Monday 25 April 2022

 ✍️ *शरद पवार / डॉ. श्रीपाल सबनीस / यशवंत मनोहर / भारत सासणे पासुन सर्वच्या सर्व मराठी ईहवादी / भोगवादी / विद्रोही साहित्यिकांना बुध्द - आंबेडकर साहित्य ह्यापासुन भिती / द्वेष कां...!*

   *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

* माजी व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ. आंबेडकर समाज विज्ञान विद्यापीठ, महु (म.प्र.)

* राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

* मो.न. ९३७०९८४१३८/ ९२२५२२६९२२


      नुकतेचं उदगीर येथे दिनांक २२ एप्रिल २०२२ रोजी ९५व्या *"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे"* उदघाटन झाले. सदर संमेलनाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा *शरद पवार* यांनी केले. संमेलनाध्यक्ष पद *भारत सासणे* ह्यांनी भुषविले. शिवाय पीठावर स्वागताध्यक्ष *संजय बनसोडे* / कोकणी साहित्यिक *दामोदर मावजो* / साहित्य महामंडळाचे अध्यक्ष *कौतुकराव ठाले पाटील* / माजी अध्यक्ष *डॉ. श्रीपाल सबनीस*/ स्वागत मंडळाचे *बसवराज पाटील नागराळकर* / कार्यवाह *डाॅ. दादा गोरे /* माजी केंद्रिय गृहमंत्री *शिवराज पाटील चाकुरकर* / विधान परिषदेच्या उपसभापती *डाॅ. निलम गो-हे* / महाराष्ट्र भाषा मंत्री *सुभाष देसाई* / महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री *अशोक चव्हाण* / जिल्हाचे पालक मंत्री *अमित देशमुख* / *लक्ष्मीकांत देशमुख* / मराठी साहित्य महामंडळ उपाध्यक्ष *कपुर वासनिक* ही समस्त मोठी मान्यवर मंचावर उपस्थित होती. ह्याशिवाय विविध सत्रात ब-याच साहित्यिक / नामवंत अशा वक्तांचा सहभाग ही होता. सदर परिषदेतील काही मान्यवरांनी बोललेल्या भाषणांचा आढावा घेणे मात्र गरजेचे आहे.

      राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा *शरद पवार* हे आपल्या उदघाटनपर भाषणात म्हणाले की, *"आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्याची निर्मिती करण्यावर काही घटक मंडळी भर देत आहेत.‌ ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटी आहे. प्रचार साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला जन्म देते आणि अराजकता ओढावते. आपल्या भारत देशातही अशा विशिष्ट विचारधारेचा फसवा प्रचार फैलावतांना दिसतो आहे. त्यामुळे साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालुन जागे राहावे. साहित्यिकांनी कोणत्याही विचारधारेला बांधिल नसावे. कारण अशा बांधिलकीतुन मतप्रणाली तयार होते. ती बुध्दीभेद करणारी, धृवीकरण करणारी, विषारी स्वरुपाची आणि ती राष्ट्रहिताला बाधा आणणारी असु शकते. तेव्हा समान अंतर राखुन त्याकडे त्रयस्थ प्रमाणे पहावयास हवे."*

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ह्याच्या अध्यक्ष पदावरुन बोलतांना *भारत सासणे* म्हणाले की, *"आपण अत्यंतिक अशा भ्रमयुगाबाबत, छद्मयुगाबाबत, चिंतास्पद सद्दयुगाबाबत मला बोलायचे आहे.‌ भर्तृहरि प्रमाणेच आणखी एक रोमांचकारी संकल्पना आपल्या परंपरेत सापडते. प्रत्यक्ष महादेव स्वत:च काळ आहे. तो निरपेक्ष आहे.‌ मात्र गौरी ही काळाची नियंत्रक आहे.‌ या नियंत्रणा मुळेच काळ हा लयबद्ध असतो, असे ही सांगितले गेले आहे. पण ती नियंत्रक असली तरी, ती महादेवाची पत्नीच आहे. म्हणुन, केव्हा तरी काळाच्या छातीवर मस्तक ठेवुन तिला निद्रा येते. अशी निद्रा आली की, काळरात्रीची सुरुवात होते.‌ याच काळात समाजाच्या भवितव्याची सुत्रे नकळतपणे सुपुर्द होत असतात.*

    *सत्याचा आग्रह, सत्याचा उच्चार ही तर काळाची गरज आहे. आणि सत्य हे निर्भयपणे सांगितले पाहिजे, ही देखील काळाची गरज आहे. सत्य आपले कथन उच्चारित रहात असते. ऐकण्याचा कान पाहिजे.‌ कारण हा विवेकाचा आवाज आहे. कोलाहलात हा आवाज उच्चरवाणे देखील हे उच्चारला पाहिजे.‌ तो लुप्त भासणारा, न मरणारा असला तरी ! द्रष्टा लेखक असे सांगत असतो.‌ आपण ते पाहिले आणि ऐकले पाहिजे हे मात्र खरे."* ह्याशिवाय सासणे ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोंबडा आणि त्याचे आरवणे हे देखील संदर्भ दिले.

     सदर मराठी साहित्य परिषदेत *भारत सासणे* हे भाषिक एकोप्याचे सुर आवळत असतांनाचं मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष *कार्तीकराव ठाले पाटील* यांनी "मराठीची बोली असलेल्या कोकणीला राजभाषेचा दर्जा देतांना बहुसंख्यकाच्या मराठीचा बळी देण्यात आला"  ही टीका केली.‌  त्याला प्रत्युत्तर देतांना कोकणी साहित्यिक *दामोदर मावजो* हे म्हणाले की, *"भाषा हा माणसाला दुवा आहे.‌ जुना अन्याय उकरुन काढायचा नसतो.‌ वाद हा संवादाने मिटवता येईल. अन्यथा आपली स्थिती रशिया - युक्रेन सारखी होईल."* सदर परिषद सुरु असतांना ज्येष्ठ मराठी साहित्यिक *राजन‌ गवस* हे विनोद सिरसाठ आणि डाॅ. प्रमोद मुनघाटे ह्यांना मुलाखत देतांना म्हणाले की, *"महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असतांना ही मराठी साहित्यात आज वैचारिक दारिद्र निर्माण झाले आहे. आजच्या ह्या भ्रमितावस्थेत उद्याच्या महाराष्ट्राचा हा चेहरा कायम ठेवायचा असेल, तर आपल्या लेखकांनी लिहिण्याची आणि बोलण्याची आपली जबाबदारी पाडावी लागेल."*

     उदगीर ह्या शहरात एकीकडे मराठी साहित्य संमेलन‌ हे होत असतांनाचं, त्याच शहरात दुसरीकडे मात्र *"१६व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे"* आयोजन होते. सदर विद्रोही साहित्य परिषदेचे उदघाटन हे सुफी परिषदेचे अध्यक्ष *सय्यद सरवर चिस्ती* यांनी केले. आणि विद्रोही साहित्य परिषदेचे अध्यक्ष *गणेश‌ विसपुते* हे म्हणाले की, *"दडपशाही आणि सेन्सारशिपचे भय वाढवले गेले आहे. इतके की सार्वजनिक शैक्षणिक संस्थेमधील अधिकारी वर्ग स्वत:हुन रांगायला लागला आहे. ‌समस्त देशातील संपत्ती ही केवळ दोन चार लोकांच्याच हातात असावी, असे प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे भूक, बेरोजगारी, महागाई या प्रश्नाकडे आडदांडपणे दुर्लक्ष केले जात आहे. केवळ मुठभर लोकांकडे अपरंपार संपत्ती आणि असिम शक्ती गेली आहे.  या विरोधात बंड केले नाही, तर आपण पुढील पिढ्यांना काय उत्तर देणार आहोत.‌"* सदर प्रसंगी पीठावर माजी संमेलनाध्यक्ष *डॉ. आनंद पाटील* / *डाॅ. अशोक पांडे / डाॅ. प्रल्हाद लुलेकर / डाॅ. अजिज नदाफ /* कोकणी कवि *शैलेंद्र मेहता / प्रभाकर ढगे / डॉ. प्रतिमा अहिरे / प्रकाश‌ त्रिभुवन* / कार्याध्यक्ष *अरविंद पाटील एकंबेकर* / स्वागताध्यक्ष *डॉ. अंजुम कादरी* / मुख्य संयोजक *निवृत्ती सांगवे* / राज्याध्यक्ष *प्रा.‌‌प्रतिमा परदेशी* / कार्यकारी सचिव *यशवंत मकरंद* / राज्य संघटक *किशोर ढमाले* इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सामुहिक गायन, दोहा गायन, पावरी वादनाने तसेच जातीव्यवस्थेच्या उतरंडीचे प्रतिक म्हणुन मडके फोडुन संमेलनाची सुरुवात झाली. आता आपण सदर मान्यवरांच्या *"नैतिक कृतीशिलता"* संदर्भाने चर्चा करु या !

      शरद पवार हे मराठी साहित्यिक नाहीत. ते शुध्द चतुर राजकारणी आहेत. ह्यासोबत ब-याच *"अन्य राजकिय नेत्यांना मराठी साहित्याच्या ज्ञानमय पीठावर नाचायला बोलाविण्याचे प्रयोजन* काय ? हा तर फार मोठा संशोधनाचा विषय म्हणायलाचं हवा. खर तर मराठी साहित्यातील त्यांची पात्रता शुन्य आहे. पण नाच्या मंडळींना कोणत्याही पीठावर चढण्यात / प्रसिध्दीत आनंद वाटत असतो...! असे म्हणायला काहीचं हरकत नाही. *"नैतिकता गेली वा-यावर...!"* ह्या राजकिय /  साहित्यिक मंडळींना कुठे तरी नैतिकता आहे ? आणि बरे झाले, तो मंच हा *"तमाशा मंच"* नाही. नाही तर, ह्या मंडळींनी *"साड्या"* घालणे‌ ही काही कमी केले नसते ! आणि हातामध्ये *"बांगड्या"* सुध्दा. आमच्या महाराष्ट्र सरकारने *"अनुदानाची काहीसी सुखद भीख"* दिली की, मराठी साहित्याचे तमाम *"ईहवादी / भोगवादी / सुखवादी / रूढीवादी / सत्तांधवादी / भीखवादी / केंद्रस्थानवादी साहित्यिक / पदाधिकारी"* ही मात्र ह्या राजकिय नेत्यांची पाय चाटुकता करणारी *"गावठी कुत्रे"* बनण्याची ती एक किमयाचं म्हणायला हवी. कुणी *"तुकडा"* फेकला की, त्यावर सर्व गावठी कुत्रे भिडुन जात असतात.‌ इंग्रज भारत सोडुन गेले.‌ पण प्रामाणिक *"इंग्रजी कुत्रे"* ही ते सोडुन गेलेत. कारण ती कुत्रे मालकाला फार *"वफादार"* असतात...! कुण्या परक्याचे हातचे जेवण सुध्दा खात नाहीत. म्हणुन साहित्याचे काही बरे तरी आहे.

