्यांच्यापेक्षा *"वयाने लहान"* असलेल्या ब्राम्हण वर्गाच्या *संत ज्ञानेश्वर महाराज* ह्यांचा उदो उदो केलेला दिसुन येतो. संत नामदेव महाराज म्हणतात *"मध्ये झाले मौन, देव निज घ्यावी / बौद्ध ते म्हनोनी, नावे रुप /"* संत जनाबाई तिच्या अभंगात म्हणते *"ऐसा कष्टी होऊनी, बौध्द राहिलासी /"* बुध्दाला शरण गेलेल्या संतामध्ये *संत एकनाथ / संत तुकाराम / संत महापतीबुवा / संत नरहरी सोनार / संत सोयराबाई / संत निर्मलाबाई / संत कर्ममेळा / संत जगनाडे महाराज* ह्यांचा संदर्भ देता येईल. आम्हाला त्यांचा मार्ग पटावा वा ना पटावा, हा ज्याच्या त्याच्या बुध्दीचा प्रश्न आहे.

           प्राचिन बुध्द साहित्य ते संत नामदेव आदि समस्त संतापर्यंतचा प्रवासात *"भारतीय समस्त साहित्याची जननी हे बौध्द साहित्य असल्याचा बोध होतो. "* सर्व भारतीय लिपीची जननी ही *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी *"साहित्य लेखण"* केलेले नाही, असे म्हणने ही मुर्खपणाचे आहे. *"मुकनायक / बहिष्कृत भारत / जनता / प्रबुद्ध भारत"* ही सर्व पाक्षिक कश्याचे द्योतक आहेत ? बाबासाहेबांनी केलेल्या लिखाणामुळे - प्रयासामुळेचं *"राष्ट्र निर्माण - राष्ट्र घडण / समाज घडण"* हे झालेले आहे. आणि हे लिखान महत्वाचे होते. ती प्रासंगिकताही होती. *साहित्य लिखाणाचा उद्देश काय आहे ?* बाबासाहेब १४ आँक्टोंबर १९५६ रोजी बुध्दाकडे घेवुन जातात. धम्म दीक्षेमध्ये ज्यांनी धर्म परिवर्तन केले, *"त्या शोषित समाजाने ह्या ५० - ६० वर्षाच्या अल्पश्या कालखंडामध्ये शोषका समकक्ष वैचारीक सामाजिक - सांस्कृतिक - मानसिक - वैचारिक प्रगती केल्याचा"* जगातील संशोधन आकडे खुप बोलके आहेत. *"आर्थिक उत्थान"* हवे ते झाले नाही. पंरंतु तो आर्थिक क्षेत्रातही पुढे जाण्याचा प्रयास करीत आहे. आणि वरील प्रश्नाचे उत्तर ह्यात दडलेले आहे. ज्यां बहिष्कृत समाजाने धर्मांतर केले नाही, तो समुह आज *"मानसिक गुलाम"* आहे. धर्मांध आहे. इतकेच काय तो *"दलित"* ही आहे. *"दलितत्व"* ही हिन मानसिकता आहे. म्हणुन *"सरस्वती पुरस्कार"* घेण्यास धन्यता मानतो. एक बहिष्कृत समाजातील साहित्यिक स्वत:ला *"वादीहिन"* म्हणवुन घेण्यास धन्यता मानतो. त्या वादीहिन साहित्यीकाला *"बौध्द म्हणवणा-या साहित्यिक मंडळींंना* पुरस्काराने सन्मानीत करण्यास कुठलीही लाज वाटत नाही. तेव्हा *"दलित"* नावाच्या *"साहित्य गटारीत"* राहायचे आहे किंवा *"बुध्द साहित्य"* ह्या उन्नत अवस्थेकडे जायचे आहे ? ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. *"आंबेडकरी साहित्याची"* बुध्द साहित्य प्रेरणा शक्ती आहे. *"दलित साहित्य / जन साहित्य / जनवादी साहित्य / ग्रामिण साहित्य / बहुजन साहित्य / परिवर्तनशील साहित्य / आदिवासी साहित्य / विद्रोही साहित्य"* अश्या ह्या साहित्य प्रकाराच्या दुकानदारी लावणा-या साहित्यिकांनी, *"समाज उत्थान'* कश्यात आहे ? हा विचार करणे गरजेचे आहे. जर ती साहित्यिक मंडळी सदर *"कुपमंडपातुन बाहेर पडण्यास"* तयार नसतील तर, त्यांच्या त्या विचारपीठावर जाण्यास काही अर्थ नाही.

