Tuesday 30 July 2019

Dr. Namdev Khobragade posted President of Gadchiroli District of Civil Rights Protection Cell

✊ *डॉ. नामदेव खोब्रागडे - सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के गडचिरोली जिला अध्यक्ष पद पर नियुक्त !*

        सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (C.R.P.C.)  के "गडचिरोली जिला अध्यक्ष" पद पर *नामदेव खोब्रागडे* इनकी नियुक्ती  *सेल के राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य''* इन्होने राष्ट्रिय उपाध्यक्ष *डॉ. जी. आर. बरुआ (IAS Retd)* एवं राष्ट्रीय महासचिव" *अॅड. चेतन बैरवा* (वरिष्ठ वकिल, सर्वोच्च न्यायालय) इनसे चर्चा विमर्श के बाद की है. डॉ. खोब्रागडे जी ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा संघटन मे कृतीशील है. तथा आंबेडकर विचारों का विविध जिलो में करते दिखाई देती है. और सदर नियुक्ती पर अॅड. चेतन बैरवा (राष्ट्रिय महासचिव, वरिष्ठ वकिल सर्वोच्च न्यायालय), डॉ. जी. आर. बरुआ (IAS Retd., राष्ट्रिय उपाध्यक्ष), आयु. एन. पी. जाधव (राष्ट्रिय सचिव, माजी उप- जिलाधिकारी), कवि सुर्यभान शेंडे (राष्ट्रीय सचिव), विजय बौद्ध (राष्ट्रिय सचिव), वंदना जीवने (राष्ट्रीय समन्वयक), मिलिन्द बडोले (अ़ध्यक्ष, गुजरात प्रदेश), नमो चकमा (अध्यक्ष, अरुणाचल प्रदेश), इंजी. विवेक मवाडे (अध्यक्ष, मराठवाडा विभाग), प्रा. राज अटकोरे (महासचिव, मराठवाडा विभाग), डॉ. नितिन आयवले(कर्नाटक), रेणु किशोर (अध्यक्ष, झारखंड प्रदेश), सुब्रमन्या महेश (अध्यक्ष, कर्नाटक राज्य),अँड. रविंदर सिंग घोत्रा (गुजरात), दिपक कुमार (अध्यक्ष, बिहार प्रदेश), पुष्पेंद्र मीना (अध्यक्ष, राजस्थान प्रदेश), अॅड. अशोक कुमार वर्मा (प्रदेश उपाध्यक्ष, राजस्थान), अविनाश गायकवाड (अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र), संजय टिकार (अध्यक्ष, मध्य प्रदेश), मुसाफीर (प्रदे़श महासचिव, बिहार), आचल श्रीवास्तव (गुजरात), अधिर बागडे (अध्यक्ष, नागपुर शहर), प्रा. टी.जी. गेडाम (अध्यक्ष,नागपुर जिला), राजेंद्र गवरे (अध्यक्ष, मुंबई शहर), डॉ मनिषा घोष (कार्याध्यक्ष, नागपुर शहर), बबिता वासे (महासचिव, नागपुर जिला), डॉ किरण मेश्राम (कार्याध्यक्ष, नागपुर जिला), मिलिन्द धनवीज (अध्यक्ष, यवतमाल जिला), ममता वर्ठे (नागपुर जिला सचिव), मुकेश शेंडे (कार्याध्यक्ष, चंद्रपूर जिला), नरेश डोंगरे (महासचिव, नागपुर शहर), गौतमादित्य (अ़ध्यक्ष, औरंगाबाद जिला), प्रा. दशरथ रोडे (अध्यक्ष, बीड जिला), डॉ. राजेश नंदेश्रर, संजय फुलझेले, प्रवीण बोरकर, अशोक गणवीर, प्रा. योगेंद्र नगराले(अध्यक्ष, गोंदिया जिल्हा), संजय बघेले (अध्यक्ष, गोंदिया शहर), रजनी थेटे (नासिक), रणजीत तायडे (अध्यक्ष, दिल्ली प्रदेश), अँड. निलिमा लाडे आंबेडकर, डॉ. सौमित्रसेन धिवार, डॉ. देवानंद उबाले, अँड. राजेश परमार, रमेश वर्ठे (नागपुर जिला उपाध्यक्ष), कमलकुमार चौव्हान, हरिदास जीवने, मिलिन्द आठवले (अध्यक्ष, औरंगाबाद शहर), प्रवीण बोरकर, अजय तुम्मे, धनराज उपरे, मनिष खंडारे, सुरेखा खंडारे, नरेंद्र खोब्रागडे, मिलिन्द गाडेकर (समन्वयक, नागपुर जिला), अशोक निमसरकार (यवतमाल), किशोर शेजुल (अध्यक्ष, जालना जिला), संदिप गायकवाड (महासचिव, जालना जिला), सिध्दार्थ सालवे, प्रशांत वानखेडे, अँड. बी.एम. गायकवाड,  विनोद भाई वनकर (गुजरात), धर्मेंद्र गणवीर,  सुधिर जावले, डॉ. भारती लांजेवार, मंगला राजा गणवीर, हिना लांजेवार, ह्रदय गोडबोले (अध्यक्ष, भंडारा जिला), चंद्रिका बहन सोलंकी(गुजरात), महेश महिडा (गुजरात), सुधिर मेश्राम,  राहुल दुधे, प्रियदर्शी सुभुती (गुजरात), रितेश थुल (यवतमाल), रोहित विनुभाई कचरा (गुजरात), नागसेन पाझारे, बबीता गोडबोले, पुनम फुलझेले, साक्षी फुलझेले, प्रिया वनकर, सुचित सालवे (अध्यक्ष, शिरडी) आदी पदाधिकारी वर्ग ने उनके नियुक्ती पर अभिनंदन किया है.

स्नेहांकित -
* *इंजी. विवेक मवाडे,* अध्यक्ष, मराठवाडा विभाग
* *अविनाश गायकवाड,* अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र
* *राजेंद्र गवरे,* अध्यक्ष, मुंबई विभाग
* *प्रा. डॉ. टी. जी. गेडाम,* नागपुर जिला अध्यक्ष
* *अधिर बागडे,* नागपुर शहर अध्यक्ष
* *डॉ. किरण मेश्राम,* नागपुर जिला कार्याध्यक्ष
* *डॉ. मनिषा घोष,* नागपुर शहर कार्याध्यक्ष
* *बबीता वासे*, नागपुर जिला महासचिव
* *नरेश डोंगरे,* नागपुर शहर महासचिव
* *मिलिन्द गाडेकर,* नागपुर जिला समन्वयक
* *संजय फुलझेले,* नागपुर जिला प्रवक्ता
* *डॉ. भारती लांजेवार,* नागपुर शहर प्रवक्ता


🐍 *भारतीय राजनीतीतील पक्षांतराचा चालणारा नंगानाच आणि बसपा - वंचितचा कोबरा डांस...?*
            *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपुर*
            राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
             मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२

         *"ज्याचे जसे कर्म, तसा तो फळ भोगे...!"* आमच्या बालवयात वडिलधा-या मंडळींनी बोललेले ते भाव शब्द आज अचानकपणे कांग्रेस राजनीतिच्या मृतशय्येवर असतांना सहजपणे आठवून गेले. आणि खरे सांगायचे तर कांग्रेसची ही आजची दुर्दशा बघुन मनाला थोडे बरे वाटले. परंतु त्याच क्षणी भाजपाच्या धर्मांध सत्ता राजनीतिच्या बहु-अतिरेकवादाने ह्या मनाला पुर्णत: रक्तबंबाळही केले. *"देशात चाललेल्या अशा ह्या नीतिहिन राजकारणात बसपा आणि वंचित आघाडीने कुठे तरी आपल्या प्रामाणिक आंबेडकरी राजनीतिक निष्ठेचा प्रभाव दाखवावा, अशी जनतेची मनोमन भावना असतांना आम्हाला मात्र इथे त्यांचा कोबरा (काळा नाग) डांस पहायला मिळतो आहे...!!!"* ह्यापेक्षा जास्त दु:ख जनतेला कोणते असणार आहे ??? राजकारणाच्या कुस्तीमध्ये कोणीही विरोधी पक्ष असो वा सत्ताधारी पक्ष असो, जेव्हा ते देशामध्ये अतिरेकवादाला जन्माला घालतात वा त्या विचाराच्या ते आहारी गेलेले असतात आणि जनतेमध्ये त्या आक्रोशाच्या विरोधात विद्रोह असतो, तेव्हा निघणा-या तप्त ज्वालामध्ये शहाण्या राजकिय पक्षांनी आपल्या थंड विचाराची मदार चालवुन राजनीति करने कधीही फायद्याचे ठरत असते. *"बसपा - वंचित आघाडी ह्या राजकिय पक्षाला अशा आणिबाणी वातावरणात एकत्रपणे येवुन ह्या क्षणाचा फायदा घेता येत नसेल तर, तुम्ही राजकारण करण्याच्या बिलकुल लायकीचे नाहीत !"* असा सारासार निष्कर्ष काढल्यास ते चुकीचे ठरणार नाही.
        कांग्रेस ह्या राजकिय पक्षाकडे नसलेले सशक्त आणि विचारशाली नेतृत्व आणि त्यातच लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये झालेला कांग्रेसचा शर्मसार पराभव...! *"इतकेच नाही तर लोकसभा - विरोधी पक्ष म्हणून नसणारे बलाबल ही कांग्रेस पक्षाच्या मरणाची एक दास्तान म्हणावी लागेल...!"* ह्या मरण सरणावर पुनश्च गोवा, कर्नाटक समान राज्यात कांग्रेसची झालेली पक्षांतर विरोधी बेहाल वाताहत ही कांग्रेसच्या मरणाला अग्नि देणारे दिसते आहे. पुढे भविष्यात पंजाब, मध्य प्रदेश ह्या राज्यातील कांग्रेसी सत्ता शासनाची अंतिम घटका जास्त दुर अाहे काय? हा प्रश्न कांग्रेसने स्वत:लाच विचारलेला बरा....!!! *तसे बघितले तर कांग्रेसी मराठा शरद पवारांनीच कांग्रेसचा बंट्याधार करण्याचे मोठे पाप केलेले आहे."* शिवाय आंबेडकरी सशक्त *"भारतीय रिपब्लिकन पक्षाची"* केलेली गटमय वाताहत ही...!!! आणि ही नियती सुध्दा अशा पापीं राजकीय लोकांना शिक्षा ही देत असते. आज शरद पवारांच्या *"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष"* हा लकवाग्रस्त झाल्याचे बघुन आमच्या वडिलधाऱ्या मंडळीचे बोल हे खरे ठरल्याचे दिसुन येते. आणि *"आम्हाला शरद पवारांचे हे राजकिय लकवाग्रस्त रुप पाहतांना, राजकीय इतिहासातील शक्तीशाली शरद पवार हेच आहेत वा नाहीत...?"* असा प्रश्न उभा होतो.
        कांग्रेसी विचारधारेची मराठा नेता शरद पवारांच्या *"राष्ट्रवादी कांग्रेसला"* भाजपा सत्ता दलाने राजकीय ग्रहण लावलेले असतांना शरदचंद्र पवार वेदनामय होवुन बोलुन गेले की, *"विधानसभा निवडणूका जवळ आल्याने विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीवर दबाव टाकत त्यांच्या मागे केंद्र - राज्य सरकारच्या विविध तपास यंत्रणाचा ससेमिरा लावुन धमकावण्याचे काम राज्यकर्त्यांकडून सुरू आहे. महाराष्ट्रात सत्तेचा एवढा टोकाचा गैरवापर आतापर्यंत कधीचं झाला नव्हता....!"* अहो शरदराव, आपण किती खोटे बोलणार...? काय धमकी देण्यात तुम्ही काय कमी वस्ताद होता...? डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आंदोलनात तुम्ही किती आंबेडकरवाद्यांच्या छातीवर बंदुकीच्या गोळ्या झाडल्यात....? किती आंबेडकरी शहिद झालेत? तुमच्या मराठा सत्ता काळात किती तरी मागासवर्गीय स्त्रीयांची अब्रु लुटली गेली? *"आंबेडकरी निष्ठेच्या रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची तुम्ही तर पुर्णपणे वाट लावली....!"* शुगर लॉबीला सशक्त करण्यासाठी मागासवर्गीय योजनांच्या पैश्याचा काय आपण कमी दुरुपयोग केला...??? तुमच्या त्या दुष्कर्मानेचं तुम्हाला आज ह्या वळणावर आणुन ठेवलेले आहे...! तुमच्या सत्ता राजकारणातील त्या मनमानी सत्ता वादावर खरे तर एक मोठे पुस्तक लिहिले जावु शकते...! इतका तुमच्या सत्ताकाळाचा भयान इतिहास आहे. आता राहिला प्रश्न - *"भाजपा सत्ता काळात तुमच्या अनेक आमदार नेत्यांंच्या मागे लागलेल्या विविध तपास यंत्रणेच्या ससेमिरेचा....?"* अहो ही तर सत्य वास्तविकता आहे. त्या आमदार नेत्यांना खरे तर फाशीचं द्यायला हवी...! आमदार बनण्याचा अधिकार तुम्ही आणि तुमच्या त्या मराठा आमदारांनी केव्हाचाचं गमावलेला आहे...!!!
       शरद पवारादी मराठ्यांची सत्ता महाराष्ट्रातुन पुर्ण हद्दपार झाल्यानंतर आपणाला *"मराठा आरक्षणाची आठवण झाली...!"* *"महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा फक्त मराठा व्हायचा."* एवढी तुमची दादागिरी होती. अहो, तुम्ही मराठ्यांची इतके वर्षे सत्ता असतांना *"काय झक मारत बसला होता...?"* अनुसूचित जाती / जनजाती / मागासवर्गीय समुहाच्या आरक्षणाची कधी तरी पुर्ण पुर्तता केली काय ? आम्ही सत्ताकाळातील तुमची ती मस्ती फार जवळुन बघितली आहे...! *"डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरण करणे, ही शेवटी आपली मजबुरी झाली होती."* आता जास्त न बोलता आपण ह्या सक्रिय राजकारणातुन निवृत्ती घ्या...! वय फार झालं...! बुद्धी आणि मनाला आराम द्या...!!! *"कारण भाजपा ला सत्तेवर आणण्यासाठी मदत करणारे तुम्हीच...!!!"* विसरले कां ते दिवस...? तुम्हीच तर त्या विषारी सापाला दुध पाजले. आणि त्या विषारी सापाला तुम्ही छेडल्याने त्या सापाने तुम्हाला दंश केला...! ही तर विषारी सापाची प्रवृत्तीचं असते...! *"हा निसर्ग नियम आहे...!"* आणि तुम्ही त्या निसर्ग नियमातून कसे बरे सुटणार...??? तसे बघितले तर - *"कोणतेही राजकिय पक्षांतर करने, हे नैतिकतेलाचं काय तर कायदा विरोधी असे वर्तन आहे."* कांग्रेसने ज्या अनैतिकता / चुका (?) आपल्या सत्ता काळात केलेल्या होत्या, भाजपा ने त्याची फक्त री ओढली...! शेवटी तुम्ही दोघेही *"अनैतिक नंगावादाचे पुरस्कर्ते"* आहात...!!!
      भारतीय समाजात ब्राह्मण - उच्च वर्णिय समुहाची प्रतीशत संख्या ५% च्या वर नाही. आणि बहुसंख्यक समाजाचे प्रतिशत ८५% असतांना सोबत अल्पसंख्याक धर्म समुहाचे प्रतिशत जवळ पास १०% असतांनाही, *"हा बहुसंख्यक समाज (अनुसूचित जाती / जनजाती / ओबीसी ) आणि अल्पसंख्याक धर्म समाज (बौद्ध / मुस्लिम/ पारशी इत्यादी) हा ब्राम्हणी समुहाचा गुलाम कां...?"* हा फार गंभीर प्रश्न आहे. बहुसंख्यक समुहातील *"महार / बौद्ध "* हा समुह सोडल्यास अन्य लोग हे *"देववाद - धर्मवाद - कर्मवाद"* ह्याच्या आहारी जावुन *"धर्मांध "* झालेले आहेत. आणि *"ब्राम्हण सत्ता वादाचे गमक हे त्याचे फलित आहे."* ही बहुसंख्यक मंडळी त्या देववादातुन बाहेर पडण्यास तयार नाही. *"महत्त्वाचे म्हणजे त्या देववाद - धर्मवाद - कर्मवादाची आर्थिक व्यवस्था ही ब्राह्मण वर्गाकडे आहे...!"* हीच आर्थिक व्यवस्था ही भारताच्या बहुसंख्यक समाजाला *"सामाजिक गुलामीतुन"* बाहेर न पडण्याकरीता आपले डाव खेळत आलेली आहे. त्या सोबतीला *""भांडवलशाही व्यवस्था"* ही आहेच. भारतीय संविधानाने आपल्याला *"राजकीय समानता"* दिलेली असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी *"भारत देशात आर्थिक - सामाजिक समता"* प्रस्थापित करण्याचा विचार ते बोलुन गेलेत. आम्ही ह्या दिशेने अजून तरी उचित पाऊल उचललेले दिसुन येत नाही. मग आम्ही *"सत्ता केंद्रस्थानी"* कसे असणार???
        बहुसंख्यक समाजाचे प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्ष - *"बहुजन समाज पार्टी - रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया - भारिप बहुजन महासंघ  - वंचित आघाडी "* समान अनेक पक्ष आपल्या देशात दिसुन येतात. *"कांग्रेस - भाजपा - कॅमुनिस्ट है पक्ष बहुसंख्यक समाजाचे हित जोपासणारे राजकीय पक्ष नसुन ते भांडवलशाही चे रखेल असणारे पक्ष आहेत...!"* परंतु आपण आपले राजकारण त्यांच्या सभोवताल केंद्रीत करीत आलेलो आहे. आणि हेच आपल्या *"आर्थिक आणि सामाजिक गुलामी"* ला कारक ठरले आहे. सोबत बहुसंख्यकांच्या राजकीय पक्षांनी कधी तरी एकत्र येवुन *"सत्ता केंद्रियकरणाच्या दिशेने कधी उचित पाऊल उचललेले दिसुन येत नाही. सशक्त रिपब्लीकन पक्षाची गट वाताहत होत असतांना मात्र त्या पक्षाला सशक्तीकरण करण्याच्या दिशेने घेवुन न जाणे, ही फार मोठी चुक म्हणावी लागेल...!"* पुढे बसपा ची निर्मिती असो वा - भारिप बहुजन महासंघ निर्माण असो वा - वंचित आघाडीचा प्रयोग असो, आज रिपब्लीकन मुव्हमेंट ही पुर्णपणे भरकटलेली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकरांचा पक्ष हा महाराष्ट्रात थोडा फार सशक्त आहे. रामदास आठवलेंचा पक्षसुध्दा काही प्रमाणात सशक्त होता. आज तो पुर्णपणे विस्कटलेला आहे. बाकी नेत्यांचे रिपब्लीकन गट हे फक्त *"रिपब्लीकन पार्टी ऑफ इंदोरा"* समान सिमित आहेत. बहुजन समाज पार्टीने संपूर्ण भारतात आपले साम्राज्य विस्तारले असले तरी ही, ती कांशीरामजींच्या विचारापासुन फार दुर गेलेली आहे. मायावतींनी बसपाला परिवारवादात गुंतवून ठेवणे, हे बसपा ला पुढे धोकादायक ठरणारे आहे. हा इतिहास आपण थोडासा बाजुला सारुन आजच्या संदर्भात *"बहुसंख्याक राजनीति "* चा विचार करणे गरजेचे आहे. तेव्हा बसपा - वंचित आघाडी ह्यांनी रिपब्लीकनच्या अन्य गटांना तसेच ओबीसी - भटक्या जाती समुहाच्या पक्षांना सोबत घेवुन *"४०:४०:२०" ह्या फार्मुल्या वर (४०% बसपा - ४०% वंचित आघाडी - ५% रिपब्लीकन गट - १५% ओबीसी भटक्या पक्षाकरीता)"* प्रमाणे राजकीय वाटाघाटी करने गरजेचे आहे. बसपा असो वा प्रकाश आंबेडकर असो,  ह्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा न करता ह्या दिशेने पाऊल उचलल्यास *"बहुसंख्याक राजनीतीची नविन सकाळ येणे" हे फार दुर नाही.* फक्त स्व-अहमं सोडून ख-या इच्छा शक्तीची आता गरज आहे....!!!