     *शरद पवार* जे काही साहित्य संदर्भात बोलुन गेले आहे, ती *"नैतिक कृतिशीलता"* त्यांनी कधी तरी प्रत्यक्ष राजकारण करतांना जोपासली आहे काय ? स्वत:चा राजकिय फायदा करण्याकरिता *"कांग्रेसला"* तोडले. कांग्रेसला आज दिसणारे फार वाईट दिवस आणले. *"सशक्त आंबेडकरी रिपब्लीकन राजनीति"* पुर्ण लयाला लावली. महाराष्ट्राचा भाजपा ब्राम्हण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याला विराजमान करण्याकरीता बाहेरुन बिना अट समर्थन दिले होते. त्यांच्या काळ्या कामाची लांबचं लांब अशी मोठी यादी आहे. आणि *"साहित्यिक वर्गानी कोणत्याही विचारधारेला बांधिल नसावे"* असे बोलणे म्हणजे शरद पवार महाशयांनी अकलेचे तारे तोडले ? हे म्हणायला हवे. *"बुध्द - फुले - आंबेडकर हा विचारचं भारत देशाच्या एकसुत्राला बांधणारा आहे...!"* ही जाण जर शरद पवार महाशय विसरत असतील, त्यांनी *"चुल्लुभर पाण्यात डुबलेले बरे...!"*

   *भारत सासणे* ह्यांच्या अध्यक्षीय भाषण संदर्भात न बोललेले बरे.‌..! ते स्वत: भ्रमीत दिसत आहेत.‌ त्यांच्या बुध्दीमध्ये *"वैज्ञानिक प्रज्ञाचा अभाव"* म्हणायला हवा. आणि सत्याचा आग्रह ते सांगत आहे. पण ते सत्य कोणते ? हा मुळ मुद्दा आहे. *कार्तीकराव ठाले पाटील* रूढीवादी मराठी साहित्याच्या चौकटीच्या बाहेर निघायलाचं तयार नाहीत. कोकणी साहित्यिक *दामोदर मावजो* हे तर कोकणी साहित्याच्या बाहेर पडणाच्या काही मानसिक स्थितीत नाहीत. वरुन ते *"रशिया - युक्रेन युध्दाचा"* संदर्भ देत आहेत. वाटते की, सदर युध्दाच्या पागलपणाचा जव किडा त्यांच्या डोक्यात शिरला आहे.‌ *राजन गवस* हे मराठी साहित्याच्या *"वैचारिक दारिद्र"* ह्या विषयावर बोलले, हे एका अर्थाने ठिक आहे. पण महाराष्ट्राचा मराठी साहित्य चेहरा बदल करावयाचा झाल्यास, सदर रूढीवादी मराठी साहित्याची परिसीमा सोडायला ते तयार नाहीत.‌ *शरद पवारापासुन* ही तमाम महाराष्ट्राची *"पुरोगामी"* म्हणविणारी मंडळी ही खरचं *"पुरोगामी"* आहेत काय ? की ती तमाम मंडळी ही *"पुरोवामी"* आहेत ? एक संशोधनीय असा प्रश्न आहे. भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष *श्रीपाल सबनीस* ह्यांचे नुकतेचं नागपुरात आयोजन झालेल्या *"पहिल्या राज्यस्तरीय माय मराठी साहित्य संमेलनातील"* अध्यक्षीय भाषण, हे अगदी उपरोक्त साहित्यिक मंडळी बोलुन गेलीत, अगदी त्याच प्रकारचे होते.‌ ते सुध्दा रुढीवादात भिजलेले आहेत. *"आमचा भोंगा हा सत्तेचा नसुन सत्याचा आहे."* हे श्रीपाल सबनीस ह्यांचे *नागपुरातील बोल,* उदगीर येथे सत्तेसोबत बसलेले दिसले...! पण ही मराठी साहित्यिक मंडळी ईहवादी साहित्यिक *डाॅ. यशवंत मनोहर* पासुन दुर कां ? हा सुध्दा प्रश्न‌ आहे. महत्वाचा विषय म्हणजे *"बुध्द - आंबेडकर साहित्य"* ह्या संदर्भात त्या तमाम साहित्यिक मंडळींचा द्वेष / आकस, हा सदर साहित्याचे प्रत्यक्ष नाव न घेता सुध्दा, तो आम्हाला दिसुन येत आहे.

     तमाम विद्रोही साहित्यिक / आयोजक मंडळींनी *"बुध्द - आंबेडकर साहित्य"* वा साहित्यिक ह्यांच्यापासुन दुरी कां ठेवलेली आहे ? उदगीरच्या विद्रोही साहित्य संमेलन संदर्भाने हा गंभिर विषय दिसुन येत आहे. ते *"सुफी साहित्याची मित्रता"* करतांना दिसुन येतात.‌ शिवाय स्वत:ला विद्रोही म्हणवतांना देखील रुढीवादी परंपरा सोडतांना ते दिसुन येत नाहीत. *"जातीव्यवस्थेच्या उतरंडीचे प्रतिक म्हणुन मडके फोडणे"* हा काय प्रकार आहे...? *"संविधान संस्कृती"* तुम्ही स्विकार करणार आहात किंवा नाही ? येथे हा फार महत्वाचा प्रश्न‌ आहे.‌ *"भारतीय संविधानाची प्रतिज्ञा"* घेवुन संमेलनाची सुरुवात करण्यास वावगे काय ? *"विद्रोही साहित्यिकांना मानवी अधिकार हे हवे आहेत. पण त्यांना संविधानाची प्रतिज्ञा नको"* असा हा प्रकार आहे. भारतामध्ये ‌"जातीविहिन समाज" बांधणीची मोट, ही *"बुध्द - आंबेडकर विचार"* ह्या मार्गानेचं प्रत्यक्षात येणार आहे. भाजपा सरकार सत्तारुढ झाल्यानंतर ह्या देशात *"संस्कृती संविधान"* विचाराला ऊत आलेला आहे. आणि *"संविधान संस्कृती"* लयाला जात असतांना, आमचे हे वैचारिक दुरत्व *"प्राचिन दास्यत्वाची"* चाहुल देत आहे. हे आम्ही लवकरात लवकर समजुन घेणे फार गरजेचे झाले आहे.

     *भदंत अश्वघोष* ह्यांना आद्य साहित्यिक दर्जा देण्यास ह्या व्यवस्थेने नाकारलेले आहे.‌ *"नैतिकवाद / बुध्द सौंदर्यशास्त्र"* ह्याचा बोध हा भदंत अश्वघोष ह्यांनी करुन दिला. अश्वघोषांचा ब-याच कालावधी लोटल्यानंतर आलेला भोगवादी / वासनावादी साहित्यिक *कालिदास* ह्यांच्या साहित्यामध्ये कोणते *"सौंदर्यशास्त्र"* दडलेले आहे ? हा मुख्य प्रश्न आहे. आणि तो आद्य साहित्यिक हा कसा ? *"रामायण / महाभारत"* ह्याला आम्ही साहित्याच्या कोणत्या प्रकारात ठेवायला हवे ? *सरस्वती* विद्येची देवी कशी ? तिचा *"विद्या प्रसवात / विकासात"* खरे योगदान काय ? अशी असंख्य प्रश्न आहेत. ईहवादी / भोगवादी / सत्तांधवादी / केंद्रस्थानवादी / सुखवादी / रुढीवादी साहित्यिक ह्या तमाम प्रश्नांची उत्तरे देणार आहात काय ? हा सुध्दा प्रश्न आहे.

     विद्रोही साहित्यिक असो की दलित भाव साहित्यिक असो, ती समस्त मंडळी *"बुध्द - आंबेडकर साहित्यासोबत बांधिलकी"* कां स्विकारीत नाही ? त्यांचे दुरत्व कां आहे ? एकवेळ रुढीवादी / भोगवादी / ईहवादी / सुखवादी / सत्तांधवादी / भीखवादी /  केंद्रस्थानवादी साहित्यिक वर्गांचा *"बुध्द - आंबेडकर साहित्य विवाद"* हा समजला जावु शकतो...! त्यां मंडळींना साहित्य असो की समाज, ह्या क्षेत्रात समानता नको आहे. ती मंडळी साहित्य सत्ता सोडायला तयार नाहीत. विद्रोही / दलित साहित्य असो वा चळवळ, *"केवळ विद्रोह असुन‌ चालणार नाही. वा केवळ नकार असुन चालणार नाही. तर सोबतचं सकारात्मक दृष्टीही आपल्याला ठेवणे फार गरजेचे आहे...!"* आपल्याला उज्वलतेकडे जाण्याकरीता, एक दिशा निर्धारीत करावी लागणार आहे. ‌नाही तर साहित्य / चळवळ ह्याची दशा होणे, हे अगदी निश्चित आहे. आणि पुढची कडी ही अवदशा...!!! आज आपण त्या दिशेने जात आहोत काय ? हा संशोधनाचा विषय आहे. मराठी साहित्याचा *"दारिद्रता भाव"* मराठी साहित्यिकांनी स्विकारला आहे. पण आपण मंडळीचे काय ? *"आज जगाला बुध्द हवा आहे."* जगातील *"युध्द की बुध्द"* ह्या महत् विवादात बुध्दाचा विजय झालेला आहे. बुध्द विचार साहित्य हे मानवतावाद / प्रेमवाद / नैतिकवाद / स्वांतत्रवाद / समतावाद / बंधुतावाद / करुणावाद / अहिंसावाद / शीलवाद/ मैत्रीवाद/ न्यायवाद / नीतिवाद / शांतीवाद / प्रज्ञावाद  ह्याची शिकवणुक देणारे आहे. *"बुध्द सौंदर्यशास्त्र /  बुध्द दर्शनशास्त्र"* हा माणसाला वास्तव सुखाची अनुभुती देणारा विचार आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुध्दाच्या मार्गाचा अवलंब केला.‌ आणि अल्पश्या काळामध्ये *"आपण शोषित वर्गाने शोषक वर्गासमक्ष वैचारिक समानता"* ही प्राप्त केलेली आहे. ‌ही जगातील एकमेव मोठी क्रांती म्हणायला हवी. म्हणुन ह्या रुढीवादी मंडळींचा *"बुध्द - आंबेडकर साहित्य विरोध"* आहे. तुमच्या विरोधाचे खरे कारण काय ? डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी *"संविधान संस्कृती"* भारत देशाला दिली. *"आंबेडकर सौंदर्यशास्त्र / आंबेडकर दर्शनशास्त्र / आंबेडकर मानवशास्त्र"* ह्या संदर्भात विपुल लेखण होणे गरजेचे आहे. हा विचार समजुन‌ घेणे फार गरजेचे आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा *"व्याकरणवाद"*  हा विषय आपल्याला समजुन घ्यावा लागणार आहे. त्या संदर्भात आपल्याला लेखन आणि अभ्यास हा करावा लागणार आहे. तेव्हाचं आम्हाला उद्याचा *"विकास भारत / उज्वल भारत / सफल भारत / प्रबुध्द भारत"* घडविण्याचा निर्धार करता येईल...! जय भीम !!!