           दलित साहित्य हे *"नकार / निषेध / बंडखोरी"* ह्या सिमित जखडलेले दिसुन येते. *"दलित साहित्यिक"* हा संदर्भ व्यापक असेलही परंतु *"दलितत्व"* मिरवुन घेण्याचा विषय नाही. तो *"अलंकारही"* नाही. बाबासाहेबांनी *"दलित"* ह्या शब्दाचा प्रयोग अगदी क्वचित केला आहे.  त्यांनी *"बहिष्कृत  / आँप्रेस्ड क्लास"* हा शब्द प्रयोग केला आहे. बाबासाहेबांनी *"दलित"* नावानी पाक्षिक काढलेले नाही. मुकनायक - बहिष्कृत भारत - जनता - *"प्रबुद्ध भारत"* ह्याकडे घेवुन जातात. बाबासाहेबाकडुन अजुन काय *"साहित्य संदर्भ "* अपेक्षीत आहात ? *"दलित साहित्यातील सौंदर्यशास्त्र कोणते आहे ?"* दलित साहित्यातील *"नैतिकवाद"* काय आहे ? *"प्रेम - मैत्री - करुणा - बंधुभाव"* हा कोणता दिसतो आहे? अशी खुप काही प्रश्न ही सामोरा आहेत. नामदेव ढसाळ ह्यांच्या *"गोलपिठा"* (अर्थात वेश्यालयातील कविता) हा काव्यसंग्रह वरील पैकी कोणत्या संदर्भाला आपण स्वीकार करतो? हा प्रश्न आहे. *"दलित पँथर"*  ह्या झंझावाताला अमेरिकेतील *"ब्लक पँथर"* विचाराचा संदर्भ आहे. *"मार्क्सवाद"* इत्यादी विचारांचा त्यावर मुलामाही चढलेला होता. बरीच मंडळी सदर चळवळीत बेचिराख झालीत. *मी स्वंय* सुध्दा ह्या दलित चळवळीत झोकलेला होतो. माझ्या परिवाराने मला सावरले नसते तर "*मी त्या झंझावातातुन"*  कधीचाचं बाहेर पडलो नसतो. म्हणुन आज माझे स्वंतत्र अस्तित्व आहे. *शरदचंद मुक्तिबोध* हे चांगले भाष्यकार - साहित्यिक वगैरे असतीलही, परंतु आम्हाला आमचे महाकवि *वामनदादा कर्डक* जवळचे आहेत. त्यांच्या वेदना - कळकळ मी खुपचं जवळून बघितल्या आहेत. नाटककार *कमलाकर डाहाट* ह्यांच्या तिव्र वेदनाही मी बघीतलेल्या आहेत. आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे राष्ट्रिय अध्यक्ष *वि. रा. वाशीमकर* ह्याना तर मी माझ्या समोर अक्षरश: रडतांना बघितलेले आहे. वाशीमकर ह्यांनी तर ब-याच कार्यकर्तांचे जीवन घडवले होते. परंतु ते शेवट पर्यँत कफल्लकच राहिले. *"सामाजिक नाटकातील कलावंताच्या दु:ख - वेदना"* ह्या आपण समजु शकतो. *"जलसे - तमाश्या"* वगैरे लोककला कलावंताच्याही ह्याच दु:ख - वेदना आहेत. बुध्द हे समाजाला *"अत्त दिपो भव !"* हा संदेश देतात. आपल्या काही नाटकांनी *"व्यावसायिक स्वरुप"* धारण केलेले आहे. जसे - प्रभारे दुपारे ह्यांचे *द्वितिय महायुध्द आणि डॉ. आंबेडकर* / सुनिल रामटेके ह्यांचे *महासुर्य* / ह. बी. रंगारी लिखित *सम्राट अशोक* / प्रेम उके ह्यांचे *अहिंसक अंगुलीमाल* / अमन कबिर लिखित *संविधान* / प्रा. सुरेश खोब्रागडे ह्यांचे *क्रांतीसुर्य* / किरण गभणे हिचे *तथागत* / कबिर दा लिखित *भीमा कोरेगाव* / प्रभाकर दुपारे लिखित *रमाई* / वराडे लिखित *रमाई* / तसेच *शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला* / संजय जीवने लिखित *पैदागीर* इत्यादी नाटकांचा उल्लेख करता येतो. ह्याशिवाय नव नविन कलावंत जसे की - *रवी पाटील / सारनाथ रामटेके / मिलिन्द रामटेके / सुधिर पाटील / सुनिल हिरेखण / भास्कर मेश्राम / डाँ. मनिषा घोष* इत्यादी कलावंत नाटकात आपली सशक्त भुमिका वठवीतांना दिसत आहेत. काळाच्या ओघात परिवर्तन आवश्यक असते. बाबासाहेब आंबेडकरांनी वैदिक धर्माचे रुपांतर *"ब्राम्हण धर्मात"* आणि ब्राम्हण धर्माचे रुपांतर *"हिंदु धर्मात"* झाल्याचा संदर्भ हा दिला आहे. सदर परिवर्तनातुन *"अल्पसंख्याक ब्राम्हण समुह"* हा *"बहुसंख्याक सत्ताधारी वर्ग"* झाल्याचे आपण अनुभव घेत आहोत. आज बुध्द धर्म - बुध्द साहित्य हे *"अल्पसंख्याक वर्गात"* समाविष्ट आहे. आपल्याला *"बहुसंख्याक सत्ताधारी वर्ग"* व्हायचे असेल तर, साहित्यातील - समाजातील अशा दुकानदा-या बंद करणे फार गरजेचे आहे. आता पुनश्च "*बुध्द - फुले - शाहु - आंबेडकर"* जन्माला येतील, ही कल्पनाच दिवास्वप्नवत आहे. तेव्हा ही जबाबदारी आपल्यालाचं पेलायची आहे. साहित्यात जो *"भोगवाद / अनैतिकवाद"* आलेला आहे, त्याचे मुळ *कालीदास संस्कृत साहित्यामध्ये* दिसुन येतो. परंतु कालीदासांचे जन्म - मृत्यु स्थळ हे पुर्णत: अज्ञात कां आहे ? तेव्हा कालीदास हा *"काल्पनिक कवि"* होता काय ? हा अहं प्रश्न आहे. तीच स्थिती ब्राम्हण रचित *"वेद -  उपनिषद - पुराण - रामायण - महाभारत"* इत्यादी ग्रंथाचीही आहे. *"मराठी भाषा"* साहित्यावरही ब्राम्हणशाहीने आपले अधिपत्य बळकावले आहे. आमचे हे *"साहित्य विभक्तीकरण"* ब्राम्हण वर्गाकरीता सोऩ्याचे अंडे आहे. म्हणुन आम्हाला जागे होणे गरजेचे आहे. आम्हाला आमचा *"मराठी साहित्य वसा"* हस्तगत करायचा आहे. *ताराचंद खांडेकर* हे वरिष्ठ साहित्यिक तसेच भाष्यकार असल्यामुळे ही आशा त्यांच्याकडुन करणे काहीचं गैर नाही. जयभीम !!!