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
* *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपूर*
राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२

Sunday 28 July 2019

Mrs. Mamata Warthe & Remesh Warthe posted at Civil Rights Protection Cell on Nagpur District.

✊ *ममता वर्ठे एवं रमेश वर्ठे इनकी सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के नागपुर जिले पर नियुक्ती....!*

        सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (C.R.P.C.)  के "नागपुर जिला सचिव" पद पर *अायु. ममता वर्ठे* एवं  "नागपुर जिला उपाध्यक्ष" पद *रमेश वर्ठे* इनकी नियुक्ती सेल के नागपुर जिला अध्यक्ष *प्राचार्य डॉ. टी. जी. गेडाम* इन्होंने *सेल के राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य''*,  राष्ट्रिय उपाध्यक्ष *डॉ. जी. आर. बरुआ (IAS Retd)* एवं राष्ट्रीय महासचिव" *अॅड. चेतन बैरवा* (वरिष्ठ वकिल, सर्वोच्च न्यायालय) इनसे चर्चा विमर्श के बाद की है. आयु. वर्ठे जी ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा संघटन मे कृतीशील है. तथा ममता जी नाटक क्षेत्र में भी अपनी भुमिका करते दिखाई देती है. और सदर नियुक्ती पर अॅड. चेतन बैरवा (राष्ट्रिय महासचिव, वरिष्ठ वकिल सर्वोच्च न्यायालय), डॉ. जी. आर. बरुआ (IAS Retd., राष्ट्रिय उपाध्यक्ष), आयु. एन. पी. जाधव (राष्ट्रिय सचिव, माजी उप- जिलाधिकारी), कवि सुर्यभान शेंडे (राष्ट्रीय सचिव), विजय बौद्ध (राष्ट्रिय सचिव), वंदना जीवने (राष्ट्रीय समन्वयक), मिलिन्द बडोले (अ़ध्यक्ष, गुजरात प्रदेश), नमो चकमा (अध्यक्ष, अरुणाचल प्रदेश), इंजी. विवेक मवाडे (अध्यक्ष, मराठवाडा विभाग), प्रा. राज अटकोरे (महासचिव, मराठवाडा विभाग), डॉ. नितिन आयवले(कर्नाटक), रेणु किशोर (अध्यक्ष, झारखंड प्रदेश), सुब्रमन्या महेश (अध्यक्ष, कर्नाटक राज्य),अँड. रविंदर सिंग घोत्रा (गुजरात), दिपक कुमार (अध्यक्ष, बिहार प्रदेश), पुष्पेंद्र मीना (अध्यक्ष, राजस्थान प्रदेश), अॅड. अशोक कुमार वर्मा (प्रदेश उपाध्यक्ष, राजस्थान), अविनाश गायकवाड (अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र), संजय टिकार (अध्यक्ष, मध्य प्रदेश), मुसाफीर (प्रदे़श महासचिव, बिहार), आचल श्रीवास्तव (गुजरात), अधिर बागडे (अध्यक्ष, नागपुर शहर), प्रा. टी.जी. गेडाम (अध्यक्ष,नागपुर जिला), राजेंद्र गवरे (अध्यक्ष, मुंबई शहर), डॉ मनिषा घोष (कार्याध्यक्ष, नागपुर शहर), बबिता वासे (महासचिव, नागपुर जिला), डॉ किरण मेश्राम (कार्याध्यक्ष, नागपुर जिला), मिलिन्द धनवीज (अध्यक्ष, यवतमाल जिला), मुकेश शेंडे (कार्याध्यक्ष, चंद्रपूर जिला), नरेश डोंगरे (महासचिव, नागपुर शहर), गौतमादित्य (अ़ध्यक्ष, औरंगाबाद जिला), प्रा. दशरथ रोडे (अध्यक्ष, बीड जिला), डॉ. राजेश नंदेश्रर, संजय फुलझेले, प्रवीण बोरकर, अशोक गणवीर, प्रा. योगेंद्र नगराले(अध्यक्ष, गोंदिया जिल्हा), संजय बघेले (अध्यक्ष, गोंदिया शहर), रजनी थेटे (नासिक), रणजीत तायडे (अध्यक्ष, दिल्ली प्रदेश), अँड. निलिमा लाडे आंबेडकर, डॉ. सौमित्रसेन धिवार, डॉ. देवानंद उबाले, अँड. राजेश परमार, कमलकुमार चौव्हान, हरिदास जीवने, मिलिन्द आठवले (अध्यक्ष, औरंगाबाद शहर), प्रवीण बोरकर, अजय तुम्मे, धनराज उपरे, मनिष खंडारे, सुरेखा खंडारे, नरेंद्र खोब्रागडे, मिलिन्द गाडेकर (समन्वयक, नागपुर जिला), अशोक निमसरकार (यवतमाल), किशोर शेजुल (अध्यक्ष, जालना जिला), संदिप गायकवाड (महासचिव, जालना जिला), सिध्दार्थ सालवे, प्रशांत वानखेडे, अँड. बी.एम. गायकवाड,  विनोद भाई वनकर (गुजरात), धर्मेंद्र गणवीर,  सुधिर जावले, डॉ. भारती लांजेवार, मंगला राजा गणवीर, हिना लांजेवार, ह्रदय गोडबोले (अध्यक्ष, भंडारा जिला), चंद्रिका बहन सोलंकी(गुजरात), महेश महिडा (गुजरात), सुधिर मेश्राम,  राहुल दुधे, प्रियदर्शी सुभुती (गुजरात), रितेश थुल (यवतमाल), रोहित विनुभाई कचरा (गुजरात), नागसेन पाझारे, बबीता गोडबोले, पुनम फुलझेले, साक्षी फुलझेले, प्रिया वनकर, सुचित सालवे (अध्यक्ष, शिरडी) आदी पदाधिकारी वर्ग ने उनके नियुक्ती पर अभिनंदन किया है.

स्नेहांकित -
* *इंजी. विवेक मवाडे,* अध्यक्ष, मराठवाडा विभाग
* *अविनाश गायकवाड,* अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र
* *राजेंद्र गवरे,* अध्यक्ष, मुंबई विभाग
* *प्रा. डॉ. टी. जी. गेडाम,* नागपुर जिला अध्यक्ष
* *अधिर बागडे,* नागपुर शहर अध्यक्ष
* *डॉ. किरण मेश्राम,* नागपुर जिला कार्याध्यक्ष
* *डॉ. मनिषा घोष,* नागपुर शहर कार्याध्यक्ष
* *बबीता वासे*, नागपुर जिला महासचिव
* *नरेश डोंगरे,* नागपुर शहर महासचिव
* *मिलिन्द गाडेकर,* नागपुर जिला समन्वयक
* *संजय फुलझेले,* नागपुर जिला प्रवक्ता
* *डॉ. भारती लांजेवार,* नागपुर शहर प्रवक्ता






Dhamma Books Free Distribution at Koradi Circle by Civil Rights Protection Cell.

📖 *सिव्हिल राईट्स द्वारा कोराडी कॉलोनी में 'धम्म पुस्तक वितरण' का सफल आयोजन...!*

       सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल नागपुर जिला एवं शहर शाखा द्वारा कोराडी सर्कल में *"रविवार दिनांक २८ जुलै २०१९ को दोपहर २.०० बजे, के. टी. पी. एस. कॉलोनी क्लॅब न. २ के पास, कोराडी कॉलोनी, जिला - नागपुर"* मे "बुध्द धम्म पुस्तक वितरण कार्यक्रम" का सफल आयोजन किया गया. सदर कार्यक्रम में निम्न मान्यवरों की उपस्थिति थी.
* कार्यक्रम के अध्यक्ष : *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
       राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* प्रमुख अतिथी : *प्रा. डॉ. टी. जी. गेडाम* (जिला अध्यक्ष)
              *डॉ. मनिषा घोष* (शहर कार्याध्यक्ष)
               *डॉ. किरण मेश्राम* (जिला कार्याध्यक्ष)
               *ममता वर्ठे* (जिला सचिव)
              *बबीता वासे* (जिला महासचिव)
               *डॉ. भारती लांजेवार* (शहर प्रवक्ता)
               *सुरेखा खंडारे* (जिला सचिव)
               *प्रिती खोब्रागडे* (जिला सचिव)
कार्यक्रम का संचालन और आयोजन सी. आर. पी. सी. के नागपुर जिला समन्वयक *मिलिन्द गाडेकर* इन्होंने किया. आभार *रमेश वर्ठे* इन्होंने किया.
     उपरोक्त अवसर पर बहुत सारे लोग - महिलाएं उपस्थित थी..!