* * * * * * * * * * * * * * * * * *

(नागपुर, दिनांक २४ / २५ एप्रिल २०२२)


*डाॅ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

* एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डाॅ. आंबेडकर समाज विज्ञान विद्यापीठ, महु म. प्र.

* राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

* मो.न. ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२

Monday 18 April 2022

 ✍️ *श्रीपाल सबनीस ह्यांचे सत्तेचा नव्हे सत्याचा भोंगा वाजवावा विधान‌ ठिक आहे, पण बुध्द - आंबेडकरी साहित्य...?*

   *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

मो. न.‌ ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२


    "सत्ताकारण आणि धर्मकारण हे लोकांना आणि समाजाला तोडित असते. या उलट साहित्यिकाचे काम समाजाला जोडणे हे आहे.‌ आमचा भोंगा सत्तेचा नसुन सत्याचा आहे. दलित साहित्य वगैरे अन्य वेगळेपण ठेवण्याची गरज नाही. ‌कोणत्याही एका व्यक्तीमुळे किंवा विचारधारेमुळे समाजाचा विकास होणार नाही, हे लक्षात ठेवायला हवे. साहित्यात आता केवळ ईहवादी हिच समिक्षा झाली पाहिजे." असे स्पष्ट विचार नामांकित ईहवादी मराठी साहित्यिक आणि भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष  *श्रीपाल सबनीस* यांनी नागपुरात नुकतेच आयोजित *"पहिल्या राज्यस्तरीय माय मराठी साहित्य सम्मेलन"* ह्याचे उदघाटन प्रसंगी ते समेलनाध्यक्ष म्हणुन बोलुन गेले.‌ सबनीसांचे सदर काही विचार मला एक अभ्यासक म्हणुन खटकले. आणि त्याची मला कारणे ही सांगता येतील.

    पहिला मुद्दा - *"सत्ताकारण आणि धर्मकारण "* या विषयावर आपण बोलु या. सत्ताकारण / धर्मकारण कोणते ? देववाद / धर्मांधवाद  ह्या संदर्भात आपली भुमिका काय आहे ? त्याचा पाया कुणी रोवला ? त्यावर कृती प्रतिबंध आणण्यास मराठी / ईहवादी साहित्यिक ह्यांची काय बांधिलकी असणार आहे ? सदर वास्तव बांधिलकी जोपासायची झाल्यास आपण कोणती योजना राबविणार आहात ? विद्येची देवता (?) सरस्वती हे आपण नाकारणार काय ? सरस्वती हिचे साहित्यात प्रत्यक्ष योगदान काय ? असे असंख्य प्रश्न हे उभे असणार आहेत. डाॅ. श्रीपाल सबनीस सदर प्रश्नांंचा उहापोह हे सोडविणार आहात काय ? हा प्रमुख प्रश्न‌ आहे.

    दुसरा मुद्दा - *"साहित्यिकाचे काम हे समाजाला जोडणे"* यावर चर्चा करु या. कोण कोणत्या साहित्यिकांनी समाजाला एकत्र जोडलेले आहे ? भारतीय समाज हा एकसंघ समाज केलेला आहे ? सदर समाज एकीकरण योजना आपण सादर करु शकता काय ? केवळ सत्तेचा नव्हे सत्याचा भोंगा हा केवळ भोंगाच ठरेल ? कृतीशील भाव नाही. रुढीवादी मराठी साहित्य नाकारून अन्य साहित्य निर्मितीची कारणे काय ? मराठी / ईहवादी साहित्याचा खरा मदारी हा कोण असणार आहे ? अशी असंख्य प्रश्न आहेत. ह्याची उत्तरे ही डॉ. श्रीपाल सबनीस देणार आहात काय ? की सम्मेलनाध्यक्ष पदावरुन केवळ वटवट भोंगा हा वाजलेला आहे ?

    तिसरा मुद्दा - *"दलित साहित्य वगैरे वेगळेपणा आणि एक विचारधारा !"* ह्या महत्वपुर्ण विषयावर आता बोलु या.‌ आम्ही *"दलित साहित्य / दलितत्व"* हे तर पुर्णत: नाकारलेले आहे. सरस्वती पुरस्कार प्राप्ती *शरणकुमार लिंबाळे 'दलित'* / ईहवादी साहित्यिक *प्रा.‌ यशवंत मनोहर* / गांधीवाद पुरस्कर्ते *प्रा.‌ रावसाहेब कसबे* / बिनवादी *लोकनाथ यशवंत* वगैरे अपवाद साहित्यिक सोडले तर ! अन्य साहित्य संदर्भात खोलवर न जाता केवळ आणि केवळ *"बुध्द आणि आंबेडकरी साहित्य"* यावर चर्चा करु या. आपण आद्य साहित्यिक म्हणुन *भदंत अश्वघोष* यांना स्विकारणार आहात काय ? *कालिदास* यांना द्वितिय श्रेणीमध्ये घेणार आहात काय ? *रामायण / महाभारत* ह्याला साहित्याच्या कुठल्या वर्गात आपण घेणार आहात ? *बुध्द / राष्ट्रपिता ज्योतिबा फुले / डाॅ. बाबासाहेब आंबेडकर* या एका व्यक्तीमुळे / विचारधारेतुन झालेली महान‌ क्रांती आपण नाकारत आहात काय ? मग एका व्यक्तीमुळे / विचारधारेतुन समाजाचा विकास होणार नाही‌ ? हे वाक्य कोणत्या आधारावर आपण कथन केले आहे ? अशी असंख्य प्रश्नांची उत्तरे डाॅ. श्रीपाल सबनीस हे देणार काय ? हा प्रश्न आहे.

    चवथा मुद्दा - *"साहित्याची ईहवादी समिक्षा व्हावी"* ह्या विषयावर चर्चा करु या. तसा हा विवादाचा विषय म्हणायला हरकत नाही. *बुध्द / ज्योतिबा फुले / डाॅ. बाबासाहेब आंबेडकर* यांचा नीतिवाद / नैतिकवाद / मानवतावाद / स्वातंत्रवाद / समतावाद / बंधुतावाद / न्यायवाद / प्रज्ञावाद / शीलवाद / करुणावाद ह्या संदर्भात आपली भुमिका काय आहे ? बुध्द सौंदर्यशास्त्र / बुध्द दर्शनशास्त्र / फुलेंचा व्याकरणवाद / आंबेडकर सौंदर्यशास्त्र / आंबेडकर दर्शनशास्त्र इत्यादी संदर्भात आपली स्पष्ट भुमिका काय आहे ? आपला ईहवाद यापेक्षा मोठा आहे काय ? अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरे श्रीपाल सबनीस यांच्याकडुन अपेक्षीत आहेत. साहित्याची समिक्षा करतांना सदर वाद हा नाकारावा वा कसे ?

    पाचवा मुद्दा - *आमचा भोंगा सत्तेचा नसुन सत्याचा आहे"* ह्या शेवटच्या मुद्यावर बोलु या.‌ तसे मुद्दे हे असंख्य आहेत.‌ विचार लेखनाची मर्यादा जोपासणे ही गरजेचे आहे. सदर विचारात कृतीशील भाव हा कोणत्या प्रमाणात आहे ?   किती प्रमाणात आहे ? केवळ मंचावर येवुन शब्दांचे मोठे तोफगोळे फेकणे, इतक्या सिमित भावात साहित्यिक नाहीत नां ? हे सर्व‌ लिहिण्याच्या मागे *"डाॅ. जीवने ह्यांनी श्रीपाल सबनीसांना पाणी पाजले ?"* हा माझा आशय नाही.‌ सदर प्रश्नांची उत्तरे ही साहित्याचे एकसंघीकरण करायचे असल्यास आवश्यक आहे. आणि शेवटी *"जातीविहिन समाज निर्मिती"* ह्या विचारा संदर्भात डाॅ. श्रीपाल सबनीस हे उत्तर देणार काय ?  ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या अपक्षेत ...!!!


* * * * * * * * * * * * * * * * * * 

(नागपूर, दिनांक १९ एप्रिल २०२२)

 👌 *HWPL (H.Q.: Korea) इस विश्व स्तरीय आंतरराष्ट्रिय संघटन की ओर से, १७ अप्रेल २०२२ को झुम पर आयोजित, "आंतरधर्मीय परिसंवाद" कार्यक्रम...!*

* *डा. मिलिन्द जीवने,* अध्यक्ष - अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशन, नागपुर *(बुध्दीस्ट एक्सपर्ट / फालोवर)* इन्होंने वहां पुछें दो प्रश्नों पर, इस प्रकार उत्तर दिये...!!!

विषय : *सृष्टी / सभी प्रकृति एवं मानव जाति...!*


* प्रश्न - १ :

* *क्या आप के शास्त्र में, सृष्टी या सभी प्रकृति और मानव जाति के बिच संबध को, कैसे परिभाषित करता है ?*

* उत्तर : भगवान बुध्द ने *"सृष्टी"* के बारें में कहां कि, सृष्टी में तिन वस्तुओं का अस्तित्व नही है. वे तिन वस्तुएं है -

१. सृष्टी में अजर, अमर, सचेतन या अचेतन यह कुछ भी नही है.

२. संस्कार नित्य (= कभी नष्ट न होनेवाला) नही है.

३. परमार्थत: कोई जीव या आत्मा नही है.

--------------------------------------

भगवान बुध्द ने *_सृष्टी का निर्माणकर्ता यह ईश्वर है, इस बात को नही माना."* अगर ईश्वर यह सृष्टी का निर्माणकर्ता होता तो, सभी प्राणी मात्राओं ने उसके अधिन रहकर, उसके साथ ही चलना चाहिये. अगर ईश्वर ने सृष्टी का निर्माण किया हो तो, दु:ख / आपत्तीयां / पाप इसकी रचना क्यौं की है ? सभी अच्छाईयां या बुयराई भी, क्या ईश्वर ने निर्माण की है ? और अगर दु:ख एवं पाप इस का स्त्रोत ईश्वर ना हो तो, उस का दुसरा भी कारण होगा. अत: ईश्वर सर्व-शक्तीमान है, इस कल्पना का मुल रुप ही खत्म हो जाता है.