-----------------------------------------------

▪️*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      नागपूर, दिनांक ०३ एप्रिल २०२६

Thursday, 2 April 2026

 🎂*युसुफ उन्नबी खान इनका जन्मदिन जिवनधारा प्रौढ मतीमंद स्कुल छात्रों को भोजनदान देकर मनाया गया !*

         सीआरपीसी मायनारिटीज विंग / आयझल फाऊंडेशन के राष्ट्रीय अध्यक्ष *युसुफ उन्नबी खान* इन्होने आज ०२ अप्रेल २०२६ को, जिवनधारा  मतीमंद स्कुल छात्रों को *"केक / चाँकलेट / भोजनदान"* देकर अपना जन्मदिन मनाया. उस अवसर पर आयोजित कार्यक्रम में, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इनकी अध्यक्षता तथा सीआरपीसी के *दिलिप तांदले / शमिम एजाज / शाहिस्ता यशमिन खान / पुष्पा उप्परवार (स्कुल वार्डन)* यह मान्यवर प्रमुख अतिथी थे. उस अवसर पर *डॉ. मनिषा घोष / सुरेखा खंडारे / सीमा बोधनकर / पुजा स्वामी / तरन्नुम मिर्झा / ज्योती मुदलीयार / अनुरमा सिंग / ज्युली चार्ली / झेबा खान / समुफ्ता बाजी मँडम / बेला मँडम / शैलेश बोरकर* आदी कार्यकर्ताओं ने व्यक्तीशः उपस्थित होकर, युसुफ खान को जन्म दिन पर बधाईं दी. सदर कार्यक्रम में मतीमंद छात्रों के चेहरे पर की मुस्कान बहुत कुछ बता गयी. कार्यक्रम का संचालन *दिलिप तांदले* इन्होन किया. उस समय सभी वक्ताओं ने युसुफ खान को, जन्मदिन पर मंगल कामना दी.

Sunday, 29 March 2026

 👌*हिंदु यह धर्म नही यह सर्वोच्च न्यायालय का निर्णय / वही अनुसुचित जाति समुह के धर्मांतरण पर बंधन / मा. सर्वोच्च न्यायालय २४ मार्च २०२६ निर्णय संविधानिक मुलभुत अधिकारों का हनन है !*