 * स्नेहांकित -
अधिर बागडे, शहर अध्यक्ष
मिलिन्द गाडेकर, जिला समन्वयक
बबीता वासे, जिला महासचिव
रमेश वर्ठे, जिला उपाध्यक्ष
कोराडी सर्कल के समस्त पदाधिकारी -
संजीवनी आटे
सरस्वती लांडगे
उषाताई मडामे
मधुलताबाई उके
अपर्णा गाडेकर
वर्षा सहारे
निशा राऊत
सुहास चंद्रशेखर
संध्या रंगारी
मंदा घुटके
माधुरी जांभुलकर













Friday 26 July 2019

Aleix Jiwane achieved Karate Judge / Referee.।।!

🎖 *अॅलेक्स जीवने - कराटे का जज / रेफरी...!!!*

       *"स्पोर्ट्स कराटे असोसिएशन"* द्वारा २५ जुलै २०१९ को कराटे के *"जज / रेफरी"* इस परिक्षा का आयोजन नागपुर में किया गया. उस परिक्षा में *अॅलेक्स जीवने* (ब्लॅक बेल्ट) के सफल होने पर, अॅलेक्स के गाईड एवं के केशीन दो शोटोकॉन कराटे अर्गनाइजेशन के डायरेक्टर *सुमित नागदवने* एवं कोच *श्रीकृष्ण भलावी* इन्होंने खुशी जाहिर करते हुये, अॅलेक्स का अभिनंदन किया है. साथ ही अॅलेक्स के मित्र एवं मंगल चिंतकों ने भी उस को अभिनंदन दिया है.








🎓 *केरला उच्च न्यायालय के ब्राम्हणी न्यायाधीश ने क्या आखिर अपनी जात ना-लायकी दिखाई ?*
            *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपुर*
            राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
            मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२
 
        केरला उच्च न्यायालय के न्यायाधीश (?) - वी चितांबरेश ने १९ जुलै २०१९ को एक *"तामिल ब्राम्हण सम्मेलन"* मे अपने भाषण मे कहा कि,  *"ब्राम्हण समुदाय नें जातीगत आरक्षण के खिलाफ आंदोलन करना चाहिये."* आगे वे कहते है कि कि, *"आखिर ब्राह्मण कौन है ? एक ब्राम्हण द्विजन्मना होता है... यानी कि दो बार जन्म लेनेवाला. अपने पूर्वजन्म सुप्रीम की वजह से वो दो बार जन्म लेता है...!!!"* और यह न्यूज मिडिया में आने से, समस्त भारत भर में एक भुचालसा आ गया. अत: उस ब्राम्हणी जज (?) को, उसकी "औकात और मेरीट" यें दोनो ही बताना बहुत ही आवश्यक हो गया है. *"क्यौ कि, ब्राम्हणी खानदानों के इन बिगडेल पुरखों ने - वंशजों ने, भारत देश से देशद्रोहीता कर, भारत मां पर कई बार बलात्कार किया है...!"* अत: ये मां-भोगी किस नाक से अपने शुध्द वंश की बातें कह सकते है...? क्या उनका DNA यह "पुर्ण शुध्दता" का प्रमाण है...? शायद यही कारण हो कि, उन्हें *"द्विजन्मना"* - अर्थात < *"दो बार जन्म लेनेवाला"* > बनना पडा...!!!परंतु सही बाप कौन है ? यह भी प्रश्न है.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर २६ नंवबर १९४९ को "भारतीय संविधान" को अंतिम रुप देते हुये "संविधान सभा" में कहते है कि, *"On 26th January 1950, India will be an independent country (Cheers). What would happen to her Independence? Will she maintain her independence or will she lose it again? This is first thoughts come to my mind. It is not that India was never and independent country. The point is that she once lost the independence she had? Will she lost it a second time? It is this thought which makes me most anxious for the future......!"* अब बडा सवाल यह है कि, बुद्ध काल - चक्रवर्ती सम्राट अशोक काल के स्वर्णमय सुशासन के बाद, *"अखंडकाय विशाल भारत"* को गुलाम बनानेवाली वो कौम कौन है....? *"भारत को खंड - खंड विभाजित करानेवाली वो हिजडखोर कौम कौन है..?"* भारत को अविकसित - भिखारी बनानेवाली वो कौम कौन है...??? *भारत को आज इन पूंजीपतियों के हाथों गिरवी रखनेवाली - पूंजीपतियों का गुलाम करानेवाली वो "ना-लायक कौम" कौन है...?* भारतीय न्याय व्यवस्था मे भ्रष्टाचार को फैलानेवाली वो कौम कौन है? हमारे भारतीय सत्ता व्यवस्था का पुर्णत: बंट्याधार करानेवाली वो गद्दार कौम कौन है...???
       डॉ. आंबेडकर इन २००० सालों के पुराने ब्राम्हणी जुलुमशाही पर कहते है, *"हम इन ब्राम्हणशाही का २००० साल पुराना इतिहास भूलने को तैयार है. परंतु हमे उन लोगों से एक ही आशा है, वह यह कि, हमे हमारे अधिकार उन्होंने विशाल अंत:करण से देना होगा. और उस प्राप्त अधिकार से हम लोग हमारे समाज को और राष्ट्र को सही मानवता एवं राष्ट्रीयता दे पायेंगे. अत: राजकीय भाव से इतनी उदात्तता एवं बडी भावना और भी क्या हो सकती है....?"* (मद्रास, २४ सितंबर १९४४). वही ब्राम्हणशाही के कुरापती भावों पर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कहते है, *"ब्राम्हणशाही इस शब्द का अर्थ - स्वातंत्र्य, समता, बंधुता इन तत्वों का अभाव, यह मुझे अभिप्रेत है. इस अर्थ से ब्राम्हणशाही ने सभी क्षेत्रों में कहर किया है. और ब्राम्हण उस भाव के जनक होकर भी, आज यह अभाव केवल ब्राम्हणों के सिमीत नही रहा. अब इन ब्राम्हणशाही नें सर्वत्र संचार करते हुये, सभी वर्गों के आचार एवं विचारों को नियंत्रित किया है. और यह निर्विवाद सत्य है. "* (मनमाड, १३ फरवरी १९३८). वही धनिक वर्ग - पांढरपेशा वर्ग के मानसिकता पर डॉ. आंबेडकर कहते है, *" इस देश से एक बार अंग्रेज देश छोडकर चले जाएंगे. परंतु गरिब आवाम को लुटनेवाला - खुन चुसनेवाला, यह जलौका समान धनिक वर्ग इस देश को छोडनेवाला नही है."* (सातारा, ६ नवंबर १९३७). *"आज हमारे देश की पुरी की पुरी संपत्ती, इन पांढरपेशा वर्ग ने अपने हाथों में ले रखी है. उनका ऐष-आराम चल रहा है. वही तुम्हे खाने के लिए अनाज नही और पहनने के लिए कपडे नही है...!"* (सोलापूर, १ जनवरी १९३८). अब सवाल यह है कि, उस ना-लायक जज जस्टिस (?) चितांबरेश को और कितने सारे प्राचिन इतिहास संदर्भ दिये जाए...?
       भारतीय कायदा मंडल के "उम्मीदवारी योग्यता" आधार पर डॉ. आंबेडकर कहते है, *"कायदा मंडल मे चुनकर जानेवाले उम्मीदवारों की पात्रता, यह उसके श्रीमंती पर आधारित ना होकर कर्तबगारी, समाज सेवा, खडतर तपस्या पर आधारित रखी है. अत: किसी के भी श्रीमंती पर हम ना भुले...!"* (नासिक, १७ जनवरी १९३७). परंतु आज भारतीय राजनीति में तो, पैसेवालों का ही बोलबाला है. "लोकसभा" हो या वरिष्ठ सभागृह "राज्यसभा भी." *वहां विद्वान - समाज सेवी - कर्तबगारी - तपस्यी को कोई जगह ही नही है. राज्यपाल समान पदों को भी अपने ना-लायक हितैषी को, खैरात के रुप मे नियुक्ती बाटी जाती है. "तो कहां गया देश का विकास - "राष्ट्र विकासवाद."* फिर भी बाबासाहेब डॉ आंबेडकर अपने दायित्व का निर्वाहन करते हुये, तत्कालीन नेताओं को चेतावनी देते हुये कहते है, *"समान संधी का सिद्धान्त और जिन्हें आज तक प्रशासन में कोई अवसर ही नही मिला, उन दो बातों को एक साथ जोडना हो तो, "मागासवर्गीय" समान शब्द का प्रयोग करना बहुत जरूरी है. अन्यथा आरक्षण के लिए बनाये गये नियमों को बाधा आयेगी."* (संविधान सभा, दिल्ली, ३० नवंबर १९४८).
      ब्राम्हणशाही समुह ने भारत देश में इतने सारे पदों का दुरुपयोग किया है, वही *मा. सर्वोच्च न्यायालय के जस्टिस (?) आदर्श कुमार गोयल एवं उदय ललीत* नें *"अनुसूचित जाति/ जनजाति प्रतिबंधित कानुन"* का दुरुपयोग होने की बात कहकर, उस कानुन को कमजोर बनाने (?) का निर्णय दिया था. मैने स्वयं उस समय उस निर्णय का विरोध करते हुये, भारत देश में अस्थिरता फैलाने के कारण उन दो जजों के विरोध में, पाचपावली पोलिस स्टेशन में शिकायत दाखल करते की थी, तथा तत्कालीन मा. मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय को दिनांक २९ अप्रैल २०१८ को, उन पर फौजदारी केस दायर करने हेतु "अनुमती पत्र" देने की मांग की थी. परंतु अब तक मा. सर्वोच्च न्यायालय ने, उस पत्र पर कार्यवाही नही की. *"अगर सर्वोच्च न्यायालय हो या, उच्च न्यायालय हो, इसमें ऐसे ना-लायक जजों की नियुक्ती होती हो तो, समाज को सही - उचित - निष्पक्ष न्याय कैसे मिल सकता है...???"* वही मेरीट की बातें हम लोगों को पुछी जाती है. अगर मेरीट ब्राम्हणी मां के गर्भ से आता हो तो, भारत का यह बेहाल क्यों...??? अब तो *"संघ लोक सेवा आयोग"* मे IAS / IPS /IFS / IRS  की लिखित परीक्षा और मौखिक परीक्षा उत्तीर्ण होने पर भी, प्राप्त मेरीट गुणों के आधार पर, वह नियुक्ती ना देने का निर्णय भारत सरकार ने लिया है. अब  "Foundation Cource" उत्तीर्ण होने के उपरांत ही वहां प्राप्त मेरीट के आधार पर, उपरोक्त नियुक्ती दी जाएगी. अब सवाल यह है कि, *"फाऊंडेशन कोर्स मे वो मेरीट डिसाइड करने वाले, कौन महान पात्रताधारक रहनेवाले है...?"* अगर भारत में इसी तरह का शोषण चलता रहा तो, भविष्य में एक दिन *"रक्त क्रांती का उठाव"* होना, यह सामान्य सी बात है. रबर यह एक सीमित भाव तक ताना जा सकता है. उसके बाद वह तुट जाता है. आदमी का स्वभाव विशेष भी उससे विपरीत नही है....!!!
      मेरे यह शब्द लिखने का उद्देश्य किसी व्यक्ति विशेष की बदनामी करना, यह भाव बिलकुल ही नही है. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ने, जो चेतावनी भरे शब्द कहे है, उसका केवल अमल हो, यही मेरा भाव है. हम भारतीय है. भारतीय लोगों में बंधुता भाव का निर्माण हो, वह एक सशक्त मिशन बने, सभी को समान न्याय मिले, इस दिशा में सरकार की पहल हो, यही मेरा भाव है. इस लिए *"भारत राष्ट्रवाद मंत्रालय एवं संचालमालय"* का गठन हो, बजेट मे उस संचालमालय हेतु उचित प्रावधान करे, यह मेरी सदिच्छा मांग है. अंत में सरदार वल्लभभाई पटेल ने डॉ. आंबेडकर के प्रती जो बातें कही थी, और वही शब्द दोहराते हुये डॉ. आंबेडकर अपने भाषण में कहते है कि, *"मुझे आप को यह बताते हुये बहुत हर्ष हो रहा कि, कांग्रेस के अध्वर्यू मा. वल्लभभाई पटेल इन्होंने मेरे डिसिप्लिन (शिस्त) पर कहा कि, "संघटन हो तो डॉ. आंबेडकर के संघटन के समान !" अत: आप लोग इस संघटन में बिगाड़ ना करें. हंडाभर दुध भी सिर्फ नमक के एक तुकडे सें खराब हो जाता है. वही अमृत भी विष के एक बुंद से निष्क्रिय हो जाता है...!"*  (धुले, १७ जुन १९३८). दोस्तों, अब आप सोचों कि हमने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी के उस मुव्हमेंट का क्या हाल किया है..? अंत में डॉ. आंबेडकर के शब्दों मे ही कहा जाए तो, *"हमारे विकास के बीच आनेवाली कोई भी व्यक्ती हो या, कोई संस्था हो, हमे उसका कडा निषेध करना चाहिये....!"* (नागपुर, ३० मई १९२०)

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
* *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपुर*
           (भारत राष्ट्रवाद समर्थक)
* राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* मो. न. ९३७०९८४१३८, ९८९९५८६८२२

Wednesday 24 July 2019

🤝 *मागासवर्ग समुह से लेकर अल्पसंख्याक वर्ग के सामाजिक हित - न्याय में (?) भारत सरकार का दोहरा न्यायदंड और हमारी खामोशी...!!!*
            *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपुर*
            राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
             मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२