--------------------------------------

भगवान बुध्द कहते है कि, *"ब्रम्हा भी सृष्टी का निर्माणकर्ता नही है."* जैसे कि, बीज से झाड निर्माण होता है, उस प्रकार ही सभी वस्तुओं की उत्पत्ती होती है. अगर ब्रम्हा  ये सर्वव्यापक हो तो, वह निर्माता नही हो सकता. वही बात *"आत्मा"* इस विषय की है. प्रश्न यह है कि, निर्माण की गयी सभी वस्तुएं, सुखकर क्यौ नही बनायी गयी ? सुख ओर दु:ख यह वास्तव सत्य है.  और उसका बाह्य अस्तित्व भी है.

--------------------------------------

बुध्द कहते है कि, सभी वस्तुओं का निर्माण, यह कोई ना कोई कारण से होता है. यह समस्त विश्व का निर्माण, *"कार्य कारण भाव सिध्दांत"* अर्थात *"प्रतित्यसमुत्पाद नियम"* पर आश्रीत है. जैसे कि - कोई वस्तु यदी स्वर्ण से बनी हो तो, वह वस्तु आदी से अंत तक केवल स्वर्ण की होगी.‌ वह वस्तु अन्य धातु की, वह कभी नही हो सकती है.

--------------------------------------

भगवान बुध्द कहते‌ है कि, *"चित्तेन नियको लोको |"* अर्थात सृष्टी, संसार यह चित्त की उपज है. बुध्द ने शरीर में *"आत्मा"* इस भाव को नकारते हुये, *"शरीर"* यह नाम एवं रुप इस जोडी से, बनने की बात कही है. इस पर पाली में गाथा इस प्रकार है..

*"नामं च रुपं च इथ अत्थि सच्चतो,*

*न हेत्थ सत्तो मनुजो इव अभिसंखातं*

*दुक्खस्स पुञ्ञो दिणकठ्ठसदिसो ||*

(विसुध्दीमग्ग)

(अर्थात :- नाम - रुप की यह जोडी एकमेक‌ पर, आश्रित होती है. जब वो एक भंग हो जाती है, तब अपने आप दुसरी भी भंग हो जाती है. और मनुष्य मृत्यु को प्राप्त हो जाता है.)

--------------------------------------

भगवान बुध्द कहते है कि, "यहा कोई कर्ता नही है. सिर्फ कर्म है. यहां देखनेवाला कोई नही है. सिर्फ टेस्ट (चव) है.‌ यहां कोई कर्ता नही है. अनुभव लेनेवाला है. अपने चेतना के पिछे / क्रिया के पिछे, कोई प्रतिनिधि (Agent) नही है.‌ *सृष्टी* के नियमानुसार यहां चमत्कार दिखाई देता है.‌ वह निर्माणकर्ता कोई भी नही है.‌" इस संदर्भ मे पाली भाषा में गाथा इस प्रकार है.

*"कम्मस्स कारको नत्थि, विपाकस्सच वेदका |*

*सुध्दधम्मा पवत्तन्ति एव एतं सम्मादस्सन ||"*

(अर्थात :- कोई भी कर्ता नही है. वस्तु घटकों का चक्र अपने आप घुमते रहता है. और यही सत्य है.)

-------------------------------------


* प्रश्न - २ :

* *क्या अतित या भविष्य में, युग के बारे कुछ दर्ज है, जहां सृष्टी या सारी प्रकृति और मानव जाति एक दुसरों के साथ, संवाद कर सकते हों ?*

* उत्तर : अतित या भविष्य के संदर्भ में समझने के लिए, भगवान बुध्द की *"पुनर्जन्म"* (Rebirth) इस संकल्पना को समझना होगा. बुध्द नें *"संसरण"* इस भाव को सिरे से नकारा है. संसरण का अर्थ होता है, "आत्मा का एक शरिर से, दुसरे शरिर में प्रवेश करना." आप को मैने पहिले प्रश्न में कहां कि, बुध्द ने *"आत्मा"* इस भाव को नकारा है. बुध्द ने *"बिना - संसरण"* से पुनर्जन्म की बात कही है. परंतु बुध्द का *"पुनर्जन्म सिध्दांत"* यह, दुसरे अन्य धर्म से बहुत ही अलग है.

------------------------------------

भगवान बुध्द *"बिना - संसरण"* संदर्भ मे कहते है कि, "एक दिया की ज्योति से, दुसरे दिया की ज्योत जला दिया तो, यहा संसरण नही है. वैसे ही - एक पेड के आम की बिज से, दुसरा आम के झाड का निर्माण होता है. यहां पेड के जिवित तत्व में संसरण नही दिखाई देता."

    भगवान बुध्द ने मानव का यह शरिर, *"पृथ्वी / आप / तेज / वायु"* इन चार तत्वों से बनने की बात कहीं है. बुध्द ने *"आकाश"* यह महाभुत नही माना है. और उनका कार्य *"चेतना"* (Vitality) इस भाव से, सदोदित सुरु रहता है.  तथा मानव की जिवित क्रिया शुरु रहती है. नैसर्गिक नियम (Natural Law) के अनुसार जब चेतना शक्ती शरिर से निकल जाती है, तब शरिर यह बंद पडने लगता है. और मनुष्य निर्जिव हो जाता है. मृत्यु को प्राप्त होता है. अर्थात वह चारों महाभुत *"पृथ्वी / आप / तेज / वायु"* वे निसर्ग में, समगुण धर्मिय महाभुतों में विलिन हो जाते है. अग्नी यह अग्नी में मिल जाता है. इस प्रकार सभी महाभुतों मे विलिन हो जाते है....!

--------------------------------------

भगवान बुध्द ने *"मन"* इस भाव को स्विकार किया है. बुध्द  ने कहा कि, "शरिर में जो *"पांच पंचेद्रिये"* (आंख / कान / नाक / जिव्हा / त्वचा) है, उससे *"चेतना"* का बोध होता है. जैसे - आंखो से देखना, नाक से बास लेना, कान से शब्द सुनना, जिव्हा से रस आस्वाद लेना, त्वचा से स्पर्श का ज्ञान होता है. आंख से वस्तु को देखना और हात से उस वस्तु को उठाना, इन दो क्रिया में जो तालमेल होता है, वह *"मन"* के अस्तित्व का बोध करता है. जब की मन यह *"दृश्य"* नही है. वह अनुभुती कराता है. *"मन"* के बिना दो भिन्न क्रियाओं का समन्वय सिध्द नही हो सकता. *"आत्मा"* का यहां कोई उपयोग ही नही. अर्थात आत्मा का अस्तित्व, यहां सिध्द नही होता.

-------------------------------------

भगवान बुध्द ने मानव के, उनके साथ रहने की बातें कही है. परंतु वह शरिर के किसी भाग दिखाया नही जा सकता. परंतु *"कर्म नियम"* अनुसार उस कर्म फल का, अपने आप निर्माण हो जाता है. बुध्द ने विश्व का कर्ता नही, यह कहां है. इस संदर्भ में पाली भाषा मे, एक गाथा इस प्रकार है. 

*"न हेत्थ देवो ब्रम्ह संसारस्स अत्थि कारको*

*बुध्दधम्मा पवत्तन्ति हेतुसंभारपच्चया ति |"*

(अर्थात :- यहां कोई विश्व का कर्ता नही है. सृष्टी के नियमानुसार वह *"सृष्टी चक्र"* अपने आप शुरु रहता है.)

-------------------------------------

भगवान बुध्द ने कुशल कर्म की बातें कही है. और उससे पांच प्रकार के लाभ की बतायें है. वे है -

१. दृढ नीतिमत्ता वाला व्यक्ती, अपने उद्दोगशीलता से संपत्ति कमाता है.

२. उस व्यक्ती की किर्ती दुर तक दिखाई देती है.

३. वह व्यक्ती किसी भी समाज में, आत्मसंयम तथा प्रसंगावधान रखकर प्रवेश‌ करता है.

४. चिंता विरहित होकर शांत चित्त से, मृत्यु को प्राप्त होता है.

५. मृत्यु के पश्चात शरिर नष्ट होने पर, उसका सत्कर्म ही सुख एवं शांती की अनुभूति देता है.

--------------------------------------


* प्रश्न‌ - २ अ :

* *यदीं हां, तो ऐसा करने में, सक्षम होने की क्या शर्त है ?*

* उत्तर : भगवान बुध्द ने *"कुशल कर्म"* करने की शिक्षा दी है. अर्थात बुध्द *"क्रियावाद"* की बातें कहते है. उस संदर्भ में, पाली भाषा मे एक गाथा है.

*"सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा |*

*सचित्त परियोदपनं एतं बुध्दानसासन ||"*

(अर्थात :- अकुशल कर्म ना करना, कुशल कर्म करना, सद्गुण प्राप्त करना, स्वयं अंतकरण शुध्द करना, यह बुध्द का शासन है.) 


* * * * *  * * * * * * * *

* परिचय : -

* *डाॅ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

    (बौध्द - आंबेडकरी लेखक /विचारवंत / चिंतक)

* मो.न.‌ ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

* राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

* राष्ट्रिय पेट्रान, सीआरपीसी वुमन विंग

* राष्ट्रिय पेट्रान, सीआरपीसी एम्प्लाई विंग

* राष्ट्रिय पेट्रान, सीआरपीसी ट्रायबल विंग

* राष्ट्रिय पेट्रान, सीआरपीसी वुमन क्लब

* अध्यक्ष, जागतिक बौध्द परिषद २००६ (नागपूर)

* स्वागताध्यक्ष, विश्व बौध्दमय आंतरराष्ट्रिय परिषद २०१३, २०१४, २०१५

* आयोजक, जागतिक बौध्द महिला परिषद २०१५ (नागपूर)

* अध्यक्ष, अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशन नागपुर

* अध्यक्ष, जीवक वेलफेयर सोसायटी

* माजी अध्यक्ष, अमृतवन लेप्रोसी रिहबिलिटेशन सेंटर, नागपूर

* अध्यक्ष, अखिल भारतीय आंबेडकरी विचार परिषद २०१७, २०२०

* आयोजक, अखिल भारतीय आंबेडकरी महिला विचार परिषद २०२०

* अध्यक्ष, डाॅ. आंबेडकर आंतरराष्ट्रिय बुध्दीस्ट मिशन

* माजी मानद प्राध्यापक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थान, महु (म.प्र.)