        *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

एक्स व्हिजिटीग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ, महु मप्र

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, चिंतक, समिक्षक

आंतरराष्ट्रिय परिषदों के संशोधन पेपर परिक्षक

मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२


          कभी कभी सर्वोच्च / उच्च न्यायालय के कुछ निर्णय देखकर मुझे लगता है कि, न्यायालय मे न्यायाधिश नही, *"बिन-अकल गधे"* बैठे है. अगर न्यायालय मे *"कोलोजियम सिस्टम"* ना होती तो, क्या वे न्यायाधीश महोदय *"चपराशी वर्ग की स्पर्धा परिक्षा"* पास हुये होते या नही? यह सशोधन का विषय है. यही संदर्भ लेकर मैने *"केंद्रिय लोक सेवा आयोग"* समान ही, न्यायाधीश नियुक्ति के लिए *"केँद्रिय न्यायिक सेवा आयोग"* (Union Judiciary Public Commission) होने की हमने शासन सें मांग की थी. नरेँद्र मोदी सरकार द्वारा गठीत संविधान अनुच्छेद 124 (A) *"National Judiciary Appintment Commission"* यह बिलकुल ही अमल ना हो. यह पँटर्न पुर्णत: न्यायव्यवस्था पर सत्ता अंकुश करने का एक माध्यम है. *"राम जन्मभुमी बाबरी प्रकरण निर्णय"* पर, तत्कालिन प्रधान न्यायाधीश *रंजन गोगाई* अध्यक्षतावाली खंडपीठ के *न्या. शरद बोबडे / न्या. अशोक भुषण / न्या. धनंजय चंद्रचुड / न्या. एस अब्दुल सत्तार* इनको तो *"किसी गधेखाना"* में भेजना चाहिये था या किसी मँदिर का *"पुजारी"* (पंडा) बनाना चाहिये था. उस निर्णय मे *"प्रायमा फेसी"* कहां है? केवल *"भावना के आधार"* पर निर्णय दिखाई देता है. आगे सरन्यायाधिश बने *शरद बोबडे* इनको सरन्यायाधीश प्रोटोकाल तक पता नही था. वह महाशय मंदिर जाने के बाद, दर्शन के नाम पुरी तरह लेट गया था. दुसरा सरन्यायधीश बना *धनंजय चंद्रचुड* इनके पास बुध्दी का अभाव था. वो महाशय को तो भगवान ने ही निर्णय लिखने की बुध्दी दी थी. क्या करे *"घुटनागिरी व्याधी"* से वे ग्रसित थे. इसे माँ का *"गर्भ दोष"* कहे ? यह प्रश्न है. *"राष्ट्रपति /सरन्यायाधीश"* आदि पद पर रहने के बाद, अपनी पद की गरिमा बनाना होता है. अभी अभी *"२४ मार्च २०२६"* के सर्वोच्च न्यायालय निर्णय ने तो, अनुसूचित जाति समुह कें *"धर्म - धर्माँतर संविधान मुलभुत अधिकार"* (अनुच्छेद १४, १९, २५ आदि) का पुर्णत: वह हनन दिखाई देता है. अब हम उस विषय अंतराल जाने के बाद *"हिंदु यह धर्म नही"* इस न्यायालय निर्णय पर भी चर्चा करेंगे.

        सर्वोच्च न्यायालय के *न्या. प्रशांतकुमार मिश्रा / न्या. एन. व्ही. अंजारिया* इनके खंडपीठ ने *"अनुसुचित जाति धर्मांतर"* पर बंधन लादते हुये निर्णय दिया है कि, *"हिंदु / शिख / बौध्द इन धर्म व्यतिरिक्त अन्य धर्म का स्वीकार करनेवाले व्यक्ति को, अनुसुचित जाति का सदस्य नही माना जाएगा. उस धर्मांतरीत व्यक्ति को अनुसुचित जाति प्रतिबंधित (Atrocity) कानुन आदि का सरंक्षण नही मिलेगा. "* यह निर्णय इतना भी सरल नही है, जितना कुछ लोग समझ रहे है. यहां संबंध भारत की *"जाति व्यवस्था पध्दती"* इस सामाजिक आशय से भी जुडा हुआ है. *"जाति"* यह मरने पर भी जाती नही, वह *"जाति"* है.  बाबासाहेब डॉ आंबेडकर इन्होने तो *"जाति यह बंद वर्ग है"* (Caste is a closed Class) यह जाति का नविन संज्ञा अविष्कार किया था. सर्वोच्च न्यायालय के इस निर्णय के पिछे *"मुस्लिम इसाई धर्म द्वेष"* दिखाई देता है. और यह प्रकरण भी *"चिंथाडा आनंद विरुध्द आंध्र प्रदेश सरकार"* से जुडा है. *"आंध्र प्रदेश उच्च न्यायालय"* ने शिकायत कर्ता - *ख्रिश्चन धर्मांतरीत पादरी* के विरोध में निर्णय दिया. और सर्वोच्च न्यायालय ने वह निर्णय सही माना है. अत: शिकायत कर्ता के पास सर्वोच्च न्यायालय अपिल के, और भी *"दो आँप्शन"* बचे हुये है. *"Review Petition / Curative Petition."* वह उसका उपयोग करता है या नही? यह अलग विषय है. उस *धर्मांतरीत ख्रिस्ती पादरी* को मारपीट की गयी थी. और *आरोपी* ने धर्मांतरण के नाम पर, उस पाद्री के *"अनुसुचित जाति प्रतिबंधित कानुन"* संरक्षण को, न्यायालय में चुनौति देकर जीत भी हासिल की. यहां प्रश्न यह है कि, *"क्या कोई धर्म परिवर्तन करने से, भारतीय जाति व्यवस्था अंतर्गत, व्यक्ति की जाति खत्म हो जाती है या नहीं?"* अगर जाति पिढी दर पिढी चिपकी रहती हो तो, उस व्यक्ति को *"अनुसुचित जाति प्रतिबंधित कानुन"** का वा *"अन्य संविधानीक लाभ"* भी, क्यौ ना मिले? यह अहं प्रश्न है.