       भारत की आज तक की समस्त सरकारे - चाहे वो कांग्रेसी हो या, लालशाही की हो या, भाजपा की....!!! उन्होंने कभी भी मागासवर्गीय समुह एवं अल्पसंख्याक समुह के प्रती सामाजिक हित में, सही न्याय किया हुआ हमें दिखाई नहीं देता. बस केवल घावों पर किसी मलम पट्टी का मुलामा चढाया जाता रहा...! और उनके भावनिक वादों पर, हम तो केवल खामोशी बनते रहे है. *"राजकिय सत्ता का केंद्र - हमें कभी बनने ही नही दिया....!"* सन १९३६ में डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा स्थापित *"स्वतंत्र मजुर पक्ष - Independent Labour Party"* इस राजकीय दल को किस हालतों में विसर्जित करना पडा, और तो और फिर सन १९४२ में *"शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन"* इस राजकीय दल के निर्माण का इतिहास, इसे हमे समजना बहुत जरूरी है ! वही फिर आजाद भारत में १९५६ - ५७ में *"रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया"* की ओर प्रस्थान भी....!!! वही कांग्रेसी सत्ता को राजकीय क्षेत्र में, सशक्त विरोधी दल की भुमिका के रुप में, डॉ. आंबेडकर द्वारा किया गया आवाहन...!!! वही आगे जाकर कांग्रेसी कमिनेपन से, रिपब्लिकन राजकीय दल का तुकडे - तुकडों में बिखराव...!!! आज हम उसी कांग्रेसी कमिनेपन का हश्र देख रहे है...! लालाशाही ने भी डॉ. आंबेडकर को क्या कम धोका दिया है...? वे दल भी मौत के कगार पर खडे है. यह भाजपा के लिए भी एक संकेत ही है...!!! क्यों कि, हर बुरे कर्म करनेवालों का हश्र बुरा ही होता है. *"बुद्ध इस लिए ही सत्कर्म की बातें करते है....!"*
      भारतीय राजनीति में फिर कांशीराम का उदय होना भी...!!! यहां हमे डॉ. आंबेडकर  - कांशीराम जी और मोहनदास गांधी के राजनीतिक प्रवास को समझना बहुत ही जरूरी है. जहां डॉ. आंबेडकर जी का राजकीय प्रवास यह सामाजिक (बहिष्कृत हितकारिणी सभा - समता सैनिक दल) से लेकर राजनीति (स्वतंत्र मजदूर संघ - शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) की ओर जाकर फिर *"बुध्द की ओर जाना...!"* अर्थात *"आदर्श व्यक्ती - आदर्श समाज - आदर्श राज्य (जातिविहिन समाज) के निर्माण की संकल्पना...! "* वही कांशीराम भी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी के नक्शे कदम पर चलते नजर आते है. अर्थात कांशीराम द्वारा स्थापित बामसेफ - डी एस फोर संघटना (सामाजिक) > बहुजन समाज पार्टी (राजकीय) > बुध्दीस्ट रिसर्च सेंटर का निर्माण - और फिर बुध्द की ओर जाने की चर्चा....! *"यह अलग बात है कि, कांशीराम जी अपने जीवन काल में, ना बौद्ध धम्म की दीक्षा ले पायें, ना ही सामुदायिक बौद्ध धम्म दीक्षा समारोह का कोई आयोजन कर पाये...! और यही दाग कांशीराम के जीवन काल की अधुरी पहली रही है...!"* बसपा नेता मायावती तो इस प्रवास से, भटकी हुयी नजर आती है. जहां डॉ आंबेडकर जी नें "समता सैनिक दल" को स्थापित कर *"एक प्रशिक्षित कॅडेट"* की संकल्पना की थी, वही कांशीराम ने बामसेफ के माध्यम से *"प्रशिक्षित कॅडेट संकल्पना"* से, अपने मुव्हमेंट को सशक्त किया था. मायावती ने उसी कॅडेट संकल्पना को खत्म करने सें, वह मास में उतनी सशक्त नही रही, जितनी उसे होना चाहिए था...! रिपब्लिकन के बारे में कुछ ना कहा जाए तो अच्छा है...! *"वही मोहनदास गांधी का प्रवास यह - डॉ आंबेडकर के प्रवास से बिलकुल उलटा रहा है...! "* गांधी का कांग्रेस (राजकीय) में जुडना, फिर सामाजिक आंदोलन में कूदना, वही फिर *" रामराज्य की संकल्पना"* (धर्म अनिती को बढावा)...??? आज कांग्रेसी राजनीति का अस्त होना भी, उसी गलत प्रवास का दुष्परिणाम है. *"वही संघ (RSS) का प्रवास भी सामाजिक से सुरु होकर >  फिर राजनीति > अब रामराज्य (धर्म अनीति की ओर) का निर्माण...!"*
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर और संघवाद (RSS) का सामाजिक प्रवास प्रारंभ काल (१९२४ से १९२७) एक समान है. वही संघ का राजनीतिक प्रवास भी यह कांग्रेस के साथ ही रहा है. बाद में कांग्रेस से वैचारिक मतभेद में, जनसंघ - जनता पार्टी - भारतीय जनता पार्टी के नामों में केवल बदलाव ही रहा है. कांग्रेस ने "नरम भाव" पाले रखा, वही संघवाद ने "गरम भाव"...! देश की बरबादी दोनो ही भाव करते आये है....!!! *"समाज को देववाद - धर्मांधता टोकरा थमा दिया !"*  और वे ब्राम्हण अल्पसंख्याक बन बैठे *" सत्ता के ठेकेदार...!"* और यहां के ८५% बहुसंख्यक समुह पर उनका सत्ता राज बनाये रखने का वह गुपित, किसी से भी छुपा नहीं रहा है. फिर भी बहुसंख्यको़ के इस राजनीतिक गुलामी को हम क्या कहे....??? इस लिए डॉ. आंबेडकर भारत में दो राष्ट्र होने की बात कहते हुये कहते है, *"हमारे देश में (सही कहे जाए तो) दो अलग अलग राष्ट्र दिखाई देते है. एक सत्ताधारी वर्ग का राष्ट्र और दुसरा जिन वर्ग पर राज किया जा रहा है, उनका राष्ट्र. सभी के सभी मागासवर्गीय ये दूसरे प्रकार के राष्ट्र की प्रजा है."* (राज्य सभा, नयी दिल्ली - दिनांक ६ सितंबर १९५४)
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर "सरकार" इस शब्द के संदर्भ में कहते है, *"जो सरकार उचित और शीघ्र निर्णय लेकर, उस पर अमल ना करती हो तो, उसे सरकार कहने का अधिकार नहीं है. और यही मेरी धारणा है."* (केंद्रीय विधीमंडल, नयी दिल्ली - दिनांक ८ फरवरी १९४४) वही मुफ्तखोरी के बंटवारे का भी विरोध करते हुये डॉ. आंबेडकर कहते है, *"बेरोजगार को भत्ता मिलना चाहिए, यह युक्तिवाद बहुत ही सदोष है, ऐसा मुझे लगता है. बेकारी की संख्या कम हो तो, यह संभव भी हो, परंतु हमारे देश में ५० - ६० प्रतिशत लोक बेकार है. सरकार अगर ऐसा निर्णय लेती हो तो, यह देश ही डुब जाएगा. इस पर उपाय करना हो तो, औद्योगिकीकरण की प्रगती से ही यह संभव है...!"* (नयी दिल्ली, मार्च १९४६) हमारे देश में खेती की समस्या का कायम हल नहीं किया जाता. ना ही उचित योजनाओं का सही अवलंबन...! खेती करनेवाला किसान,  वो आत्महत्या कर रहा है. और हमारे राजकीय नेता महामहिम *"खेती कर्ज के माफी"* की बातें करते है. मांग करते है. और आत्महत्या का सिलसिला निरंतर चलते रहता है. वही बातें बेरोजगारी की है. यहां रोजगार ही नही है. जनसंख्या निरंतर बढ रही है. और *"जनसंख्या रोक कानुन (Family Planning Act)"* बना ही नही है. डॉ. आंबेडकर जी भारतीय संविधान में *"Rights of Employment "* इस धारा को जोड़ना चाहते थे. परंतु वह धारा जोड नही पाये. डॉ. आंबेडकर जी ने १९३२ में रोहन दादा के माध्यम सें *"Family Planning Bill"* लाने का प्रयास किया था. *"उपरोक्त समस्त कृती कालावधी, यह भारत आजादी के पहले का है. और आजादी के बाद "भारतीय संविधान" मे,  उसे उतारने का प्रयास किया गया. कश्मीर समस्या भी उसी काल का एक दु:खद उदाहरण है. और कांग्रेस की गलत नितीयां भी. तिब्बत यह आंतरराष्ट्रीय समस्या भी जवाहरलाल नेहरू के अदररदर्शीता का परिपाक है. जिस डॉ.आंबेडकर ने अपनी असहमती दर्शायी थी."* वही हमारे तत्कालीन हिंदु धर्मांधी नेताओं ने, "फॅमिली प्लॅनिंग बील" को धर्मविरोधी कहकर, उसका कडा विरोध किया था. और उसे मंजुर नही होने दिया. *"भारतीय अवदसा के वे हिंदू धर्मांधी खलनायक दिखाई देते है. आज वे ही खलनायक नेता, हमारे देश के महान नेता कहलाए जाते है."* और आज के सत्ताधारी - विरोधी नेता लोग उन की ही वंशज है. तो फिर भारत देश में, उत्तरोत्तर प्रगती भाव की अपेक्षा हम कैसे कर सकते है...???
      भारत आजादी के बाद जो भी बडी गलतियां कांग्रेसी ब्राम्हण्यवाद ने की थी, वही गलतियां आज भाजपाई ब्राम्हण्यवाद कर रही है. "सामाजिक न्याय मंत्रालय" की स्थापना मागासवर्ग के हित - न्याय के लिए की गयी. *"सालो साल से शिक्षा लेनेवाले मागासवर्गीय छात्र के स्कॉलरशिप मे, पंचवार्षिक योजना में ना उचित बढोतरी की गयी है, ना ही उचित नयी योजनाओं का सादरीकरण...!"* यहां तक हर साल स्कॉलरशिप के वितरण हेतु उचित राशी का ना बजेट में सही मात्रा में प्रबंधन...! मागासवर्गीय छात्रों को वक्त पर स्कॉलरशिप ना मिलने से, वो मानसिक और शारिरीक रुप से वो त्रस्त दिखाई देता है. वही *"शिक्षा खाजगीकरण"* से मागासवर्गीय समुह के उन्नती के सारे दरवाजे बंद किये जा रहे है. खाजगी कॉलेज के भरमसाट फी वृद्धि भी, शिक्षा से वंचित रखने का एक प्रयास रहा है. *"उदात्त भाव शिक्षा का व्यापारीकरण हो गया है...!"* अगर शिक्षा व्यवस्था की यही नीती रही तो, भारत देश विकसित राष्ट्र कैसे होगा...? वही सामाजिक न्याय विभाग के आवंटन राशी का दुरुपयोग *"लंडन में बाबासाहेब डॉ आंबेडकर के वास्तव्य रहे वास्तु खरीदने के लिए किया गया. कामठी में ड्रैगन पॅलेस में वास्तु के निर्माण मे किया गया. दीक्षाभूमी विकास योजनाओं पर किया जा रहा है. आदी. आदी...!"* हमे उन योजनाओं के विकास हो या खरेदी पर विरोध नही है. *"कुंभमेला पर केंद्रिय तथा संबंधित राज्य सरकारे, बजेट में करोडो रुपयों का प्रावधान करते आये है. या प्रधानमंत्री / मुख्यमंत्री कोटे से वहां करोडों रुपयों की बरसात होती रही है...!** वही आंबेडकरी समाज के लिए *"सामाजिक न्याय विभाग का पैसा...?"* नगर विकास मंत्रालय वा पर्यटन मंत्रालय विभाग से पैसा क्यों नही दिया जाता...??? हमे इस राजनीति को समजना होगा...!!! केवल गाजर दिखा दिया तो, हम खुश हो जाते है. हमें शासन के इस *"कुटील चाणक्य पॉलिसी"* का कडा विरोध करना बहुत जरुरी है.
       अंत में मित्रो...! भारत सरकार द्वारा गुजरात में सरदार वल्लभभाई पटेल की विश्व की सबसे बडी - उंची प्रतिमा बनाने का दावा कर, करोडो रुपयों का बरबादीकरण किया गया. अब अयोध्या मे राम की विश्व की सबसे उंची प्रतिमा बनाने की घोषणा की गयी है. *"सरकारी करोडों रुपयों का पुनश्च बरबादीकरण....! जनता द्वारा दिये गये विविध कर रुप के, ये पैसों के बरबादीकरण से, भारत को क्या आर्थिक फायदा हुआ...! या होने जा रहा है...?"* वही जहां धर्मांधी गुलामी फैलाकर, हम भारत को पिछे ले जा रहे है. भारत में धर्मांधी वातावरण फैलाकर, देश वासियों में नफरत का बीज बो रहे है. समस्त मंदिरों में मिले दान के राशी का अपव्यय चल रहा है. *"वह राशी देश के विकास मे किसी काम की दिखाई नही देती. उन मंदिरों मे सोने कें डंबीकरण होने से, डॉलर के मुल्य पर, हम अंकुश नही बना पाते. मंहगाई पर नियंत्रण नही कर पाते..."* बेरोजगारी की समस्या नही छुडा पाते. *"मंदिरों की पुंजी एक प्रकार से काला पैसा ही है. उन काले पैसों पर ब्राह्मणी व्यवस्था की मजबूत पकड है. जिसका सालाना बजेट भारतीय बजेट से कई गुना जादा है...!"* हमारी समस्त सरकारे उस पैसों के - सोने जवाहरात पर कोई भी निर्णय लेने में असमर्थ है. और देश विकास - समाज विकास की खोकली बातें करते है. *"क्या भविष्य में समस्त मंदिरों के राष्ट्रीयकरण का बील संसद में लाया जाएगा ?"* और भारत राष्ट्रवाद - भारतीय भावना जगाने का मिशन चलाया जाएगा...!!! वही हमारी सरकार *"क्या जल्द ही भारत राष्ट्रवाद मंत्रालय एवं संचालनालय बनाने की ओर अग्रेसर होगी....?"* इसी अपेक्षा के साथ...!!!