* आगामी पुस्तक प्रकाशन :

* *संविधान संस्कृती* (मराठी कविता संग्रह)

* *बुध्द पंख* (मराठी कविता संग्रह)

* *निर्वाण* (मराठी कविता संग्रह)

* *संविधान संस्कृती की ओर* (हिंदी कविता संग्रह)

* *पद मुद्रा* (हिंदी कविता संग्रह)

* *इंडियाइझम आणि डाॅ. आंबेडकर*

* *तिसरे महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर*

* पत्ता : ४९४, जीवक विहार परिसर, नया नकाशा, स्वास्तिक स्कुल के पास, लष्करीबाग, नागपुर ४४००१७

Saturday 16 April 2022

 🇳🇪 *भारत का संविधान संस्कृती से संस्कृती संविधान की ओर पलायन...!!!*

   *डॉ.‌ मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

मो. न. ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२

    

    भारत में *"संविधान संस्कृती"* बसी है, या *"संस्कृती संविधान"* की ओर भारत बढा है / बढ रहा है. ? यह आज गहन चिंतन का बडा ही विषय है. उपरोक्त दोनो ही वाक्यों में, *"संविधान "* भी है. और *"संस्कृती"* भी ! बस केवल शब्दों का हेरफेर है. पर यह शब्दों का हेरफेर इतना सहज नही है. जो साधारण विचारों का व्यक्ती, उस शब्दच्छल को सहज समज जाएं ! और आज कल *दो बडे अलग मुद्दों* पर, गहन चर्चा भी हो रही है. वह दो बडे गहन मुद्दे - पहला मुद्दा है, हरिद्वार की सभा में संघनायक *डॉ.‌ मोहन भागवत"* का यह एक बयान है, *"हमारे अखंड भारत बनाने बिच, जो कोई भी आयेंगे वो मिट जाएंगे. हम अंहिसा के पक्षधर है. पर हम हाथ में दंडा भी पकडेंगे...!"* वही दुसरा बयान अमेरिका की *प्रा. अँंनी मँक्स* का है. उसने अपने बयान कहा कि, *"भारत यह गंदा देश है.‌ यहां की बामन औरते...! (वे अपमान शब्द स्वयं सुने) और भारतीय मुल के कई डॉक्टर अमेरिका में नोकरी करते हुये भी, अमेरिका की ही बदनामी करते आये है.....!"*

    भारत एक सार्वभौम / समाजवादी / धर्मनिरपेक्ष / लोकशाही / प्रजातंत्र को देश में रूजाना और उस भाव के अनुरुप में, देश को चलाना / प्रत्यक्ष आचरण में लाना, इसे *"संविधान संस्कृती"* कहते है. वही उसके बिलकुल विपरीत आचरण करना / व्यवहार अशुध्दता जोपासना करना / पुंजीवादी / हुकुमशाही / राजेशाही / धर्मांधवादी / देववादी / विचारों से चलना एवं उसे अमल में लाना, इसे *"संस्कृती संविधान"* कहते है.   वाक्यों के शब्दच्छल भेद की परिसिमा बोध, हमे इस भाव मे समझ में लेना बहुत जरूरी है. अत: उपरोक्त भाव, हमें भारत के स्थिती को समझने के लिए, काफी मदतगार सिध्द हो सकता है.‌ *"लोकशाही / प्रजातंत्र"* की परीभाषा, *"प्रजा द्वारा चलाया गया, प्रजा के हित के लिए, प्रजा का शासन"* इस भाव को, *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* ने पुर्ण रुप से नही माना. उनका कहना था कि,*"प्रजातंत्र"* इस परिभाषा से, शासन के सही स्वरुप का बोध नही होता.  वही डॉ.‌ आंबेडकर साहेब जी ने प्रजातंत्र के विभिन्न स्वरुप, जैसे की - *"सामाजिक प्रजातंत्र / राजनीतिक प्रजातंत्र / आर्थिक प्रजातंत्र"* इस भाव का भी परामर्श लेकर, *"भारत के संविधान"* को पुरा जामा पहनाते हुये, २६ नवंबर १९४९ को *"संविधान सभा"* में परम पुज्य डॉ.‌  बाबासाहेब आंबेडकर कह गये कि, *"On the 26th of January 1950, we are going to enter into a life of contradictions. In politics we will have equality and in social and economic life we will have inequality. In politics we will be recognizing the principle of one man one vote and one value. In our social and economic life, we shall, by reason of our social and economic structure, continue to deny the principle of one man one vote. How long shall we continue to live this life of contradictions ? How long shall we continue to deny to equality in our social and economic life ? If we continue to deny it for long, we will do so only by putting our political democracy in peril. We must remove this contradictions at the earliest possible moment or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which is Assembly has to laboriously built up...!"*

     अब हमे पहला मुद्दा - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (R.S.S.) के संघनायक *डॉ. मोहन भागवत* इनके उपरोक्त कथन पर चर्चा करेंगे. भागवत का सदर कथन *"क्या वह प्रत्यक्ष में साकार होना संभव है ?"* यह महत्व का प्रश्न है.‌ और सब से बडा प्रश्न है, *"वह अखंड भारत यह कितना विशाल होगा ?"* वह पुरा बनाना की सीमा २० - २५ साल की बतायी गयी है. और लोगों का साथ रहा तो १० - १५ साल ! अब इस पर विवाद का दौर चल रहा है. अब हम इस विवाद पर जखडे रहे, वो इस बिच दुसरा अन्य काम कर जाएंगे...! जब हम प्राचिनतम *"अखंड विशाल भारत"* की वह बातें करते है, तब *चक्रवर्ती सम्राट अशोक* का नाम हमारे सामने आता है. सम्राट अशोक का साम्राज्य *"वर्तमान भारत /  पाकिस्तान / नेपाल / अफगानिस्तान / पश्चिम में फारस / दक्षिण आशियाई भाग / बांगला देश‌ ..!"* तक फैला हुआ था. अशोक का आखरी वंशज बृहद्रथ की हत्या बामनी सेनापती *पुष्यमित्र शुंग* ने कर, वह *"अखंड विशाल भारत"* को खंड खंड कर दिया.‌ अर्थात *"अखंड विशाल भारत"* को तोडनेवाले, वे बामनी गद्दारों की वंशज आज *"अखंड भारत"* की बातें कर रहे है. तब हमें सोचना होगा कि, उनका अगला निशाना कुछ और है. और बातों बातों में *"वे अंहिसा का नाम लेकर, काठी भी बोल गये है...!"*  जरासा, दिमाग पर जोर डालो, दोस्तो.

      अब हम दुसरा मुद्दा अमेरिका की *प्रा. अँनी मँक्स* के बयान पर चर्चा करेंगे.‌ मैक्स ने कहा कि, *"भारत यह गंधा देश है."* और बामनी औरतों तथा वहां कार्यरत डॉक्टरों पर, उसने बहुत ही गंदी टिप्पणी की है.‌ और उसने उन पर अमेरिका को बदनाम करने का आरोप भी लगाया है. उस प्राध्यापक के बयान पर, *"भारत के कुछ बामनी विद्वान खपा हो गये है."* बहुत आग बबुला हो गये है. अब सवाल यह है कि, *"क्या हम उस अमेरिकी प्राध्यापक के बयान का जाहिर निषेध करे ?"*  वैसे तो वह प्राध्यापक बहुत छोटे पद पर कार्यरत है. उसके बयान की गंभिर दखल, बामनी नायक क्यौं ले रहे है ? यह प्रश्न है.‌ वही अमेरिकी कौंसिलर *मिसेस नाडार* ने तो, अमेरिका कौंसिल में जो खुला भाषण दिया है, वह तो, हम सब का होश उडानेवाला है. वह भाषण के कुछ अंश इस प्रकार है.

      अमेरिका कौंसिलर *मिसेस नाडार* ने अमेरिका कौंसिल में कहा कि, *"मई २०१४ से भारत में, एक तानाशाही सरकार ने कब्जा कर लिया है. जिस का नेतृत्व प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी कर रहे है. मोदी सरकार बार बार संवैधानिक संस्थानों को कंट्रोल करती है. उनकी नीतियाँ गलत है. अमेरिका में रहनेवाले मुल भारतीय का ध्यान भी हटा रहे है. और वे कट्टरपंथी लोक जो खासकर अमेरिका में है, वे उस बात को अमेरिका की स्विकृती मिल जाए, यह कोशिश कर रहे है. भारत में सभी चंगा सा है, यह बताने की कोशिश कर रहे है.‌ मै जो कि हिंदु हुं. अमेरिका मे रहती हुं.‌ यह सब बेनकाब करने के लिए मजबुर हुं.‌ नरेंद्र मोदी ही नही, बल्की अमेरिका में रहनेवाले लोग RSS के प्रोडक्ट है.‌ RSS यह संगठन हिटलर के औलादों से प्रभावित है. वैसे उनकी जो यहां आंतरराष्ट्रिय संस्थाएं है.‌ जैसे की - HSS, हिंदु कौंसिल ऑफ़ अमेरिका, हिंदु अमेरिकन फाऊंडेशन, हिंदु स्टुडंट कौंसिल यह सभी अमेरिका विश्वविद्यालयों मे कार्यरत है. त्योहारों के नाम पर, वे अपना एजेंडा फैला रहे है. अल्पसख्यांक के खिलाफ, वे नफरत फैला रहे है. मुस्लिम ही नही, इस्लाम और सिखों को टारगेट कर रही है.‌ मोदी सरकार भ्रष्टाचार और खुब लुटाने का काम कर रही है.‌ भारत में कोरोना काल में ५० बिलियन लोग, गरिबी रेखा के निचे आ गये है. मोदी सरकार उनके लिए, कोई काम नही कर रही है....!"* यह अमेरिका कौंसिल का भाषण, भारत की स्थिती को दर्शाता है. जो बहुत बेहद गंभिर और संवेदनशील विषय है.

      नयी दिल्ली के *पं. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (JNU*) में, जो रामनवमी के नाम पर *"भगवा आंदोलन"* चल रहा है.‌ इधर महाराष्ट्र में मनसे नेता *राज ठाकरे* जो हनुमान मंदिर में *"हनुमान चालिसा"* पढने का आंदोलन चला रहे है. मस्जिदों के भोंगे हटाने की मांग कर रहे है. उत्तर प्रदेश / मध्य प्रदेश में, *"बुलडोजर से गुंडो को मकान डहाने"* की न्युज दिखाई देती है.‌ यह सभी इतना सहज विषय नही है. अगर गुंडो ने अपराध किया हो तो, *"मा. न्यायालय वह अपना काम करेगा."* उस संदर्भ में उनकी वकालत नही की जा सकती. परंतु सरकार खुद कानुन अपने हाथ में लेकर निर्णय करे तो, हमारे *न्यायालय का कोई औचित्य ही नही रहा."* हमारे *"मा. सर्वोच्च न्यायालय"* ने "अयोध्या रामजन्मभूमी प्रकरण" पर जो निर्णय दिया है, उस का भी भविष्य में बहुत दुरगामी दुष्परिणाम दिखाई देंगे ही. उस केस में, प्रायमा फेसी यह विषय हमेशा याद रहेगा...! *"भारत राष्ट्रवाद / भारतीय भावना"* संदर्भ में / *"भारतीय संविधान की गरिमा"* खंडीत होने पर भी, न्यायालय की शिघ्रता दिखाई नही देती. *"गोमांस सेवन"* यह विषय हमेशा भावनिक रहा है. समस्त विश्व में गोमांस सेवन किया जाता है. परंतु भारत देश में वह धार्मिक विषय बनाया जाता है. वैदिक काल में *"गोहत्या"* यह यज्ञ विधी संस्कार का भाग हुआ करती था. परंतु कालानुरुप यह सभी संदर्भ बदल गये है. *"पहले वैदिक धर्म, फिर बामनी धर्म और सबसे अंत मे हिंदु धर्म... यह धर्म की उत्क्रांती...!"*  डॉ. आंबेडकर बता गये है. बामन छोडकर वे अन्य जाती - अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती / विमुक्त जाती / ओ.बी‌.सी. यह कभी *"हिंदु"* संज्ञा में ना होने से, अंग्रेज काल में अनुसुची (Schedule) बनायी गयी. और आज *"हिंदुत्व"* नाम की राजनीति...???