            न्यायालय की दिरंगाई एवं वहाँ के निर्णय पर कहावत है. *"Justice should not be done but appeared to be done. "* दुसरा संदर्भ है - *"Justice should be Independence!"* और तिसरा संदर्भ तो और बहुत ही महत्वपुर्ण है. *"Justice delayed is Justice denied."* यह कुछ संदर्भ हमें न्यायालय कसौटे पर खरे उतरते है क्या? यह प्रश्न है. *इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार* (सिव्हिल याचिका न. ९३०/१९९०) इस केस में, सरन्यायाधीश *एम. एच. केनिया* अध्यक्षतावाली ९ न्यायाधीश खंडपीठ में *एम व्यंकटचलैय्या / ए. एम. अहमदी / कुलदीप सिंग / पी.बी. सावंत / आर. एम. सहानी / बी. पी. जीवन रेड्डी / डॉ. टी के थाँमेन / एस. आर. पांडियन* द्वारा १० मार्च १९९२ को *"मागासवर्ग आरक्षण"* को ६:३ बहुमतो सें उसे वैध तो माना, परंतु *"आरक्षण की सीमा यह ५०% से अधिक भी ना हो,"* यह अलग से बंधन भी लगाया है. यही नही *"ओबीसी समुह"* के लिए *"क्रिमिलेयर को आरक्षण सीमा से बाहर"* रखने की व्यवस्था भी की गयी. यही नही *"पदोन्नति में आरक्षण"* को खारीज किया गया. इसे कहते है *"ब्राम्हण्य की कुटनीति."* आदमी को जिंदा भी तो रखो, और अंदर से आदमी को धिरे धिरे घिमा जहर भी खिलावो. इस *"ब्राम्हण्यवाद"* ने *"देवत्व"* के नाम पर, बहुजनोँ को *"मानसिकता के गुलामी"* का आवरण भी चढाया है. भारतीय समाज तो *"जिंदा लाश"* है, वो क्या आवाज उठायेगी?

           *"इ. व्ही चिन्नैय्या केस"* में सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश *व्ही. एन. खरे* इनके अध्यक्षतावाली पाच न्यायाधीशों की खंडपीठ - *एस. बी. सिन्हा / अरिजित पसायत / ए. आर. लक्ष्मण / डी. एम. धर्माधिकारी* द्वारा सन २००४ में, *"अनुसुचित जाति / जनजाति उपवर्गिकरण (Sub Classification) नही किया जा सकता"* यह निर्णय दिया था. उसे भारतीय संविधान के *"अनुच्छेद ३४१"* अंतर्गत उल्लंघन ही माना. परंतु वह निर्णय १ अगस्त २०२४ को, सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश *धनंजय चंद्रचुड* इनके अध्यक्षतावाली सात न्यायाधीशों के एक खंडपीठ - *भुषण गवई / विक्रमनाथ / पंकज मित्तल / मनोज मिश्रा / एस. सी. शर्मा / बेला त्रिवेदी*  द्वारा ६:१ बहुमतों से पलट दिया है. उन्होने *"Sub Classification within the Reserved Scheduled Caste"* यह अलग निर्णय दिया है. न्या. बेला त्रिवेदी उन ष: न्यायाधीशों के विचारों से सहमत नही थी. *"अनुसुचित जाति उपवर्गिकरण"* का आधार क्या है ? *"अनुसुचित जाति / जनजाति वर्ग"* यह संकल्पना सन १९११ से कैसे आयी ? वह वर्ग *"हिंदु"* ना होने से वह *"अनुसुची"* (Schedule) कैसे बनी? इस पर फिर कभी चर्चा करेंगे. मुझे परेशानी तो *न्या. भुषण गवई* इनकी *"अकल घास खाने जाने"* की रही है. दुसरी परेशानी तो उनके सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश *भुषण गवई*  बनने के बाद, उसने अपने कार्यकाल में फास्ट ट्रक्ट *"महाबोधी बोधी टेंपल"* केस पर सुनवाई ना कर, उसका निर्णय ना देने की रही है. यहां सबसे बडा दोष सरन्यायाधीश *भुषण गवई* इनके माथे पर चढा है. सन २०२६ में *रमाशंकर प्रजापति / यमुना प्रसाद* इन दो महावीरों (?) ने, सर्वोच्च न्यायालय में, *"अनुसुचित जाति / जनजाति वर्ग समुह के लिए क्रिमीलेयर लागु हो"* यह याचिका दायर की है. अर्थात *"इंकम आधार पर आरक्षण"* व्यवस्था लागु करने की बात कही है. और वह याचिका न्यायाधीश द्वय *सुर्यकांत / जयमाला बागची* इनके खंडपीठ के सामने लगने के बाद, उस खंडपीठ ने वह याचिका *"खारीज ना कर"* केंद्र सरकार को नोटीस जारी किया हुआ है. हम *"विपश्यना - फालुन दाफा विवाद / राजकिय पार्टी भेद राजनीति"* में उलझे हुये है. तो दुसरों की चिंता करने में व्यस्त है. *"सरकारीकरण का खाजगीकरण / सरकारी नोकरी खत्म / नोकरी में अ-सुरक्षा / नोकरी में ठेकेदारी पध्दति / पुराने कामगार हित कानुन खत्म कर पुंजीवाद पुरक कानुन का निर्माण / नागरिकता कानुन का भुत"* ऐसे बहुत ही सारे हमारे प्रश्न शिर पर है. अत: अगला कदम (?) *"पुरानी पेशवाई गुलामी"* अब दस्तक दे रही है. और हम केवल मस्त सोये हुये है. हम केवल *"मोफत / स्वस्त अनाज"* पर ही खुश है. अत: हम *"मानसिक आलस्य के शिकार"* है, इसकी चिंता किस को है ? कहां गयी सर्वोच्च न्यायालय की *"संविधान वाँच डाँगीता"* भी ???