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
* *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपुर*
          (भारत राष्ट्रवाद समर्थक)
* राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२

Sunday 21 July 2019

Free Uniform / School Bag / Shoes Distribution Program organized by CRPC Koradi Circle Branch.

💼 *गरिब निडी बच्चों को कोराडी कॉलोनी में 'मुफ्त स्कुल युनिफार्म /बैग / शुज वितरण कार्यक्रम' का सफल आयोजन...!*

       सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल शाखा - कोराडी सर्कल एवं पे ग्रुप स्वयंसेवी संस्था के संयुक्त तत्वावधान में *"रविवार दिनांक २१ जुलै २०१९ को दोपहर १२.०० बजे, के. टी. पी. एस. कॉलोनी क्लॅब न. २ के पास, कोराडी कॉलोनी, जिला - नागपुर"* मे "गरिब निडी बच्चों को मुफ्त स्कुल  युनिफार्म / बैग / शुज के वितरण कार्यक्रम" का सफल आयोजन किया गया. सदर कार्यक्रम में निम्न मान्यवरों की उपस्थिति थी.
* कार्यक्रम के अध्यक्ष : *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
       राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* प्रमुख अतिथी : *मा. राजेश रंगारी*
              अध्यक्ष, नगर परिषद, कोराडी
* विशेष अतिथी : *सूर्यभान शेंडे* (राष्ट्रीय सचिव)
              *प्रा. डॉ. टी. जी. गेडाम* (जिला अध्यक्ष)
              *अधिर बागडे* (शहर अध्यक्ष)
              *ओम शेंडे सर*,  पे ग्रुप संघटना
              *तिलक गजभीये* (नगर सेवक)
              *सविता ढेंगे* (नगर सेविका)
             *ममता वर्ठे* (सामाजिक कार्यकर्त्या)
              *कांचनबाई कुथे* (सामाजिक कार्यकर्त्या)
             *मधुबाला उके* (सामाजिक कार्यकर्त्या)
              *वर्षा सहारे*, उपसरपंच, बोखारा
कार्यक्रम का संचालन और आयोजन सी. आर. पी. सी. के नागपुर जिला समन्वयक *मिलिन्द गाडेकर* इन्होंने किया. आभार *बबीता वासे* इन्होंने किया.
     उपरोक्त अवसर पर बहुत सारे विद्यार्थी और उनके पालक उपस्थित थे...!

 * स्नेहांकित -
मिलिन्द गाडेकर, जिला समन्वयक
डॉ. मनिषा घोष, शहर कार्याध्यक्ष
डॉ. किरण मेश्राम, जिला कार्याध्यक्ष
बबीता वासे, जिला महासचिव
ममता वर्ठे, कोराडी सर्कल
रमेश वर्ठे, (सामाजिक कार्यकर्ते)
मैत्रेया गाडेकर, कोराडी सर्कल
उत्तम घागरगुंडे, (सामाजिक कार्यकर्ते)
ज्योती घागरगुंडे, (सामाजिक कार्यकर्ते)














Sunday 14 July 2019

🇮🇳 *"भारतीय संविधान साहित्य सम्मेलन" ह्या नावाने कार्यक्रमाचे आता गाव -  वस्तीत आयोजन करावे, असे आवाहन करणा-या इ. झेड. खोब्रागडे ह्या माणसापासुन सावधान, मित्रांनो....!*
         *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपूर*
         राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
          मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२

        महसुल विभागातुन विविध पदावर बढती घेत - घेत, पुढे IAS समकक्ष दर्जा मिळविणारे (डायरेक्ट संघ लोक सेवा आयोगाची IAS परिक्षा पास नाही) आणि नंतर सेवानिवृत्त झालेले इ. झेड. खोब्रागडे ह्या व्यक्तीने दिनांक ८ - ९ जुन २०१९ ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर *"भारतीय संविधान साहित्य संमेलन "* ह्या नावाने कार्यक्रमाचे आयोजन केले असतांना, मी स्वतः: (डॉ. मिलिन्द जीवने) त्यांना *" साहित्य "* हा शब्द वगळून *" भारतीय संविधान जागर सम्मेलन"* घेण्याबाबत सल्ला दिलेला होता. त्याचे महत्त्वाचे कारण असे की, *"भारतीय संविधान "* हे साहित्य नसुन *"भारत देशाचा सर्वोच्च कायदा आहे. सदर संविधाना अंतर्गत ह्या देशाचा राजकिय - प्रशासकीय - न्यायिक - आदी व्यवस्थेचा व्यवहार होत असतो."* भारतीय संविधान हे सर्वोच्च असुन, त्याचा अवमान करने हा गंभीर गुन्हा आहे. *"जिथे कायदा असतो, त्याचे पालन करने हे प्रत्येक भारतीय नागरिकांना गरजेचे आहे. परंतु "साहित्य" हे सर्व भारतीयांना स्वीकार्य असेलच असे नाही...!"* आणि साहित्याचा संबंध हा भाषेशी आहे.  तर भारतीय संविधानाची - कायद्याची भाषा ही ह्या भाषा साहित्याशी अगदी विपरीत आहे. दुसरे कारण असे की, *"साहित्य ह्या शब्दाची परिभाषा - जशी ती भाषा ही लिखाणाशी संबंधित आहे. तद्वतच ती माणसाची कटींग करणा-या, न्हाव्याद्वारे उपयोगात आणणा-या वस्तुंनाही साहित्य म्हटले जाते...!!!"* मग *"भारतीय संविधान"* ह्या सर्वोच्च कायदा भावाची तुलना न्हावाच्या साहित्याशी करने, हा संविधानाचा अवमान नाही काय..? *भारतीय संविधानाचा असा अवमान कुणी स्वाभिमानी भारतीय सहन करणार काय...???* जर हा अवमान कुणी व्यक्ती करीत असेल तर, त्या आयोजनका-या व्यक्तीची कुटील - पाताळयंत्री राजनीति समजुन घेणे, हे फार गरजेचे आहे....!!!!
       आमचे हे आयु. इ. झेड. खोब्रागडे महाशय, तसे ते फारचं अफलातुन व्यक्तीमत्व आहेत. दोन वर्षापुर्वी त्यांनी तर गांधीवादी संस्थेच्या आर्थिक - कृतीशील सहयोगातुन नागपुरात एका *"आंबेडकरी सम्मेलनाचे"* आयोजन केले होते. त्या सम्मेलनाला एका नामवंत दलित साहित्यिकाला प्रमुख अतिथी म्हणुन बोलाविल्यानंतर, त्या दलित साहित्यिक ??? (आंबेडकरी साहित्यिक नाही) महाशयांनी *"आंबेडकरी समाजाने गांधी समजुन घेण्याचा सल्ला दिला."* सदर सम्मेलनाचा मी (डॉ. मिलिन्द जीवने) जाहिर विरोध करुन *"आंबेडकरवाद्यांनी गांधी का समजुन घ्यावा? गांधीवाद्यांनी आंबेडकरवाद स्विकारला आहे काय???"* असा खुला प्रश्न केला. त्याचे उत्तर अजुनही मला मिळालेले नाही. दुसरे असे की, आमच्या ह्या आंबेडकरी आयोजकांना गांधीवाद्यांच्या आर्थिक मदतीची गरज कां भासावी? इ झेड खोब्रागडे हे काय  भिखारी आयोजक आहेत...? सन २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत इ. झेड खोब्रागडे हे *भाजपा नेते नितिन गडकरी ह्यांच्या हिल टॉप वाड्यावर उमरेड विधानसभा मतदार संघातून आमदारकीचे तिकिट मागण्यास 'महाराष्ट्र ऑफिसर फोरमच्या' निवडक सहका-यासोबत गेले.* भाजपा नेते नितिन गडकरींनी मात्र इ झेड खोब्रागडे ह्यांना विधान सभेची तिकिट देण्यास असमर्थता दर्शवली. मी आणि माझा मित्र अमर रामटेके हे सीताबर्डी येथे कामानिमित्त गेलो असतांना, महाराष्ट्र फोरमच्या त्या ग्रुपमध्ये सहभागी एका मित्राचा फोन आल्यावर तो आम्हाला भेटायला आला. आणि *नितीन गडकरींच्या वाड्यावरुन मटनाचा ताव मारुन आल्याचे सांगताना, उपरोक्त गोष्टी तो सहज बोलुन गेला.* तसा सदर राजकिय विषय हा खोब्रागडे साहेबांचा व्यक्तिगत विषय आहे. त्याबद्दल मला काही ही बोलायचे नाही. परंतु समस्त आंबेडकरी समाजाला दावणीला लावणे????? हे तर फारचं झाले.
       *"भारतीय संविधान साहित्य सम्मेलनाचे*" नागपुरात ८ - ९ जुन २०१९ ला झालेले आयोजन आणि त्याच दरम्यान ब्राम्हणी संघटनेचे मागास वर्गाच्या आरक्षणाला विरोध करतांना *"सेव्ह मेरीट - सेव्ह नेशन"* हे केलेले आंदोलन इतके सहज नाही....!!! आणि सदर "भारतीय संविधान साहित्य सम्मेलनाच्या" काही महिने अगोदर नवी दिल्लीच्या जंतर मंतर वर ब्राम्हणी संघटनेने *"भारतीय संविधानाची केलेली होळी"* हा समस्त घटनाक्रम आपण कशा प्रकारे अभ्यासणार आहोत....??? ब्राम्हणी विचारधारेची सरकार एकीकडे *"भारतीय संविधान बदलण्याचा प्रयत्न करते आहे....!"* तर दुसरीकडे सदर भारतीय संविधान बदलने शक्य न झाल्यामुळे *"भारतीय संविधानाची गरिमा मिटविण्यासाठी,  भारतीय संविधानाला साहित्याच्या चौकटीत बसविण्याचा आंबेडकरी व्यक्तीला सामोरा करुन चालविला जाणारा प्रयत्न आम्ही समजणार आहोत वा नाही...?"* उद्या ब्राम्हणवादी आपल्याला म्हणतील की, भारतीय संविधानाला साहित्याची मान्यता आंबेडकरी समाजाने दिलेली आहे. ज्याला ब्राम्हणी संघटनेने स्विकारले आहे. आणि साहित्य हे सर्व घटक समूहाला स्वीकार्य असणे गरजेचे नाही. उद्या जर ह्या ब्राम्हणी समुहाने *"भारतीय संविधान साहित्यातील मागास आरक्षण आम्हाला स्वीकार्य नाही, म्हणुन भारतीय संविधान साहित्याचे त्या भागाचा आम्ही निषेध करीत असुन त्याची होळी केल्यास आपण काय करणार...?"* कारण भारतीय संविधानाला आपण साहित्य म्हणून स्विकारलेले आहे. *"अमान्य साहित्याची होळी करने हा गुन्हा समजता येत नाही."* भविष्यातील उपरोक्त धोके लक्षात घेवुन मी (डॉ.मिलिन्द जीवने) सदर *"भारतीय संविधान साहित्य संमेलनाचा"* विरोध करुन इ झेड खोब्रागडे ह्यांना *"भारतीय संविधान जागर सम्मेलन"* घेण्याची सुचना केली होती. परंतु इ झेड खोब्रागडे ह्यांनी सदर सूचनेचा पालन केले नसल्यामुळे मा. उच्च न्यायालय, नागपुर येथे याचिका क्र. ३९४९/२०१९ दाखल केली होती. सदर याचिका न्यायमूर्ती द्वयं रवी देशपांडे आणि विनय जोशी ह्यांचे समक्ष डॉ. मिलिन्द जीवने ह्यांचे वतीने बाजु मांडताना वकिल द्वय अॅड. चेतन बैरवा (सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल) आणि अॅड. बी. बी. रायपुरे म्हणाले की, *"भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. भारतीय संविधान हे साहित्य नाही. परंतु कायदा हा सर्व भारतीय नागरिकांना बंधनकारक आहे.  साहित्य हे सर्व समूहाला स्वीकार्य असेलचं, असे नाही. साहित्य हे अश्लील ही असु शकते. परंतु कायद्यात असा भाव नसतो. आणि भारतीय संविधानाला साहित्य मानल्यास भारतीय संविधानाची गरिमा ही धूमिल होणारी आहे.....!"* तेव्हा इ. झेड. खोब्रागडे ह्यांची बाजु मांडताना ब्राम्हण समाजाचे वकिल अॅड. मकरंद अग्निहोत्री ह्यांनी आपली बाजु मांडताना म्हणाले की, *"भारतीय संविधान साहित्य संमेलन घेणे हा संविधानाने माणसाला दिलेला व्यकीगत अधिकार आहे. आणि सदर सम्मेलनाच्या आयोजनाने याचिकाकर्ताच्या अधिकाराचे हनन होत नाही...!"* आणि मा. उच्च न्यायालयाने इ. झेड खोब्रागडे ह्यांच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य मानून सदर भारतीय संविधान साहित्य सम्मेलन घेण्याला मंजूरी दिली.
        मा. उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुनवाई दरम्यान विराजमान असलेले न्यायमूर्ती द्वय हे ब्राम्हण समुहाचे आणि इ झेड खोब्रागडे ह्यांची बाजु मांडणारे वकिल ही अॅड. मकरंद अग्निहोत्री हे ब्राम्हण समुहाचे आणि महत्त्वाचे म्हणजे मा. उच्च न्यायालयाच्या त्यांच्या निर्णयात (जजमेंट) मध्ये *"भारतीय संविधान हे साहित्य आहे वा नाही..?"* ह्याचा कोणताही उल्लेख नसने, ह्याला आपण काय समजावे...??? मा उच्च न्यायालय नागपुर खंडपीठाने दिलेला सदर आदेशाचा उपद्रवी मंडळी ही भविष्यात भारतीय संविधानाची गरिमा धूमिल करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने, माझे वकिल अॅड. चेतन बैरवा आणि अॅड. बी बी रायपुरे ह्यांनी सर्वोच्च न्यायालयात *"प्रापर डायरेक्शन"* करीता याचिका दाखल करण्याचा विचार केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे माझी दाखल केलेली सदर याचिका ही एक प्रकारे *"जनहित याचिका "* होती. परंतु माझ्या काही व्यक्तीगत कारणामुळे मला केवल याचिका स्वरूपात ती दाखल करावी लागली. भारतीय संविधान हा महत्त्वपूर्ण भाव असल्याने न्यायालयाने स्वता:हुन त्याची दखल घेणे गरजेचे होते. *"आणि एक सजग भारतीय नागरिक त्याची दखल घेवून याचिका दाखल करतो तेव्हा याचिकाकर्ताच्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही...!"* असे म्हणने ह्याला काय म्हणावे?
       आता इ झेड खोब्रागडे महाशयांनी दिनांक २६ नोव्हेंबर ते २६ जानेवरी दरम्यान शाळा, महाविद्यालय, गाव, शहर येथे *"भारतीय संविधान साहित्य संमेलन*" घेण्याचे आवाहन केले आहे. *"भारतीय संविधान जागर सम्मेलन "* नाही...!!! हे समजने गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे दिनांक ८ - ९ जुन २०१९ रोजीच्या *"भारतीय संविधान साहित्य संमेलनात"* ज्या काही IAS, IPS, IRS मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतला, मला तर त्यांच्या बुध्दीची कीव येते. भारतीय संविधानाला त्यांनी साहित्य मानले आहे म्हणून....!!! *बाजारात फिरणारे हिजडे समुह मला त्यांच्यापेक्षा व्यवहारात जास्त प्रामाणिक वाटतात....!"* शिवाय अभय बंग ह्यांनी सदर भारतीय संविधान साहित्य संमेलनात दिलेले भाषण हे ब्राम्हण्यवादाचे परिचय करुन देणारे होते.  *अलिकडे रिटायर्ड झालेले हे IAS, IPS महाशय, सेवानिवृत्तीनंतर ही त्यांच्यात असलेला ऑफिसरी रहमान किडा त्यांना सुखाची झोप घेवु देत नाही.* मग काय आयु. किशोर गजभीये, हे रिटायर्डकी घेतलेले IAS महाशय, कांग्रेस मध्ये जावुन खासदाराची निवडणूक लढवितो. *मग इ झेड खोब्रागडे ह्यांनी तरी ह्या क्षेत्रात कां मागे राहावे...? कदाचीत ते उद्या भाजपा तर्फे उत्तर नागपुरातुन आमदार उमेदवार झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही...!!!* कारण आमचे मित्र डॉ. मिलिंद माने ह्यांच्या कडून भाजपाचा मोहभंग झालेला दिसुन येतो. परंतु इ. झेड. खोब्रागडे ह्यांना उमेदवारी मिळने, हेही इतके सोपे नाही. *आमचे मित्र कांग्रेसी नेते डॉ. नितिन राऊत हे भाजपा चे उत्तर नागपुरातील सशक्त उमेदवार असणाची शक्यता जास्त आहे...! भविष्यातील भाजपा सरकारातील मंत्री ही...!!!* कारण कांग्रेस मध्ये डॉ. नितिन राऊत ह्यांना जास्त फटाके आहेत. आणि ते जर उद्या भाजपात गेले तर, डॉ. नितिन राऊत ह्यांना टक्कर देणारा कुणीही शक्तीशाली मागासवर्गीय नेता भाजपात नाही. शिवाय डॉ. राऊत कडे असणारा कार्यकर्ता वर्ग भाजपा ला फायद्याचा ठरणारा आहे. असो, *"ह्या राजकारणाचे काही खरे नाही. आजचे राजकारण हे रंडीचा खेळ आहे. ही रंडी उद्या कुणासोबत झोपेल, ह्याचा काही नेम नाही....!!!"* परंतु भारतीय संविधानावर अलिकडे चाललेला बलात्कार हा चिंतेचा विषय आहे. ह्याकरिता प्रत्येक भारतीयाने सजग असणे गरजेचे आहे. विशेषतः बहुसंख्यक मागासवर्गीय समुह आणि स्त्री वर्गाने...!!! भारतीय संविधानाचे अस्तित्व हे तर आपले व्यक्तिगत स्वातंत्र्य अबाधित राखणारे आहे. तेव्हा मित्रांनो, *"ह्या भारतीय संविधानावर बलात्कार करणा-यांचे लिंग कापुन, त्यांना नपुंसक करने हे फारचं गरजेचे झाले आहे....!!!!!"*