    १५ अगस्त १९४७ को भारत को सच्ची *"आजादी"* मिली या वो *"सत्ता हस्तांतरण करार"* था, यह संशोधन का विषय है.‌ परंतु २६ जनवरी १९५० इस दिन को, भारत यह *"प्रजासत्ताक"* होने पर, हमारे *"भारतीय संविधान"* से भारत राजसत्ता की बुनियाद रची गयी. सम्राट अशोक के चिन्ह को *"भारत की राजमुद्रा"* मान्यता मिल गयी.  और भारत में *"संविधान संस्कृती"* का स्विकार किया गया. फिर धीरे धीरे कांग्रेसी काल से ही, सम्राट अशोक की राजमुद्रा *"भारतीय करंसी"* पर छोटी की गयी. और मोहनदास गांधी को बडा कर वहां बिठाया गया.‌ और कुछ अन्य जगह से, जैसे - *पोष्ट कार्ड / आंतरदेशीय पत्र* से राजमुद्रा हटाई गयी.‌ आज *शासन के बहुत से विभागों* ने, राजमुद्रा को दर किनारा कर, उन शासन विभागों ने *"अपने अलग मोनो"* स्थापित किये है.‌ यह सभी *"स्लो पायझनिंग डोज"* जनता को, *उच्च जातीय वर्ग* द्वारा दिया जाता रहा.‌ और हम उन सवर्ण नेताओं के राजकिय गुलाम हो गये. अर्थात *"संस्कृती संविधान"* इस तरह यहां रूजाते हुये चली आयी. और हम खामोशी से, यह सब देख रहे है. पहले भी और आज भी...!!!

    कांग्रेस का काल यह *"स्लो पायझनिंग डोज"* काल था. और भाजपा का काल *"हार्ड पायझनिंग डोज"* काल है.‌ कांग्रेस ने *"आंबेडकरी आंदोलन"* को तोडने का काम किया. और धीरे धीरे धर्माधिष्ठित राजनीति कर, ५५ साल तक देश पर हुकुमत की.‌ वही वो धीरे धीरे खोकला होती गयी. *"प्रकृति का यही नियम है."* बुध्द ने कुशल कर्म की बातें कही. और अकुशल कर्म करनेवाला यह पतन की ओर बढता रहता है. *भाजपा का भी हश्र एक दिन कांग्रेस के समान होगा.* मायावती एक समय तुफान पर थी. आज वो हासिया पर है. रिपब्लीकन का भी वही हाल है. अत: *"संस्कृती संविधान"* का हश्र शांती से परे है. हिंसा की ओर ले जाता है. अत: *"संविधान संस्कृती"* ही तुम्हे सन्मार्ग देगी. शांती देंगी. बुध्द का प्रज्ञा, शील, करुणा सिखायेगी. स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय का आगाज देगी. *"बुध्द चाहिये या युध्द"* यह विचार युं ही नही है. समझना तो आप पर निर्भर है.  जय भीम ! नमो बुध्दाय !!!


* * * * * * * * * * * * * * * * * *

(नागपुर, दिनांक १६ अप्रेल २०२२)

Thursday 14 April 2022

 *प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सीआरपीसी नागपुर मुख्यालय में संपन्न  ...!*


सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल / सीआरपीसी वुमन विंग / सीआरपीसी एम्प्लाई विंग / सीआरपीसी ट्रायबल विंग / सीआरपीसी वुमन क्लब इनके संयुक्त तत्वाधान में, *प. पु.‌ डॉ. बाबासाहेब आंबेडकर* इनका जयंती का आयोजन - नवा नकाशा, नागपुर मुख्यालय में, *"गुरुवार दिनांक १४ अप्रेल २०२२ को दोपहर २.०० बजे"* संपन्न हुआ. सदर कार्यक्रम की अध्यक्षता सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्होने की. ‌उस अवसर पर *शंकरराव ढेंगरे / अंजना मडावी / डॉ. प्रमोद चिंचखेडे / अनिता मसराम / गंगाधर खापेकर* इन्होने भाषण दिये. सदर कार्यक्रम में *डॉ. राजेश नंदेश्वर / प्रा. ममता मेश्राम / साधना सोनारे / आशिफ भाई* आदी पदाधिकारी उपस्थित थे.‌ कार्यक्रम का संचालन *डॉ. मनिषा घोष* इन्होने तथा आभार *प्रा.‌ डॉ.‌ वर्षा चहांदे* इन्होने माना. 


* स्नेहांकित :-

* *डॉ. किरण मेश्राम,* राष्ट्रिय महासचिव

* *प्रा.‌ डॉ. वर्षा चहांदे,* राष्ट्रिय कार्याध्यक्षा‌ (वुमन विंग)

* *डॉ. मनिषा घोष,* प्रदेश‌ अध्यक्षा

* *डॉ. भारती लांजेवार,* प्रदेश‌ अध्यक्षा (वुमन विंग)

Sunday 10 April 2022

 ✍️ *गगन मलिक - धम्म प्रचारक कम फिल्मी नाचा जादा एवं महाठग - नितिन गजभिये से व्यापार ठगी दोस्ताना...!*

  *डाॅ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

मो. न. ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२


   फिल्मी हिरो - *गगन मलिक* का नागपुर दीक्षाभूमी का, ७ अप्रेल २०२२ को *"धम्म देसना"* पर दिये गये उदबोधन मे कहा कि, *"आप लोगों का साथ रहा तो, मै भारत को बौध्दमय करूंगा...!"* यह सुनकर मै तो दंग ही रह गया. क्या गगन मलिक स्वयं अपने आप को, *प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समज तो नही रहा है ?* गगन ने श्रीलंका मे *"गौतम बुध्द"* पर बनी मुव्ही में, तथागत बुध्द का किरदार निभाया था. क्या गगन स्वयं अपने आप को, *"प्रति बुध्द भी समज रहा है ?"* हमारे वरिष्ठ रहे नामांकित ऐसे भिक्खु गण, जैसे कि - *भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई जी / स्मृतिशेष भदंत आनंद कौशल्यायन / स्मृतिशेष भदंत शासन रश्मी (सारनाथ)/ स्मृतिशेष भदंत डॉ. एस.‌ मेंघकर / स्मृतिशेष भदंत सदानंद महाथेरो / भदंत बनागल उपतिस्स नायका महाथेरो (श्रीलंका) / भदंत संघसेन (लद्दाख) /भदंत खेमधम्मो* तथा बाबासाहेब आंबेडकर के धम्मदीक्षा मे उपस्थित पांच भिक्खु में से एक *"स्मृतिशेष भदंत प्रज्ञानंद (लखनौ)* और ऐसे कितने सारे नाम है, जिन्होने कभी भी *"भारत बौध्दमय करने की"* ऐसे बडी बडी बातें, कभी नही की. मैं स्वयं उन सभी मान्यवर भंतेजी से जुडा हुआ हुं.‌ और अभी अभी धम्म मे प्रवेश किया हुआ फिल्मी हिरो - *गगन मलिक*, जिस ने धम्म का ना तो पुरा प्रशिक्षण भी किया है, ना ही पुरा धम्म को समझा है, वों इतनी बडी बडी बातें, वह भी नागपुर के दीक्षाभूमी के, *"सांस्कृतिक सभागृह"* में कह रहा था, और वहां बैठे हमारे कुछ प्रेक्षक, बडी टाली बजा रहे थे. क्यौ कि, हमारे माननिय वरिष्ठ सभी भिक्खु गण यह अच्छी तरह जानते है / थे कि, *"भारत को बौध्दमय करना"* यह इतना सहज ऐसा मिशन नही है. ना उसे अमल में लाना, उनके बस का काम है.‌ परंतु *गगन मलिक* यह सब कुछ कह गया है. और हम केवल ताली बजाते रह गये...!!!

     दीक्षाभूमी के पावन जगह से फिल्मी हिरो - गगन मलिक, *"वो ८४,००० हजार बुध्द की मुर्तीया"* बांटने की बातें भी कह गया. *"वह मुर्ती मोफत या कैसे ?"* यह प्रश्न अंधेरे में लटका कर रखा. पहले लग रहा कि, गगन अपने पैसों से ही वो मुर्ती बाटेंगा. फिर वह कह गया कि, *"थायलंड के कुछ दानदाता तथा थायलंड सरकार भी मदत करेगी. और वह बुध्द मुर्ती भारत लाने के लिए, विमान भी उपलब्ध करायेगी."* और सभागृह में बैठे कुछ प्रेक्षक वर्ग, यह भाषण सुनकर टाली बजा रहे थे. यहां हमे दों बातें समझना बहुत ही जरुरी है.‌ थायलंड से वे सभी बुध्द मुर्तीयां भारत लानेपर, *"ट्रांसपोर्ट खर्च"* कितना आता है. वह खर्चा कौण वहन करता है ? फिल्मी हिरो - गगन मलिक / महाठग - नितिन गजभिये इन्होने *"कस्टम ड्युटी / जी.एस.टी."* की भी बडी बातें की है.‌ *"डोनेशन मुर्तीयां / नॉट फॉर सेल"* इन सभी वस्तुओं पर, *"कस्टम ड्युटी"* लगती है क्या ? या सरकार से माफी मिल सकती है ? यह अलग विषय है. क्रिकेट खिलाड़ी *सचिन तेंडुलकर* को विदेशी कार भेंट मिली थी. तब भारत सरकार ने, उसे *"कस्टम ड्युटी माफी देने की न्युज,"* मिडिया में जोर शोर से छपी भी थी.‌ अब वो विषय की चर्चा फिर कभी....! फिर थायलंड के उन दानदाताओं से चर्चा कर, *"वह मुर्तीयां भारत में ही क्यौं ना बनायी जाएं ?"* इससे कस्टम ड्युटी / विदेशों का ट्रांसपोर्ट खर्च भी बच जाएगा. और वे थायलंड के दानदाता, सिधे भारत के मुर्ती उत्पादकों को, वे पैसा अदा करेंगे...! *"कम पैशों में बम मुर्तीयां...!!!"*