          *"हिंदु* यह धर्म है या नहीं ? इस खास विवादपुर्ण प्रश्न का उत्तर, मा. सर्वोच्च न्यायालय के इन *"दो सायटेशन"* में ही निहित है. *"AIR 1966 SC 1127 & 1966 SCR (3) 242."* सर्वोच्च न्यायालय के सरन्यायाधीश *पी. बी. गजेंद्रगडकर* इनकी अध्यक्षतावाली पाच न्यायाधीशों के खंडपीठ - *के. एन. वांचु / एम. हिदायतुल्ला / रामास्वामी / पी. सत्यनारायण राजु* द्वारा सन १९६६ के निर्णय में कहा कि, *"हिंदु धर्म को एक विशिष्ट धर्म में परिभाषित करना बहुत मुस्कील है. क्यौ कि यह साझा मुल्यों और संस्कृति का एक समुह है. ना कि एक व्यक्ति द्वारा स्थापित पंथ. "* शास्त्री यज्ञपुरुषदजी इस केस में न्यायालय कहता है कि, Hinduism is impossible to define. The court adopted Radhakrishnan submission that Hinduism is a complex and the theist and atheist the skeptic and agnostic may all be Hindus. If they accept the Hindu system of culture and life. The court judged that Hinduism historically has had an *"Inclusive nature"* and it may broadly be described as a way of life and nothing more. सर्वोच्च न्यायालय के सदर निर्णय में जबरदस्ती से, *राधाकृष्णन* के सबमिशन तथा *"हिंदु"* शब्द को बडा कराने का प्रयास किया गया. अर्थात सर्वोच्च न्यायालय का निर्णय यह *"प्रायमा फेसी"* संदर्भ में नही है. बल्कि निर्णय यह *"भावना के आधार"* पर दिखाई देता है. दुसरी ओर *राधाकृष्णन* ये अपने संशोधन छात्र का प्रबंध चुरानेवाला प्राध्यापक है. *"हिंदु"* इस जातिव्यवस्था पुरक शब्द पर हम और क्या कहे? *"सिंधु घाटी सभ्यता"* के बाद इ. पु. षटवी शति यह *"२८ वे बुध्द उगम"* का काल है. बुध्द के महापरिनिर्वाण के बाद इ. पु. तिसरी शति में *"महायान - हिनयान"* संप्रदाय विभाजन / पाचवी शति में महायान ने *"वज्रयान"* संप्रदाय को जन्म देना / ईसवी आठवी शति में वज्रयान ने *"तंत्रयान"* संप्रदाय को जन्म देना / इसवी ८५० को *शंकर* नामक व्यक्ति का जन्म होना / शंकर नामक व्यक्ति *"प्रछन्न बुध्द"* कहलाना / इसवी दसवी शति में वज्रयान - तंत्रयान ने, *"शैव पंथ / वैष्णव पंथ / साक्त पंथ"* को जन्म देना / शंकर नामक व्यक्ति ने स्वयं को *"आदि शंकराचार्य"* घोषित कर, *"महायान बुध्द विहारों"* पर अधिपत्य करना / शंकराचार्य द्वारा चार पीठों का निर्माण होना / इसवी ग्यारहवी - बारहवी शति मेँ *"वैदिक धर्म - ब्राम्हण धर्म"* की स्थापना होना / *"मोगल आदि सम्राटों"* का भारत पर आक्रमण / आदि कारण *"बुध्द धर्म अवनति"* के रहे है. परंतु *"ब्राम्हण धर्म - वैदिक धर्म अवनति"* का सही इतिहास यह क्या है ? अहं प्रश्न है. हमे *"भारत गुलामी का इतिहास"* दिखाई देता है. सन १८५७ का उठाव यह *"भारत के पहले आझादी का सही इतिहास"* है ही नही. वह झुठ का इतिहास रचा गया. विदेशी *"ब्राम्हण्यवाद"* यह भारतीय संविधान के *"समता"* (Equality) शब्द को तिलांजली देते हुये, *"समरसता"* (Hormony / Assimilation) को बढावा देने की, ब्राम्हण्य मानसिकता चेष्टा करता रहा / और कर रहा है. *"धर्मनिरपेक्षता"* (Secularism) शब्द को भी, *"पंथनिरपेक्षता"* अर्थ बताकर भ्रमित करने का प्रयास हो रहा है. अत: हम भारत को *"एकसंघ भारत"* कैसे बनाये रखे ? *"न्यायालयों"* में न्याय नही मिलता, आदि विषय यह हमारे लिए चिंता का विषय है. जो निंदनीय विषय है. न्यायालय निर्णय में, हिंदु धर्म के *"सामाजिक विषमता"* को पुर्णतः छोड दिया है. *"ब्राम्हण धर्म / वैदिक धर्म"* यह हिंदु धर्म से कैसे जुडा है ? यह विषय भी मायने रखता है. जय भीम !!!