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
* *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपूर*
          (भारत राष्ट्रवाद समर्थक)
* राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

*मित्रांनो, रात्र ही वै-याची आहे. तर दिवस हा शैतानाचा...!!! तेव्हा "भारतीय संविधान" ह्याचा जागर करण्याकरीता हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला....!!!*

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

Friday 12 July 2019

Musafir Ji apponted as General Secretary of Bihar State of Civil Rights Protection Cell

✊ *मुसाफीर जी - सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के बिहार प्रदेश महासचिव पद पर नियुक्त....!*

        सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (C.R.P.C.)  के "बिहार प्रदेश महासचिव" पद पर *अायु. मुसाफीर जी* इनकी नियुक्ती सेल के बिहार प्रदेश अध्यक्ष *दिपक कुमार* इन्होंने *सेल के राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य''*,  राष्ट्रिय उपाध्यक्ष *डॉ. जी. आर. बरुआ (IAS Retd)* एवं राष्ट्रीय महासचिव" *अॅड. चेतन बैरवा* (वरिष्ठ वकिल, सर्वोच्च न्यायालय) इनसे चर्चा विमर्श के बाद की है. आयु. मुसाफीर जी ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा संघटन मे कृतीशील है. और सदर नियुक्ती पर अॅड. चेतन बैरवा (राष्ट्रिय महासचिव, वरिष्ठ वकिल सर्वोच्च न्यायालय), डॉ. जी. आर. बरुआ (IAS Retd., राष्ट्रिय उपाध्यक्ष), आयु. एन. पी. जाधव (राष्ट्रिय सचिव, माजी उप- जिलाधिकारी), कवि सुर्यभान शेंडे (राष्ट्रीय सचिव), विजय बौद्ध (राष्ट्रिय सचिव), वंदना जीवने (राष्ट्रीय समन्वयक), मिलिन्द बडोले (अ़ध्यक्ष, गुजरात प्रदेश), नमो चकमा (अध्यक्ष, अरुणाचल प्रदेश), इंजी. विवेक मवाडे (अध्यक्ष, मराठवाडा विभाग), प्रा. राज अटकोरे (महासचिव, मराठवाडा विभाग), डॉ. नितिन आयवले(कर्नाटक), रेणु किशोर (अध्यक्ष, झारखंड प्रदेश), सुब्रमन्या महेश (अध्यक्ष, कर्नाटक राज्य),अँड. रविंदर सिंग घोत्रा (गुजरात), दिपक कुमार (अध्यक्ष, बिहार प्रदेश), पुष्पेंद्र मीना (अध्यक्ष, राजस्थान प्रदेश), अॅड. अशोक कुमार वर्मा (प्रदेश उपाध्यक्ष, राजस्थान), अविनाश गायकवाड (अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र), संजय टिकार (अध्यक्ष, मध्य प्रदेश), आचल श्रीवास्तव (गुजरात), अधिर बागडे (अध्यक्ष, नागपुर शहर), प्रा. टी.जी. गेडाम (अध्यक्ष,नागपुर जिला), राजेंद्र गवरे (अध्यक्ष, मुंबई शहर), डॉ मनिषा घोष (कार्याध्यक्ष, नागपुर शहर), बबिता वासे (महासचिव, नागपुर जिला), डॉ किरण मेश्राम (कार्याध्यक्ष, नागपुर जिला), मिलिन्द धनवीज (अध्यक्ष, यवतमाल जिला), मुकेश शेंडे (कार्याध्यक्ष, चंद्रपूर जिला), नरेश डोंगरे (महासचिव, नागपुर शहर), गौतमादित्य (अ़ध्यक्ष, औरंगाबाद जिला), प्रा. दशरथ रोडे (अध्यक्ष, बीड जिला), डॉ. राजेश नंदेश्रर, संजय फुलझेले, प्रवीण बोरकर, अशोक गणवीर, प्रा. योगेंद्र नगराले(अध्यक्ष, गोंदिया जिल्हा), संजय बघेले (अध्यक्ष, गोंदिया शहर), रजनी थेटे (नासिक), रणजीत तायडे (अध्यक्ष, दिल्ली प्रदेश), अँड. निलिमा लाडे आंबेडकर, डॉ. सौमित्रसेन धिवार, डॉ. देवानंद उबाले, अँड. राजेश परमार, कमलकुमार चौव्हान, हरिदास जीवने, मिलिन्द आठवले (अध्यक्ष, औरंगाबाद शहर), प्रवीण बोरकर, अजय तुम्मे, धनराज उपरे, मनिष खंडारे, सुरेखा खंडारे, नरेंद्र खोब्रागडे, मिलिन्द गाडेकर (समन्वयक, नागपुर जिला), अशोक निमसरकार (यवतमाल), किशोर शेजुल (अध्यक्ष, जालना जिला), संदिप गायकवाड (महासचिव, जालना जिला), सिध्दार्थ सालवे, प्रशांत वानखेडे, अँड. बी.एम. गायकवाड,  विनोद भाई वनकर (गुजरात), धर्मेंद्र गणवीर,  सुधिर जावले, डॉ. भारती लांजेवार, मंगला राजा गणवीर, हिना लांजेवार, ह्रदय गोडबोले (अध्यक्ष, भंडारा जिला), चंद्रिका बहन सोलंकी(गुजरात), महेश महिडा (गुजरात), सुधिर मेश्राम,  राहुल दुधे, प्रियदर्शी सुभुती (गुजरात), रितेश थुल (यवतमाल), रोहित विनुभाई कचरा (गुजरात), नागसेन पाझारे, बबीता गोडबोले, पुनम फुलझेले, साक्षी फुलझेले, प्रिया वनकर, सुचित सालवे (अध्यक्ष, शिरडी) आदी पदाधिकारी वर्ग ने उनके नियुक्ती पर अभिनंदन किया है.

स्नेहांकित -
* *इंजी. विवेक मवाडे,* अध्यक्ष, मराठवाडा विभाग
* *अविनाश गायकवाड,* अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र
* *राजेंद्र गवरे,* अध्यक्ष, मुंबई विभाग
* *प्रा. डॉ. टी. जी. गेडाम,* नागपुर जिला अध्यक्ष
* *अधिर बागडे,* नागपुर शहर अध्यक्ष
* *डॉ. किरण मेश्राम,* नागपुर जिला कार्याध्यक्ष
* *डॉ. मनिषा घोष,* नागपुर शहर कार्याध्यक्ष
* *बबीता वासे*, नागपुर जिला महासचिव
* *नरेश डोंगरे,* नागपुर शहर महासचिव
* *मिलिन्द गाडेकर,* नागपुर जिला समन्वयक
* *संजय फुलझेले,* नागपुर जिला प्रवक्ता
* *डॉ. भारती लांजेवार,* नागपुर शहर प्रवक्ता


Mukesh Shende appointed as Acting President of Chandrapur District of Civil Rights Protection Cell

✊ *मुके़श शेंडे - सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के चंद्रपूर जिला कार्याध्यक्ष पद पर नियुक्त....!*

        सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (C.R.P.C.)  के "चंद्रपूर जिला कार्याध्यक्ष" पद पर *अायु. मुकेश शेंडे* इनकी नियुक्ती *सेल के राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य''* इन्होने राष्ट्रिय उपाध्यक्ष *डॉ. जी. आर. बरुआ (IAS Retd)* एवं राष्ट्रीय महासचिव" *अॅड. चेतन बैरवा* (वरिष्ठ वकिल, सर्वोच्च न्यायालय) इनसे चर्चा विमर्श के बाद की है. आयु. शेंडे जी ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा संघटन मे कृतीशील है. और सदर नियुक्ती पर अॅड. चेतन बैरवा (राष्ट्रिय महासचिव, वरिष्ठ वकिल सर्वोच्च न्यायालय), डॉ. जी. आर. बरुआ (IAS Retd., राष्ट्रिय उपाध्यक्ष), आयु. एन. पी. जाधव (राष्ट्रिय सचिव, माजी उप- जिलाधिकारी), कवि सुर्यभान शेंडे (राष्ट्रीय सचिव), विजय बौद्ध (राष्ट्रिय सचिव), वंदना जीवने (राष्ट्रीय समन्वयक), मिलिन्द बडोले (अ़ध्यक्ष, गुजरात प्रदेश), नमो चकमा (अध्यक्ष, अरुणाचल प्रदेश), इंजी. विवेक मवाडे (अध्यक्ष, मराठवाडा विभाग), प्रा. राज अटकोरे (महासचिव, मराठवाडा विभाग), डॉ. नितिन आयवले(कर्नाटक), रेणु किशोर (अध्यक्ष, झारखंड प्रदेश), सुब्रमन्या महेश (अध्यक्ष, कर्नाटक राज्य),अँड. रविंदर सिंग घोत्रा (गुजरात), दिपक कुमार (अध्यक्ष, बिहार प्रदेश), पुष्पेंद्र मीना (अध्यक्ष, राजस्थान प्रदेश), अॅड. अशोक कुमार वर्मा (प्रदेश उपाध्यक्ष, राजस्थान), अविनाश गायकवाड (अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र), संजय टिकार (अध्यक्ष, मध्य प्रदेश), आचल श्रीवास्तव (गुजरात), अधिर बागडे (अध्यक्ष, नागपुर शहर), प्रा. टी.जी. गेडाम (अध्यक्ष,नागपुर जिला), राजेंद्र गवरे (अध्यक्ष, मुंबई शहर), डॉ मनिषा घोष (कार्याध्यक्ष, नागपुर शहर), बबिता वासे (महासचिव, नागपुर जिला), डॉ किरण मेश्राम (कार्याध्यक्ष, नागपुर जिला), मिलिन्द धनवीज (अध्यक्ष, यवतमाल जिला), नरेश डोंगरे (महासचिव, नागपुर शहर), गौतमादित्य (अ़ध्यक्ष, औरंगाबाद जिला), प्रा. दशरथ रोडे (अध्यक्ष, बीड जिला), डॉ. राजेश नंदेश्रर, संजय फुलझेले, प्रवीण बोरकर, अशोक गणवीर, प्रा. योगेंद्र नगराले(अध्यक्ष, गोंदिया जिल्हा), संजय बघेले (अध्यक्ष, गोंदिया शहर), रजनी थेटे (नासिक), रणजीत तायडे (अध्यक्ष, दिल्ली प्रदेश), अँड. निलिमा लाडे आंबेडकर, डॉ. सौमित्रसेन धिवार, डॉ. देवानंद उबाले, अँड. राजेश परमार, कमलकुमार चौव्हान, हरिदास जीवने, मिलिन्द आठवले (अध्यक्ष, औरंगाबाद शहर), प्रवीण बोरकर, अजय तुम्मे, धनराज उपरे, मनिष खंडारे, सुरेखा खंडारे, नरेंद्र खोब्रागडे, मिलिन्द गाडेकर (समन्वयक, नागपुर जिला), अशोक निमसरकार (यवतमाल), किशोर शेजुल (अध्यक्ष, जालना जिला), संदिप गायकवाड (महासचिव, जालना जिला), सिध्दार्थ सालवे, प्रशांत वानखेडे, अँड. बी.एम. गायकवाड,  विनोद भाई वनकर (गुजरात), धर्मेंद्र गणवीर,  सुधिर जावले, डॉ. भारती लांजेवार, मंगला राजा गणवीर, हिना लांजेवार, ह्रदय गोडबोले (अध्यक्ष, भंडारा जिला), चंद्रिका बहन सोलंकी(गुजरात), महेश महिडा (गुजरात), सुधिर मेश्राम,  राहुल दुधे, प्रियदर्शी सुभुती (गुजरात), रितेश थुल (यवतमाल), रोहित विनुभाई कचरा (गुजरात), नागसेन पाझारे, बबीता गोडबोले, पुनम फुलझेले, साक्षी फुलझेले, प्रिया वनकर, सुचित सालवे (अध्यक्ष, शिरडी) आदी पदाधिकारी वर्ग ने उनके नियुक्ती पर अभिनंदन किया है.