     फिल्मी हिरो - गगन मलिक / महाठग - नितिन‌ गजभिये एवं जुडी समस्त टिम की *"अंदरूनी धंदे का यह विषय है."* इसलिये उपरोक्त पैरा का मायना है. *"जो समझ गया, वो खिलाडी है. जो ना समझे, वो अनाडी है...!"* अब हम दुसरे विषय पर चर्चा करेंगे. *"क्या गगन मलिक द्वारा ८४,००० हजार बुध्द मुर्तीयां बाटनें से, सारा भारत यह बौध्दमय होगा ?"* सबसे बडा संशोधन का यह गहण विषय है. गगन को ३ फुट की बुध्द मुर्ती रु. ४०,०००/- देना होगा. ६ फुट की बुध्द मुर्ती रु. ७०,०००/- देना होगा. ९ फीट की बुध्द मुर्ती रु १ लाख देना होगा.‌ *इन सभी बुध्द मुर्ती का मुख्य वितरक एजेंट बना है, महाठग - नितिन‌ गजभिये.* महाठग - नितिन गजभिये के संदर्भ में, गगन मलिक को बहुत सारे अच्छे लोगों ने, उसके महाठगी की बातें कही है. फिर भी गगन मलिक ने, उन सारे अच्छे लोगों के बातों कों, दर किनारा कर दिया.‌ *"क्यौ...?"* यह एक बडा प्रश्न है.‌ महाठग - नितिन‌ गजभिये इसने सिहोरा गाव के प्लॉट के धंदे में, "शिवली बोधी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.‌ लि. के नाम पर, *"लोगों को ५० - ६० करोड की हेराफेरी"* की है.‌ महाराष्ट्र शासन के *"मुद्रांक विभाग"* को " पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्था" के माध्यम से, *"रु. १४ लाख ९० लाख"* का चुना लगाया है. *"सामाजिक न्याय विभाग"* को, उसी अहिल्याबाई होळकर संस्था के नाम पर, *"रु‌. दो करोड"* की धोकादारी की है.‌ सदर बदनाम संस्था का सर्वेसर्वा *महाठग - नितिन‌ गजभिये* है. और फिल्मी हिरो - *गगन मलिक* उस संस्था का एकमेव *"उपाध्यक्ष"* बना है. इस बडी धोकादारी पर, *"महाराष्ट्र शासन की ओर से चौकशी चल रही है...!"* और अभी अभी महाराष्ट्र के सामाजिक न्याय मंत्री *धनंजय मुंडे* इनके माध्यम से, *"रु. १० करोड"* मंजुर होने का विषय बडा चर्चा में है. *"बुध्द मुर्ती का घोटाला"* कितने लाख का है ? वह विषय वहां जोडा नही गया है. और जल्द ही वह जानकारी भी प्राप्त होने के आसार है...! *"फिर संबधीत विभागों‌ को, कानुनी नोटीस भेजकर मा.‌‌ उच्च न्यायालय में‌, एक याचिका दायर करने का विचार है."*

     महाठग - नितिन‌ गजभिये /  फिल्मी नाचा - गगन मलिक इनकी बदनाम संस्था *"पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्था"* की बदनामी बहुत होने से, तथा शासन द्वारा चौकशी होने से, *"गगन मलिक फाऊंडेशन"* नाम का, और नया जुगाड बनाया गया है. जल्द ही वहां के ट्रस्टीयों का नाम चिठ्ठा, प्राप्त किया जा रहा है. दीक्षाभूमी पर ७ अप्रेल २०२२ के *"धम्म देसना"* कार्यक्रम का आयोजन, उसी नये जुगाड द्वारा किया गया है. और मिडिया मे *"सभागृह फुल"* होने की पोष्ट डाली गयी. उसके पहले उन महाठगों ने, *"धम्म देसना"* के पुर्व *"बुध्द मुर्ती के पंजीकरण"* की एक पोष्ट डाली थी. लोगों को *"इमोशनल ब्लैक मेलिंग"* कराने का तथा कार्यक्रम में बुलाने का नया फंडा...! और दुसरा फंडा महाराष्ट्र के केंद्रिय मंत्री एवं हमारे मित्र *"डॉ. नितीन राऊत"* इनके हाथों उदघाटन तथा *भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई / भदंत ज्ञानज्योती महाथेरो / भदंत महापंथ / भदंत सत्यशील* इन मान्यवर भदंत गणों की उपस्थिति में तथा अन्य मंत्री / विधायक तथा कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष *नाना पटोले / राजकुमार बडोले / अँड. सुलेखाताई कुंभारे / प्रा. जोगेंद्र कवाडे / राजेंद्र गवई / आनंदराज आंबेडकर* इन सारे नेताओं के *"प्रमुख उपस्थिती"* होने की पोष्ट, मिडिया मे प्रकाशीत की गयी. उन में से एक भी मान्यवर, उस *"धम्म देसना"* कार्यक्रम मे उपस्थित नही थे. क्यौं कि, वे सभी मान्यवर अच्छी तरह से जानते है कि, *"भविष्य में महाठग - नितीन गजभिये के साथ फोटो होना, उनके लिए परेशानियाँ का कारण"* होगा. पर उनके प्रमुख नामों का सहारा लेकर, अच्छी खासी प्रसिध्दी पायी गयी. जो उस कार्यक्रम मे कुछ लोगों के जाने का कारण रहा है.

     प. पु.‌ डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनकी द्वारा स्थापित धार्मिक संघटन *"दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया"* इस संस्था के स्वयं घोषित कार्याध्यक्ष *भिमराव यशवंत आंबेडकर* उस कार्यक्रम में उपस्थित थे.‌ वैसे भिमराव आंबेडकर इनकी नैतिकता के बारे में क्या कहें ? मा. सर्वोच्च न्यायालय में केस हारने के बाद भी, *मीराताई आंबेडकर* - राष्ट्रिय अध्यक्ष एवं *भिमराव आंबेडकर* - राष्ट्रिय कार्याध्यक्ष यह पद उन्होंने कभी छोडा ही नही.‌ *"सर्वोच्च न्यायालय के आदेश की अवहेलना अर्थात भारत के संविधान की खुली अवहेलना...!"*   जो बाबासाहेब आंबेडकर जी के संविधान की अवहेलना करनेवाला व्यक्ती, भिमराव आंबेडकर को हम *"लायक"* कैसे कह सकते है...? वैसे उन्हे किसी भी अनैतिक मंच पर जाने में, कोई शर्म कहां रही है ? *भिमराव आंबेडकर* तो पुरा बेशरम बना है.‌ इस लिए महाठग - नितीन गजभिये / फिल्मी नाचा - गगन मलिक इन के मंच पर, *भिमराव आंबेडकर* का उपस्थित होना, हमे कोई आश्चर्य नही हुआ.‌ आश्चर्य तब हुआ कि, "दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया" के स्वयं घोषित अध्यक्ष *चंद्रबोधी पाटील* ये बिन बुलाये मंच पर, *"दुसरे लाईन"* में बैठे दिखे. मैने चंद्रबोधी को कई बार *महाठग - नितीन गजभिये* से दुरी रखने की, मेरी अपनी स्पष्ट भुमिका रखी थी. क्यौ कि, महाठग - नितीन गजभिये को धम्म में जोडने वाला पहिला गुरु *चंद्रबोधी पाटील* ही है. परंतु नितिन‌ गजभिये ने, अपने गुरु का भी सन्मान नही किया.‌ उन्हे धोका दे गया. तो बाकी लोगों के बारे में क्या कहे ? तिन साल पहले, *महाठग - नितीन गजभिये* मुझे कहने लगा कि, *"थायलंड के पुरस्कार के लिए, मेरे नाम की शिफारस करता हुं."* तब मैने नितीन गजभिये को यह स्पष्ट रूप से कह दिया कि, *"नितिन, तेरी वो औकात नहीं की, तु मेरी शिफारस करे...!"* यह बात "भारतीय बौध्द महासभा" के *शंकरराव ढेंगरे* भलीभांति जानते है. मुझे दु:ख इस बात का भी होता रहा कि, *मीराताई आंबेडकर / भिमराव आंबेडकर / राजरत्न आंबेडकर / चंद्रबोधी पाटील / व्ही. एम.‌ मोखले* इन तमाम लोक, *"दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया "* (TBSI) के स्वयं घोषित अध्यक्ष / पदाधिकारी बताते रहते है. परंतु उनमे से किसी भी स्वयं घोषित पदाधिकारी वर्ग ने, *सन २००९* सें धर्मादाय आयुक्त मुंबई को हर साल का *"आर्थिक विवरण"* सादर ही नही किया है. उस कारणवश TBSI की मान्यता खतरें में है. वही *डाॅ. पी. जी.‌ ज्योतिकर / अशोक आंबेडकर* यह दो ट्रस्टी अब जिवित नही रहे.‌ अत: उनके द्वारा दायर सभी *"चेंज रिपोर्ट्स"* अपने आप में *"नांमजुर"* हो जाएंगे.‌ परंतु वे सभी स्वयं घोषित पदाधिकारी, समाज को गुमराह कर रहे है.‌ अब केवल *"एक की मेरी"* वो केस ( *डॉ. मिलिन्द जीवने* विरुध्द सभी के सभी स्वयंघोषित पदाधिकारी) है, जिस पर *"TBSI के जिवित होने की उम्मीद"* बनी है. अत: TBSI सभी पदाधिकारी / महाठग - नितिन‌ गजभिये / फिल्मी नाचा - गगन मलिक यह सभी लोक, धोकादारी करनेवाले एक ही थाली के चिट्टे - पिट्टे है.


* * * * * * * * * * * * * * * * * 

(नागपुर, दिनांक ११ अप्रेल २०२२)

Tuesday 5 April 2022

 ✍️ *महाठग - नितिन‌ गजभिये / फिल्मी हिरो - गगन मलिक ह्यांचा १० करोडचा नवा प्रस्ताव समाज कल्याण विभागात सादर वा मंजुर : एक गुपित*

* दीक्षाभूमी येथे *७ एप्रिल* रोजी *"मोफत बुध्द मुर्ती रजीस्ट्रेशन"* करणे ही जाहिरात फसवी वा कशी वा जमघटा करीता ?