--------------------------------------------

▪️*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      नागपुर, दिनांक ३० मार्च २०२६

Friday, 27 March 2026

 💐 *गजानन मोतीराम कांबले इनकी सी. आर. पी. सी. ट्रेड्स एंड काँमर्स विंग के राष्ट्रिय सचिव पद  पर नियुक्ती !*


      *सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल* की डाटर कंसर्न राष्ट्रिय संघटन *"सी.आर.पी.सी. ट्रेड्स एंड काँमर्स विंग"* के *"राष्ट्रिय सचिव"* पद पर *गजानन मोतीराम कांबले* इनकी नियुक्ती सीआरपीसी ट्रेड्स एंड काँमर्स विंग के राष्ट्रिय अध्यक्ष *इंजी. विजय बागडे* इन्होने सीआरपीसी के *एड. डॉ. मोहन गवई / एड. राजेश लाख / दिलिप तांदळे / युसुफ उन्नबी खान*  इनसे चर्चा कर घोषित की है. सदर नियुक्ती सुचना सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के *राष्ट्रिय अध्यक्ष* तथा सीआरपीसी वुमन्स विंग / सीआरपीसी एडव्होकेट विंग / सीआरपीसी एम्पाइज विंग / सीआरपीसी हेल्थ (डॉक्टर) विंग / सीआरपीसी बुध्द आंबेडकरी साहित्यिक (लिटररी) विंग / सीआरपीसी इंजीनियर्स विंग / सीआरपीसी ट्रेड्स एंड कॉमर्स विंग / सीआरपीसी ट्रायबल विंग / सीआरपीसी कल्चरल विंग / सीआरपीसी वुमन्स क्लब के "राष्ट्रिय पेट्रान" - *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*  इन्हे कर दी है. *कांबले* ये सामाजिक तथा काँमर्स एम्पावरमेंट्स से जुडे है. उनके इस नियुक्ती पर सभी पदाधिकारी वर्ग ने उनका अभिनंदन किया है.

 💐 *सीमा सचिन बोधनकर इनकी सी. आर. पी. सी. वुमेन्स विंग के राष्ट्रिय उपाध्यक्श पद  पर नियुक्ती !*


      *सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल* की डाटर कंसर्न राष्ट्रिय संघटन *"सी.आर.पी.सी. वुमेन्स विंग"* के *"राष्ट्रिय उपाध्यक्षा"* पद पर *सीमा सचिन बोधनकर* इनकी नियुक्ती सीआरपीसी वुमेन्स विंग की राष्ट्रिय संघटक *डॉ. मनिषा घोष* इन्होने सीआरपीसी के *दिलिप तांदळे / युसुफ उन्नबी खान*  इनके शिफारस पर घोषित की है. सदर नियुक्ती सुचना सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के *राष्ट्रिय अध्यक्ष* तथा सीआरपीसी वुमन्स विंग / सीआरपीसी एडव्होकेट विंग / सीआरपीसी एम्पाइज विंग / सीआरपीसी हेल्थ (डॉक्टर) विंग / सीआरपीसी बुध्द आंबेडकरी साहित्यिक (लिटररी) विंग / सीआरपीसी इंजीनियर्स विंग / सीआरपीसी ट्रेड्स एंड कॉमर्स विंग / सीआरपीसी ट्रायबल विंग / सीआरपीसी कल्चरल विंग / सीआरपीसी वुमन्स क्लब के "राष्ट्रिय पेट्रान" - *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*  इन्हे कर दी है. *सीमा* ये सामाजिक तथा वुमन्स एम्पावरमेंट्स से जुडी है. उनके इस नियुक्ती पर सभी पदाधिकारी वर्ग ने उनका अभिनंदन किया है.