स्नेहांकित -
* *इंजी. विवेक मवाडे,* अध्यक्ष, मराठवाडा विभाग
* *अविनाश गायकवाड,* अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र
* *राजेंद्र गवरे,* अध्यक्ष, मुंबई विभाग
* *प्रा. डॉ. टी. जी. गेडाम,* नागपुर जिला अध्यक्ष
* *अधिर बागडे,* नागपुर शहर अध्यक्ष
* *डॉ. किरण मेश्राम,* नागपुर जिला कार्याध्यक्ष
* *डॉ. मनिषा घोष,* नागपुर शहर कार्याध्यक्ष
* *बबीता वासे*, नागपुर जिला महासचिव
* *नरेश डोंगरे,* नागपुर शहर महासचिव
* *मिलिन्द गाडेकर,* नागपुर जिला समन्वयक
* *संजय फुलझेले,* नागपुर जिला प्रवक्ता
* *डॉ. भारती लांजेवार,* नागपुर शहर प्रवक्ता




Wednesday 10 July 2019

🇮🇳 *भारतीय क्रिकेट का हिंदुत्व भगवाकरण ही वर्ड क्रिकेट कप फायनल से बाहर होने का कारण...?*
            *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपुर*
            राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
             मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२

       दिनांक १० जुलै २०१९ को, मैनचेस्टर मे खेले गये *"वर्ल्ड क्रिकेट कप २०१९"* के सेमी फायनल में, "न्युझीलंड क्रिकेट टीम" से भारतीय क्रिकेट टीम की १८ रन से हुयी हार, यह *"धर्मांध हिंदुत्व भगवाकरण"* की शर्मसार हार कहनी होगी...! वैसे हमारा *"भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड "* हो या *" भारतीय क्रिकेट टीम"* हो, यह तो *"हिंदुत्व बामनीकरण प्रभुत्व"* का अ-मेरीट नमुना है...! जहां "क्रिकेट निवड समिती" की नियुक्ति हो या, क्रिकेट खिलाडियों का चयनीकरण यह केवल और केवल, सवर्ण जाती वर्ग का अ-मेरीट आधार रहा है...! *"हमारे भारतीय क्रिकेट जगत में मागासवर्ग समुह, अल्पसंख्याक समुह, अनुसूचित जाती - जमाती समुह को, उचित प्रमाण में वैसे कोई जगह ही नही है...!"* और जो भी उस जाती विशेष वर्ग समुह के १ या २ खिलाड़ी दिखाई देते है, वे तो उन जाती विशेष का बडा मेरीट रहा है. मेरा कहना यह बिलकुल ही नही है कि, *"किसी भी खिलाडियों का चयन हो या, निवड समिती के सदस्यों का चयन, यह केवल मेरीट पर हो...!"* परंतु तो क्या वह मेरीट केवल और केवल, सवर्ण जाती विशेष वर्ग समुह में ही होता है..? क्या अ-वर्ण जाती समुह मे नही होता...? तो फिर वह भेदाभेद हमारे देश में कब तक रहेगा...???
      अब तो हमारे भारतीय राजनीति के *"हिंदुत्व भगवाकरण "* ने, भारतीय क्रिकेट क्षेत्र में प्रवेश कर लिया. ३० जुन २०१९ को बर्मिंगहॅम मे हुयी *"इंग्लंड - भारत क्रिकेट मॅच"* में भारत ने *"भगवा जर्सी"* पहनकर, अपने *" धर्मांध हिंदुत्व भगवाकरण"* की छाप दुनिया को देने की कोशिश की. और नतिजा यह निकला कि, उस क्रिकेट मॅच में भारत की *"पहली धर्मांध हिंदुत्व भगवाकरण शर्मसार हार"* समस्त विश्व ने देख ली. और एक संदेश भी गया कि, *"भगवा जर्सी, यह तो भारत के हार का एक प्रतीक है...!"* यह धर्मांध भगवाकरण भारत मे चल रहे, "कट्टर जातीवाद" का एक प्रतीक है. भारत में उनके पूर्वजों द्वारा किये गये, देश गद्दारी का भी प्रतीक है. *"भगवाकरण यह भारतीय धर्मनिरपेक्षता का कलंक है..!"* "भारतीय क्रिकेट का बामनीकरण" यह भारत देश का कलंक है. और भी क्या क्या नही कहा जा सकता....!!!! *"भगवा जर्सी"* पहने मानसिकता ने,  भारत की *"पहली धर्मांध क्रिकेट हार"* होने के उपरांत, *"मैनचेस्टर में खेले गये सेमीफाइनल में, "भारतीय क्रिकेट टीम" ने अपना पुर्ववत निला युनीफार्म तो पहना था"*, परंतु युनीफार्म के पीछे अंकित नंबर और कॉलर का पिछला भाग को *"भगवा"* रखना, वे अब भी नही भुले...! अर्थात वे *"भगवा मानसिकता "* ही उन्हें *"सेमी फायनल"* में हार दे गयी. क्यौं कि, "भारतीय क्रिकेट टीम" जब सेमीफाइनल खेलने को उतरी, उनके जहन में *"भारतीय तिरंगा नही तो, धर्मांध हिंदुत्व भगवा था...!"* उनके जहन में *"भारत की सच्ची देशभक्ती नही तो, हिंदुत्व धर्मांध हिंदु भक्ती थी...!"* उनके मन में जितने का, वह सकारात्मक भाव नही था...! तो "गलत भाव परिणाम" यह तो "हार का होना" ही, यह नियती का एक दु:खद परिपाक है...!!!
       भारत में बुध्द कालीन - चक्रवर्ती सम्राट अशोक का साम्राज्य काल को छोड़ दिया जाए तो, बामन कालीन इतिहास यह गद्दारी का -- परकीय गुलामी का इतिहास बयान करता है. भारत २६ जनवरी १९५० को प्रजासत्ताक होने के उपरांत भी, *"यहां कभी सही प्रजातंत्र शासन व्यवस्था बनी ही नही...!"* बस, यहां केवल सत्ता शासन वर्ण - रंग बदले. *"गोरे अंग्रेज देश छोडकर चले गये. और काले अंग्रेजो ने हात मे सत्ता लेकर पहले का घिनौना राज शुरू किया."* ना प्रजा को अब तक सही न्याय मिला, ना ही सुखकर जिंदगी...! *"सामाजिक - आर्थिक गुलामी पहले भी थी. और आज भी वैसे ही है....!"*" बामनीकरण का इतिहास" स्कुल - कॉलेज - विद्यापीठो़ मे पढाने की नौटंकी चल रही है. जिन्होंने पहले भी नंगा नाच किया था. और आज भी कर रहे है. *"इनसे अच्छी तो वो वेशा है, जो अपना तन बेचने का धंदा, चार दीवारों के अंदर किया करती है. चौराहे पर अपने कपडे उतारकर, वे भोग क्रिया नही किया करती...!!!"*
      हमारे भारत सरकार ने अभी अभी तो, अपना आर्थिक बजेट संसद मे पेश किया है. ना ही बेरोजगारी मिटाने का, वहां सही मुल्यांकन दिखाई देता है...! ना ही मागास वर्ग - अल्प संख्यक समुह के उत्थान का, सही रोड मॅप...!! ना ही महंगाई पर रोक का परमनंट कोई हल...!!! *"भारतीय रुपयों की गिरावट...?"* यह भारत की गंभीर समस्या है या कुटील राजनीति...? यह भी एक बडा प्रश्न है. वही *"भारतीय भावना जगाने हेतु हो या, भारतीयत्व विचारों को जन - मन में रुजाने हेतु, बजेट में कोई प्रावधान ...??? यह तो अब बहुत दुर की बात हो गयी है...!"* और सत्ता धर्मांध नशा पिनेवालों से  *भारत राष्ट्रवाद मंत्रालय एवं संचालनालय" बनाने की हम अपेक्षा भी नही कर सकते...?"* कांग्रेस राजनीतिक दल हो या, भाजपा राजनीतिक दल हो, दोनो भी तो एक ही शिक्के के दो अलग अलग भाग है.  *"यहां एक नाचते रहता है, तब दुसरा गाते रहता है...!"* और हमारी जनता तो, केवल तमाशा देखा करती है. *"क्रांती का रंग भी अब सफेद हो गया है...!!!"* तो फिर भारत पर लादी गयी *"भांडवलशाही आर्थिक गुलामी"* के, वो ना-लायक शुक्राचार्य हम किसे कहे....???? "भारतीय क्रिकेट जगत" यह तो यहां का एक छोटासा हिस्सा है...!!!

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
* *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपुर*
        (भारत राष्ट्रवाद समर्थक)
* राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२

Saturday 6 July 2019

Adv. Ashok Kumar Verma posted State Vice President of Rajasthan of Civil Rights Protection Cell.

✊ *अॅड. अशोक कुमार वर्मा - सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के राजस्थान प्रदेश उपाध्यक्ष पद पर नियुक्त....!*

        सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (C.R.P.C.)  के "राजस्थान प्रदेश उपाध्यक्ष" पद पर *अॅड. अशोक कुमार वर्मा* इनकी नियुक्ती *सेल के राजस्थान प्रदेश अध्यक्ष आयु. पुष्पेंद्र मीना इन्होने सेल के राष्ट्रिय उपाध्यक्ष डॉ. जी. आर. बरुआ (IAS Retd)* इसके साथ ही *सेल के राष्ट्रिय अध्यक्ष डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*, एवं राष्ट्रीय महासचिव" *अॅड. चेतन बैरवा* (वरिष्ठ वकिल, सर्वोच्च न्यायालय) इनसे चर्चा विमर्श के बाद की है. आयु. वर्मा जी ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा संघटन मे कृतीशील है. और सदर नियुक्ती पर अॅड. चेतन बैरवा (राष्ट्रिय महासचिव, वरिष्ठ वकिल सर्वोच्च न्यायालय), डॉ. जी. आर. बरुआ (IAS Retd., राष्ट्रिय उपाध्यक्ष), आयु. एन. पी. जाधव (राष्ट्रिय सचिव, माजी उप- जिलाधिकारी), कवि सुर्यभान शेंडे (राष्ट्रीय सचिव), विजय बौद्ध (राष्ट्रिय सचिव), वंदना जीवने (राष्ट्रीय समन्वयक), मिलिन्द बडोले (अ़ध्यक्ष, गुजरात प्रदेश), नमो चकमा (अध्यक्ष, अरुणाचल प्रदेश), इंजी. विवेक मवाडे (अध्यक्ष, मराठवाडा विभाग), प्रा. राज अटकोरे (महासचिव, मराठवाडा विभाग), डॉ. नितिन आयवले(कर्नाटक), रेणु किशोर (अध्यक्ष, झारखंड प्रदेश), सुब्रमन्या महेश (अध्यक्ष, कर्नाटक राज्य),अँड. रविंदर सिंग घोत्रा (गुजरात), दिपक कुमार (अध्यक्ष, बिहार प्रदेश), पुष्पेंद्र मीना (अध्यक्ष, राजस्थान प्रदेश), अविनाश गायकवाड (अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र), संजय टिकार (अध्यक्ष, मध्य प्रदेश), आचल श्रीवास्तव (गुजरात), अधिर बागडे (अध्यक्ष, नागपुर शहर), प्रा. टी.जी. गेडाम (अध्यक्ष,नागपुर जिला), राजेंद्र गवरे (अध्यक्ष, मुंबई शहर), डॉ मनिषा घोष (कार्याध्यक्ष, नागपुर शहर), बबिता वासे (महासचिव, नागपुर जिला), डॉ किरण मेश्राम (कार्याध्यक्ष, नागपुर जिला), मिलिन्द धनवीज (अध्यक्ष, यवतमाल जिला), नरेश डोंगरे (महासचिव, नागपुर शहर), गौतमादित्य (अ़ध्यक्ष, औरंगाबाद जिला), प्रा. दशरथ रोडे (अध्यक्ष, बीड जिला), डॉ. राजेश नंदेश्रर, संजय फुलझेले, प्रवीण बोरकर, अशोक गणवीर, प्रा. योगेंद्र नगराले(अध्यक्ष, गोंदिया जिल्हा), संजय बघेले (अध्यक्ष, गोंदिया शहर), रजनी थेटे (नासिक), रणजीत तायडे (अध्यक्ष, दिल्ली प्रदेश), अँड. निलिमा लाडे आंबेडकर, डॉ. सौमित्रसेन धिवार, डॉ. देवानंद उबाले, अँड. राजेश परमार, कमलकुमार चौव्हान, हरिदास जीवने, मिलिन्द आठवले (अध्यक्ष, औरंगाबाद शहर), प्रवीण बोरकर, अजय तुम्मे, धनराज उपरे, मनिष खंडारे, सुरेखा खंडारे, नरेंद्र खोब्रागडे, मिलिन्द गाडेकर (समन्वयक, नागपुर जिला), अशोक निमसरकार (यवतमाल), किशोर शेजुल (अध्यक्ष, जालना जिला), संदिप गायकवाड (महासचिव, जालना जिला), सिध्दार्थ सालवे, प्रशांत वानखेडे, अँड. बी.एम. गायकवाड,  विनोद भाई वनकर (गुजरात), धर्मेंद्र गणवीर,  सुधिर जावले, डॉ. भारती लांजेवार, मंगला राजा गणवीर, हिना लांजेवार, ह्रदय गोडबोले (अध्यक्ष, भंडारा जिला), चंद्रिका बहन सोलंकी(गुजरात), महेश महिडा (गुजरात), सुधिर मेश्राम,  राहुल दुधे, प्रियदर्शी सुभुती (गुजरात), रितेश थुल (यवतमाल), रोहित विनुभाई कचरा (गुजरात), नागसेन पाझारे, बबीता गोडबोले, पुनम फुलझेले, साक्षी फुलझेले, प्रिया वनकर, सुचित सालवे (अध्यक्ष, शिरडी) आदी पदाधिकारी वर्ग ने उनके नियुक्ती पर अभिनंदन किया है.