   *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

मो. न. ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२


      महाठग - नितिन‌ गजभिये / फिल्मी हिरो - गगन मलिक ह्यांच्या *"अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय संस्था"* ह्या संस्थेच्या नावाने एकाच जागेवर *"मुद्रांक विभाग"* ह्यांची धुळफेक करुन *"बुध्दा इंटरनेशनल स्कुल"* च्या नावे रू. १४ लाख ९० हजार ह्या राशीची अवैध सुट घेतली. सदर शाळा त्या जागेवर कधी सुरु केलीचं नाही. आणि पुन्हा त्या एकाच जागेवर सामाजिक न्याय विभाग ह्यांच्याकडुन *"डॉ. आंबेडकर विपश्यना केंद्र"* हा प्रकल्प सुरू करण्याकरीता *"दोन करोड"* ही राशी घेवुन, महाराष्ट्र शासनाची फसवणुक केलेली आहे. सदर प्रकरण सध्या *पुणे मुख्यालय येथे अंतिम निर्णयास्तव प्रलंबीत* आहे. आता नव्याने माहिती पडले की, महाठग - नितिन गजभिये / फिल्मी हिरो - गगन मलिक ह्यांनी सामाजिक न्याय मंत्री - *धनंजय मुंडे* ह्यांच्या मार्फत, दुसरा नवा *"१० करोडच्या राशीचा रेसिडेंसीयल प्रस्ताव"* मंजुर करुन घेतल्याची उडती खबर आहे.‌ अर्थात महाठग - नितिन‌ गजभिये हा मंत्री / आमदार ह्यांची अती जवळीक करुन, फसवेगिरीचा हा गोरखधंदा बिनधास्तपणे चालवित आहे. सदर गोरखधंद्यात त्या दोघां व्यतिरीक्त आमचे धम्म मित्र *इंजी. पी. एस. खोब्रागडे* आणि अन्य सहभागी मंडळी ही सहभागी आहेत काय ? हा प्रश्न 

     महाठग - नितिन गजभिये हा आपल्या मित्राकडे बोलला की, सामाजिक न्याय मंत्री *धनंजय मुंडे* ह्यांच्या खाजगी सचिव मार्फत आर्थिक देवाण घेवाण करुन सदर संस्थेच्या नावाने *"रेसिडेंसीयल प्रस्ताव"* हा प्रस्ताव‌ मंजुर झाल्याचे तो छान बोलुन गेला. सदर प्रस्तावा संदर्भाने लवकरचं संपुर्ण माहिती गोळा करण्यात येत आहे. *"अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय संस्था"* ह्या नावाने *"बुध्द मुर्तीच्या व्यापारीकरण"* संदर्भात बदनामी ही फार जास्त झालेली असल्यामुळे *"गगन मलिक फाऊंडेशन"* ह्या वेगळ्या नवीन नावाने *"बुध्द मुर्ती व्यापारीकरण"* आता होणार आहे काय ? असा नविन प्रश्न अनुत्तरीत आहे. कदाचित ह्या नव व्यापारात *"गगन मलिकची हिस्सेदारी"* ही जास्त राहाण्याची शक्यता आहे. आणि आमचे धम्म मित्र *इंजी. पी. एस. खोब्रागडे* आणि अन्य नव्याने जुडलेली अन्य मंडळी ह्यांचा असणारा वाटा ? पुन्हा प्रश्न आहे. महाठग - नितिन गजभिये ह्याच्या *"आधीच्या दोन करोडच्या"* प्रकरणात सामाजिक न्याय विभाग नागपुरचे प्रादेशिक उपायुक्त *डॉ. सिध्दार्थ गायकवाड* ह्यांनी सदर प्रकरण दाबल्याचा प्रयत्न केल्यामुळे, ते संदिग्ध आरोपी असुन पुन्हा हे *"१० करोडचे (?) प्रकरण"* खरे असल्यास पुढचे काही खरे नाही ? कारण आता सदर प्रकरण संदर्भात राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सचिव / राज्य संचालक पुणे / प्रादेशिक उपायुक्त नागपुर / अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय संस्था ह्यांना *"कायदेशीर नोटीस"* ही पाठविण्याबाबत विचार सुरु आहे. तसेच सदर प्रकरण नंतर *मा. उच्च न्यायालयात दाखल* केले जाणार आहे.

   महाठग - नितिन‌ गजभिये / फिल्मी हिरो - गगन मलिक ह्यांनी आजपर्यंत *आणलेल्या बुध्द मुर्ती संदर्भात* शासनाकडुन माहिती गोळा करुन, मग सदर विकलेल्या मुर्तीचे मुल्यमापन केले जाणार असुन, नंतर सदर विषया संदर्भात फसवेगिरीची नवीन केस करण्यात येणार आहे. *"शिवली बोधी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.‌ लि."* संदर्भात ही मध्य प्रदेश / चंद्रपूर / गडचिरोली / गोंदिया / भंडारा / काटोल / कन्हान / नागपुर ह्या विभागातील ग्राहक ही एकत्र येत असुन, सदर सामुहिक तक्रारीचा आकडा हा *"५० - ६० करोड रुपये"* पार करण्याची शक्यता आहे. पुढे ह्या प्रकरणात सहभागी मान्यवर लोकांच्या अडचणी फार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि *"गगन मलिक फाऊंडेशन"* च्या नविन नावाने *"दीक्षाभूमी येथे ७ एप्रिल २०२२"* रोजी घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष आहे. एक नविन आवाहन म्हणुन...! जय भीम.


* * * * * * * * * * * * * * * * * *

Friday 1 April 2022

 ✍️ *गगन मलिक-फिल्मी नाचा की धम्म यात्रा बनाम महाठग नितिन गजभिये के ५० - ६० करोड की हेराफेरी ...?*

   *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपुर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

मो. न.‌९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२


     शिवली बोधी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.‌ लि. के डायरेक्टर एवं माता अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय संस्था के सर्वेसर्वा, धम्म के नाम पर बडी ठगी करनेवाला *महाठग - नितिन गजभिये* इन्होने सिहोरा, कन्हान के पास, नागपुर में, गाव के लोगों की भी जमिन की अपने नाम *"पॉवर ऑफ एटर्नी"* करते हुयें, वहां हजारों प्लॉट बनाकर, *पांच लाख ते सात लाखं रूपये किंमत* में बेचकर, लोगों को ना तो रजिस्ट्री कराकर दी, ना ही मुळ खेती मालिकों को, उनके खेती की किंमत अदा की. वह हेराफेरी *लगभग ५० - ६० करोड रूपये* की‌ है. वही उसी जगह, एक ही जमिन पर *"बुध्दा इंटरनेशनल स्कुल"* ये खोलने के नाम पर, महाराष्ट्र सरकार के *"स्टैंप (मुद्रांक) विभाग"* को १४ लाख ९० हजार रूपयों की चपत दी.‌ फिर उसी जगह *"सामाजिक न्याय विभाग"* से, ०२ करोड रुपये "डॉ. आंबेडकर विपश्यना केंद्र" खोलने के नाम लेकर, *महाराष्ट्र सरकार को बडी ही धोकादारी* दी है. और उस पर कारवाई अंतिम स्तर पर है.‌ और फिल्मी नाचा *गगन मलिक* उस संस्था का एकमेव *"उपाध्यक्ष"* है. इसके साथ ही *"विदेशों से मुफ्त आने वाली बुध्द के मुर्ती"* को कस्टम ड्युटी / ट्रांसपोर्ट / जी.एस.टी.‌ के नाम पर, *"३ फुट की मेटल बुध्द मुर्ती रु.‌४०,०००/- और ६ फुट की बुध्द मुर्ती रू. ७०,०००/-"* बेचने का व्यवसाय पिछले ५ - ६ साल सें, बहुत जोर शोर सें चल रहा है. क्या *फिल्मी नाचा - गगन मलिक* बुध्दमुर्ती आने की दिनांक / कितनी और कौन से आकार की मुर्ती / लगे हुये खर्चों के बिल / हिशोब, समस्त जनता के सामने खुले करेगा ? यह प्रश्न है.

    फिल्मी नाचा - *गगन मलिक* द्वारा कुछ महिनों पहले, थायलंड में *"बौध्द श्रमण की दीक्षा"* लेकर *"श्रमण अशोक"* के नाम पर, वह पोष्ट विभिन्न मिडिया में डालकर, अच्छी खासी प्रसिध्दी पायी है. और उसके पहले उपरोक्त पैरा के हेराफेरी प्रकरण पर, शासन स्तर पर जांच चल रही है.‌ अब प्रसिध्दी पाने का दुसरा माध्यम *"धम्म यात्रा"* इसके साथ साथ *"धम्म देसना"* कार्यक्रम जाहिर दिखाई देता है. गगन मलिक ने मुंबई के *"चैत्यभूमी"* से लेकर, नागपुर के पावन *"दीक्षाभूमी"* तक *"धम्म यात्रा"* निकालनी पोष्ट, मिडिया मे व्हायरल हुयी है. और *"औरंगाबाद शहर में ३ अप्रेल २०२२ को"* सायं ७.०० बजे, यशवंतराव चव्हान सभागृह में, एक *"जाहिर कार्यक्रम"* का आयोजन है.‌ वही *"नागपुर शहर में"* दिनांक ७ अप्रेल २०२२ को, सुबह ११.०० बजे *"धम्म देसना"* कार्यक्रम का आयोजन है. और उस धार्मिक कार्यक्रम में, *"राजकिय नेताओं"* को निमंत्रीत करना, क्या उन राजकिय नेताओं को खुश कराकर, उपरोक्त हेराफेरी को, थंडा बस्ते में डालने का, महा नाचा *गगन मलिक - श्रमण अशोक / महाठग - नितिन गजभिये का कोई बडा षडयंत्र"* तो नही है ? यह बडा प्रश्न‌ है. फिर नागपुर के पावन *"दीक्षाभूमी"* से लेकर *"बुध्दगया"* तक दुसरे टप्पे की *"धम्म यात्रा"* कार्यक्रम को, हमें किस नज़रों से देखें ? यह भी प्रश्न है.

    *फिल्मी नाचा - गगन मलिक / महाठग नितिन गजभिये* द्वारा *५० - ६० करोड की बडी हेराफेरी* करने के कारण, उपरोक्त बडा हेराफेरी षडयंत्र छुपाना तथा *गगन मलिक* को *"बुध्द श्रमण"* बताकर, बौध्द लोगों का गगन को *"बडा समर्थन"* है, यह जताकर *"बौध्द धर्म का घटक"* उसे बताकर, अगर *गगन मलिक* यह कल "महाराष्ट्र विधान परिषद" पर *"विधायक"* या भारत की संसद मे *"राज्यसभा सांसद"* बन गया तो, कोई अतिशयोक्ती नहीं होगी. बसं हम इतना ही कह देंगे, *"अरे, चिडिया चुब गयी खे़त...!"* महत्वपुर्ण विषय यह कि, गगन मलिक यह कभी हमारा घटक कभी था ही नही...! जो भी हमारे आंबेडकरी साथी गगन मलिक के साथ जुडे है, उन्हे यह षडयंत्र समझना बहुत जरूरी है. आप सभी आंबेडकरी साथी, बडे विचारशील हो. बसं, इस पर एक बार विचार करे...! जय भीम.


* * * * * * * * * * * * * * * * * *

(नागपुर, दिनांक १ अप्रेल २०२२ )