Thursday, 26 March 2026

 ✍️  *चक्रवर्ती सम्राट अशोक जयंति  - चैत्र शुक्ल अष्टमी अर्थात २६ मार्च २०२६ को दोपहर ३.०० बजे दीक्षाभूमी नागपुर पर सम्राट अशोक पुतले के समिप सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल द्वारा भिक्खु संघ सहित प्रोसेशन में जाकर अभिवादन किया  !*    


प्राचिन भारत का महान राजा *चक्रवर्ती सम्राट अशोक* इनकी जयंति *चैत्र शुक्ल अष्टमी* दिन - इस साल दिनांक २६ मार्च २०२६ को आयी है. *"सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* संलग्न सभी विंग की ओर से, *"गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६ दोपहर ३.०० बजे"* दीक्षाभूमी नागपुर स्थित *"चक्रवर्ती सम्राट अशोक"* के पुतले समिप, सी.आर. पी. सी. द्वारा भिक्खु सघ सहित अभिवादन किया गया. उस अवसर पर सीआरपीसी अध्यक्ष *डॉ. मिलिन्द जीवने शाक्य* इनके साथ नामांकित गीतकार - गायक  *अनिरुद्ध शेवाळे* / महाराष्ट्र शासन के भुतपुर्व अधिकारी *शिवदास वासे* /मनपा माजी प्रसिद्ध प्रमुख *दिलिप तांदळे* / सीआरपीसी अल्पसंख्याक विभाग के *युसुफ उन्नबी खान* (उद्योजक) /सीआरपीसी इंजिनिअर्स विंग के *इंजी. गौतम हेंदरे - इंजी. गीतांजली नगराले* / सीआरपीसी एम्प्लॉइज विंग के *शालिक जिल्हेकर - मिलिंद मस्के* / सीआरपीसी कल्चरल विंग के *दिलिप तांदळे*/ सीआरपीसी डॉक्टर्स विंग के *प्रा. डॉ. भाऊराव बोरकर - डॉ. राजेश नंदेश्वर - डॉ . इंदिरा सोमकुवर - डॉ. मंगला बनसोड* /सीआरपीसी वुमेन्स विंग के *डॉ मनिषा घोष  - सीमा बोधनकर- सुरेखा खंडारे - सत्यफुला गाडे*/ सीआऱपीसी के  *राजेंद्र घोरपडे / विजय सहारे / सुभेदार गुणवंत सोमकुवर-* आदि मान्यवर उपस्थित थे. सदर कार्यक्रम का संचालन *डॉ. मनिषा घोष* इऩ्होने तथा आभार *दिलिप तांदऴे* इन्होने माना. उस अवसर पर बहुत आंबेडकर प्रेमी उपस्थित थे.

Wednesday, 25 March 2026

 👌*चक्रवर्ती सम्राट अशोक जयंति पुर्व संध्या पर जीवन आश्रय वृध्दश्रम - अनाथालय में फलाहार / भोजन दान कार्यक्रम का सफल आयोजन !*


           *मॅट्रिक्स वरियर्स ऑर्गनायझेशन* द्वारा राणी दुर्गावती चौक नागपुर स्थित *"जीवन आश्रय वृध्दाश्रम - अनाथालय"* मे फलाहार वाटप तथा शांतीनगर के *मेहुल मुदलीयर ग्रुप* द्वारा सदर वृध्दाश्रम को *"भोजन दान"* कार्यक्रम का आयोजन 25 मार्च 2026 को श्याम 7.00 बजे किया गया. सदर आयोजन मे आयझल फाउंडेशन के *युसुफ उन्नबी खान* इनकी प्रमुख भुमिका थी. उस अवसर पर सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य' /दिलिप तांदऴे* यह मान्यवर प्रमुख अतिथी थे. सदर कार्यक्रम सफल करने मे *श्रमिक महेंद्रा / प्रतिक पाटील / आदित्य खोबरागडे / पुजा रेड्डी / निशा मुदलीयार / हर्षिता थटिया / नदिनी मेंजोगे /आकाश निखाडे / संजना शाहु / सुरेश हरडे / कुणाल पवार* इनका योगदान रहा. अंत मे संस्था के *डॉ. विकास शेंडे / अश्विनी शेंडे* इन्होने  आभार माना.