स्नेहांकित -
* *इंजी. विवेक मवाडे,* अध्यक्ष, मराठवाडा विभाग
* *अविनाश गायकवाड,* अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र
* *राजेंद्र गवरे,* अध्यक्ष, मुंबई विभाग
* *प्रा. डॉ. टी. जी. गेडाम,* नागपुर जिला अध्यक्ष
* *अधिर बागडे,* नागपुर शहर अध्यक्ष
* *डॉ. किरण मेश्राम,* नागपुर जिला कार्याध्यक्ष
* *डॉ. मनिषा घोष,* नागपुर शहर कार्याध्यक्ष
* *बबीता वासे*, नागपुर जिला महासचिव
* *नरेश डोंगरे,* नागपुर शहर महासचिव
* *मिलिन्द गाडेकर,* नागपुर जिला समन्वयक
* *संजय फुलझेले,* नागपुर जिला प्रवक्ता
* *डॉ. भारती लांजेवार,* नागपुर शहर प्रवक्ता


Thursday 4 July 2019

Puspender Meena posted as State President of Rajasthan State of Civil Rights Protection Cell

✊ *पुष्पेंद्र मीना - सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के राजस्थान प्रदेश अध्यक्ष नियुक्त....!*

        सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (C.R.P.C.)  के "राजस्थान प्रदेश अध्यक्ष" पद पर *आयु. पुष्पेंद्र मीना सपोटरा* इनकी नियुक्ती *सेल के राष्ट्रिय उपाध्यक्ष डॉ. जी. आर. बरुआ (IAS Retd)* इन्होने राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*, एवं राष्ट्रीय महासचिव" *अॅड. चेतन बैरवा* (वरिष्ठ वकिल, सर्वोच्च न्यायालय) इनसे चर्चा विमर्श के बाद की है. आयु. मीना जी ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा संघटन मे कृतीशील है. और सदर नियुक्ती पर अॅड. चेतन बैरवा (राष्ट्रिय महासचिव, वरिष्ठ वकिल सर्वोच्च न्यायालय), डॉ. जी. आर. बरुआ (IAS Retd., राष्ट्रिय उपाध्यक्ष), आयु. एन. पी. जाधव (राष्ट्रिय सचिव, माजी उप- जिलाधिकारी), कवि सुर्यभान शेंडे (राष्ट्रीय सचिव), विजय बौद्ध (राष्ट्रिय सचिव), वंदना जीवने (राष्ट्रीय समन्वयक), मिलिन्द बडोले (अ़ध्यक्ष, गुजरात प्रदेश), नमो चकमा (अध्यक्ष, अरुणाचल प्रदेश), इंजी. विवेक मवाडे (अध्यक्ष, मराठवाडा विभाग), प्रा. राज अटकोरे (महासचिव, मराठवाडा विभाग), डॉ. नितिन आयवले(कर्नाटक), रेणु किशोर (अध्यक्ष, झारखंड प्रदेश), सुब्रमन्या महेश (अध्यक्ष, कर्नाटक राज्य),अँड. रविंदर सिंग घोत्रा (गुजरात), दिपक कुमार (अध्यक्ष, बिहार प्रदेश), अविनाश गायकवाड (उत्तर महाराष्ट्र), संजय टिकार (अध्यक्ष, मध्य प्रदेश), आचल श्रीवास्तव (गुजरात), अधिर बागडे (अध्यक्ष, नागपुर शहर), प्रा. टी.जी. गेडाम (अध्यक्ष,नागपुर जिला), राजेंद्र गवरे (अध्यक्ष, मुंबई शहर), डॉ मनिषा घोष (कार्याध्यक्ष, नागपुर शहर), बबिता वासे (महासचिव, नागपुर जिला), डॉ किरण मेश्राम (कार्याध्यक्ष, नागपुर जिला), मिलिन्द धनवीज (अध्यक्ष, यवतमाल जिला), नरेश डोंगरे (महासचिव, नागपुर शहर), गौतमादित्य (अ़ध्यक्ष, औरंगाबाद जिला), प्रा. दशरथ रोडे (अध्यक्ष, बीड जिला), डॉ. राजेश नंदेश्रर, संजय फुलझेले, प्रवीण बोरकर, अशोक गणवीर, प्रा. योगेंद्र नगराले(अध्यक्ष, गोंदिया जिल्हा), संजय बघेले (अध्यक्ष, गोंदिया शहर), रजनी थेटे (नासिक), रणजीत तायडे (अध्यक्ष, दिल्ली प्रदेश), अँड. निलिमा लाडे आंबेडकर, डॉ. सौमित्रसेन धिवार, डॉ. देवानंद उबाले, अँड. राजेश परमार, कमलकुमार चौव्हान, हरिदास जीवने, मिलिन्द आठवले (अध्यक्ष, औरंगाबाद शहर), प्रवीण बोरकर, अजय तुम्मे, धनराज उपरे, मनिष खंडारे, सुरेखा खंडारे, नरेंद्र खोब्रागडे, मिलिन्द गाडेकर (समन्वयक, नागपुर जिला), अशोक निमसरकार (यवतमाल), किशोर शेजुल (अध्यक्ष, जालना जिला), संदिप गायकवाड (महासचिव, जालना जिला), सिध्दार्थ सालवे, प्रशांत वानखेडे, अँड. बी.एम. गायकवाड,  विनोद भाई वनकर (गुजरात), धर्मेंद्र गणवीर,  सुधिर जावले, डॉ. भारती लांजेवार, मंगला राजा गणवीर, हिना लांजेवार, ह्रदय गोडबोले (अध्यक्ष, भंडारा जिला), चंद्रिका बहन सोलंकी(गुजरात), महेश महिडा (गुजरात), सुधिर मेश्राम,  राहुल दुधे, प्रियदर्शी सुभुती (गुजरात), रितेश थुल (यवतमाल), रोहित विनुभाई कचरा (गुजरात), नागसेन पाझारे, बबीता गोडबोले, पुनम फुलझेले, साक्षी फुलझेले, प्रिया वनकर, सुचित सालवे (अध्यक्ष, शिरडी) आदी पदाधिकारी वर्ग ने उनके नियुक्ती पर अभिनंदन किया है.

स्नेहांकित -
* *इंजी. विवेक मवाडे,* अध्यक्ष, मराठवाडा विभाग
* *अविनाश गायकवाड,* अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र
* *राजेंद्र गवरे,* अध्यक्ष, मुंबई विभाग
* *प्रा. डॉ. टी. जी. गेडाम,* नागपुर जिला अध्यक्ष
* *अधिर बागडे,* नागपुर शहर अध्यक्ष
* *डॉ. किरण मेश्राम,* नागपुर जिला कार्याध्यक्ष
* *डॉ. मनिषा घोष,* नागपुर शहर कार्याध्यक्ष
* *बबीता वासे*, नागपुर जिला महासचिव
* *नरेश डोंगरे,* नागपुर शहर महासचिव
* *मिलिन्द गाडेकर,* नागपुर जिला समन्वयक
* *संजय फुलझेले,* नागपुर जिला प्रवक्ता
* *डॉ. भारती लांजेवार,* नागपुर शहर प्रवक्ता


Monday 1 July 2019

🇮🇳 *भारतीय क्रिकेट के हिंदु धर्मांध भगवाकरण में भारत की पहली शर्मसार धर्मांध क्रिकेट हार....!!!*
           *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपुर*
            राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
            मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२

      हमारे भारतीय सत्ता व्यवस्था का *"हिंदू धर्मांध भगवाकरण"* एवं साथ ही उसी धर्मांध मानसिकता को पालते हुये, *"भारतीय क्रिकेट मे हिंदु धर्मांध भगवाकरण"* इस संदर्भ मे कुछ दिन पहले मैने एक लेख लिखकर, भारतीय क्रिकेट खिलाड़ियों द्वारा *"वन डे क्रिकेट वर्ल्ड कप २०१९"* में, *"भगवा जर्सी"* पहने जाने पर, उस का कडा विरोध किया था. परंतु मोकाट मग्रूर सांड के भाती सत्तावाद में मग्रूर, "भारतीय क्रिकेट मंडल और कप्तान" के *"हिंदु धर्मांध बामनीकरण"* ने ३० जुन २०१९ को बर्मिंगहॅम में हुयी,  *"इंग्लंड - भारत"* क्रिकेट मॅच में भारत को शर्मसार हार दिलाई. और समस्त विश्व को बता दिया कि, भारतीय क्रिकेटरों द्वारा पहनी गयी *"भगवा जर्सी "* ये भारत के हार का प्रतीक है. भारत में उनके पूर्वजों के गद्दारी का प्रतिक है. भारत मे चल रहे जातीवाद का प्रतीक है. *"हिंदु धर्मांध भगवाकरण "* यह भारतीय धर्मनिरपेक्षता का कलंक है. *"क्रिकेट का बामनीकरण"* यह भारत देश का कलंक है. क्यों कि, भारतीय क्रिकेट मे *"खिलाड़ियों का ही नही तो चयन मंडल"* का भी चयन, मेरीट पर नही किया जाता. यहां मागास समुह - आदिवासी समूहों के होनहार क्रिकेटरों को, कोई स्थान नही है. और जो भी क्रिकेट राजनीति यहां चलती है, वह केवल जातीवाद - शिफारसवाद पर चलती है....!!! भारतीय सर्वोच्च पुरस्कार भी *"सर्वोच्च वर्ण आधार "* पर ही दिये जाते है. बामनी व्यवस्था ही मेरीट है. चाहे हम में कई अवगुण भी क्यों ना भरे हो...?
        हमारे पुरखों का कु - मेरीट तो जगजाहिर है. अरे भई, भारतीय प्राचीन इतिहास इसका साक्षी है. हमारे वर्णवादी पुरखों ने प्राचीन समृद्ध - अखंड - विकास - नीतिमान - स्वर्णमय चक्रवर्ती सम्राट अशोक के भारत को, कई तुकडे - तुकडों में बांटकर *"खंडगत भारत - अविकसित भारत "* बना डाला. हमारे अपने पुरखों ने विदेशीयों से हात मिलाकर, भारत को गुलाम बनाया है. भारत को अंग्रेजो से मिली आजादी, यह तो केवल *"पॉवर ऑफ चेंज"* अर्थात *"भारतीय सत्तांतर का गणित"* था. अंग्रेज तो हमारे अपने ही थे. *" पहले गोरे अंग्रेजो का शासन था. अब हम काले अंग्रेजो का...!"* बस, उन्होंने एक बडी गलती की थी जो यह कि, *यहां के मागास वर्ग को शिक्षित करना. जो हम नही चाहते थे."* इस लिए तो हमने उन्हे, भारत देश छोडने को मजबूर किया. परंतु हम उनको कैसे भुल सकते है. यही कारण है कि, *"भारत गणतंत्र देश"* घोषित होते हुये भी, हमारे इंग्रजी राजा - पंचम जॉर्ज के गुणगान पर *"जन गन मन अधिनायक जय हे...!"* ये राष्ट्रगान गाते है. रंविद्रनाथ टागोर के इस रचना पर, वे नोबेल पुरस्कार के हकदार बने. भारत में रावबहादुर बने...!!! आज तो हमने भारत को, *"भांडवलशाही व्यवस्था"* का गुलाम बनाया है. भारत देश जितना गुलाम बने रहेगा, उतना ही हमारा यह हात मालोमाल रहेगा...! और गरिब यह गरिब रहेगा. मध्यमवर्गीय यह मध्यमवर्गीय रहेगा. यह राजनीति का बहुत सिधेसाधा फंडा है. जो यहां के बिन-अकलों को समज में नही आनेवाला है. *"ये गधे लोग तो देववाद - धर्मवाद के अंधे भक्त है. यही तो हमारे सत्ताराज का सफल समिकरण है...!"*
       दोस्तों, अब क्या सोंच रहे हो...? मैने जो कुछ भी लिखा है, क्या वह झुट है...? तो जावो, अपने प्राचीन इतिहास के अंतराल में....!!!! और धुंडो, अपने पुरखों का सही इतिहास..! देववाद - धर्मवाद को अपने घर से बाहर निकालो...! *"यहां ना तुम्हारी अपनी न्याय व्यवस्था है...! ना ही कोई कार्यकारी व्यवस्था...!! और ना ही यह कार्यपालिका व्यवस्था भी...!!!"* बस, अब केवल भारतीय बनो...!!!! और सब एक हो जाओ...! कोई भी सत्ता शासन, *"भारत राष्ट्रवाद मंत्रालय और संचालनालय"* नही बनाने का कारण - तुम एकसंघ ना हो जाओ...!!! यही तो एकमात्र कारण है सशक्त होने का...!!! अब तो चेतो....!!!

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
* *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपुर*
        (भारत राष्ट्रवाद समर्थक)
* राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* मो. न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२