Monday, 30 September 2024

 *सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल टीम का नयी दिल्ली दौरा !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपुर 


HWPL HQ. Korea तत्वज्ञान में नयी दिल्ली में आयोजित *"१० वी विश्व शांती समिट २०२४"* में सहभाग लेने हेतु *"सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (इंडिया) / अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशन नागपुर"*  की ओर से राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इनके साथ सी.आर.पी.सी. की टीम *इंजी. विजय बागडे / डॉ उमाजी बिसेन / प्रा. नितीन तागडे* के पदाधिकारी नयी दिल्ली में सहभागी थे. तथा सीआरपीसी के नयी दिल्ली प्रवास में टीम ने *"डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन / नया महाराष्ट्र सदन / प्राचिन संविधान सभा (Constituent Assembly) /   आग्रा में ताज महल - रेड फोर्ट / नयी दिल्ली रेड फोर्ट / डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान"* को भेट दी. नया महाराष्ट्र सदन में *विधायक - अभिजित वंजारी / गिरीश पांडव* इनके साथ आमने सामने भेट हुयी.  तथा नयी दिल्ली के राजीव गांधी चौक में टी. व्ही. चैनल ने *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इनकी  मुलाखत ली. उस अवसर पर *प्रा. नितीन तागडे* उपस्थित थे. सीआरपीसी टीम की व्यवस्था *श्रीलंका एम्बेसी श्रीलंका बुध्दीस्ट पिलग्रीम रेस्ट* में रही.

------------------------------------------

नयी दिल्ली, दिनांक ३० सितंबर २०२४

Saturday, 28 September 2024

 ▪️ *विश्व शांती परिषद (World Peace Summit) का HWPL कोरिया अंतर्गत नयी दिल्ली में आयोजन संपन्न !*


     HWPL कोरिया अंतर्गत *"विश्व शांती परिषद"* (World Peace Summit) का आयोजन *"इंडीयन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ,"* व्ही. के. मेनन भवन, डॉ भगवानदास मार्ग, नयी दिल्ली में संपन्न हुयी. उस अवसर पर HWPL की डेप्युटी डायरेक्टर जनरल *दीक्षा रंजन* इन्होने प्रास्ताविक किया. तथा शांती संदर्भ में *सुशिल गोस्वामी महाराज / मिस मार्गारेट रिबोलो / मिस आशिमा हुडा / प्रविण पारेख / प्रा. ललित अग्रवाल / भंते चंद्रकिर्ती* इन्होने अपने विचार प्रकट किये. तथा "सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल / अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशन नागपुर" इनकी ओर से *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य' / इंजी. विजय बागडे* इन्होने HWPL के साथ MOU साईन किया. उस अवसर पर *डॉ उमाजी बिसेन / प्रा. नितीन तागडे / अनिल नंदेश्वर* यह पदाधिकारी उपस्थित थे. सदर समिट में सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन किया गया. तथा समिट का समापन हुआ.

Wednesday, 25 September 2024

 👌 *बुध्द अस्थिकलश यात्रा यह जन मन के भावना की महाठगी है.... डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

(सौंसर म.प्र. में आयोजीत बौध्द जनसभा मे)


      सौंसर म.प्र. बुध्द विहार में आयोजित *"बुद्ध अस्थीधातु कलश यात्रा विरोध"* में जन सभा में सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के राष्ट्रिय अध्यक्ष *"डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* कह रहे थे कि, *"बुध्द काल में भी देवदत्त प्रवृति कार्यरत थी. परंतु वहां विजय बुध्द की ही दिखाई देती है. अत: हर काल में देवदत्त समान महाठग जन्म लेते है. महाठग नितिन गजभिये भी उसी प्रवृत्ति का प्रतिक है. हमें सत्य के साथ खडे रहना है. हमें हार मानना नहीं है. बुध्द धम्म जो भी आज खडा है, वह सत्य का एक प्रतिक है. साथ ही जो लोग उस महाठगी के साथ जुडे है, उन्हे भी इसका अहसास कराना है. वे लोग तो अंधेरे में भटक रहे है. धम्म पद ग्रंथ में कहा है कि, पाप का साथ कभी ना करे. और उस पाप का दुष्परिणाम भी हमें भोगना होता है."* उस अवसर पर सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल के *प्रा. नितीन तागडे / इंजी. गौतम हेंदरे / नंदकिशोर पाटील / नरेंद्र पाटील / अनिरुद्ध दुफारे* उपस्थित थे.

      आगे डॉ मिलिन्द जीवने कहते है कि, *"बुद्ध अस्थीधातु कलश यात्रा यह जन मन के सच्चे भावना की महाठगी है. इस संदर्भ में नागपुर पुलिस में शिकायत दर्ज की गयी है. शासन को पत्र लिखा गया है. अगर उस महायात्रा (?) कुछ अविघटीत कार्य होता हो तो, पुलिस और शासन ही इसका जिम्मेदार होगा. आप लोगों ने भी पुलिस और शासन से इसकी शिकायत करे. हमें संविधानीक रुप से इसका विरोध करना होगा. वही श्रीलंका के पुरातत्त्व विभाग ने कही भी, वह अस्थी धातु यें बुद्ध / सारीपुत्त - मोग्गलान इनकी होने का, कही भी जिक्र नहीं है. यह यात्रा तो जनता की भावना से खिलवाड कर, दान रूप में पैसा कमाने का माध्यम है."* उस अवसर पर वर्षा होने के बाद भी, बुद्ध विहार में लोगों की अच्छी खासी उपस्थिती रही.

Monday, 23 September 2024

 👌 *विदेशातील बुद्ध मुर्ती वितरण ते बुध्द अस्थी धातु दर्शन - जागतिक बौद्ध परिषद समारोह : एक आलेख !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


     विदेशातील *"बुद्ध मुर्ती वितरण"* संदर्भातील आज चालत असणारा *"व्यापार वा स्मगलिंग"* प्रकार बघुन, माझ्या मनाला खुप वेदना होतात. मला १५ - २० वर्षांपूर्वी, माझ्या माध्यमातून वाटप केलेल्या त्या पावन *"बुध्द मुर्ती वितरण"* कार्यक्रमाची खुपचं आठवण झाली. त्यावेळी माझ्या मनातील उदात्त धम्म कामातुन, मला *"सेमिनरी हिल्स"* येथिल बुध्द विहार कामाला गती मिळालेली होती. सेमिनरी हिल्स येथिल *पहाडी खोदकाम* करीता माझे मित्र एड. बी.बी. रायपुरे ह्यांच्या फक्त एका शब्दाखातीर, मी १५ - २० दिवसाकरीता  *"मोफत जेसीबी"* ची व्यवस्था केलेली होती. सदर कारण असे की, *"शब्द"* हा माझ्यासाठी एक प्रमाण आहे. मी *"शब्दाला पुर्ण जागणारा"* व्यक्ती आहे. मग *"कितीही प्रलोभन"* ही दिली तरी, मी *"विचार बदलत"* नसतो. माझ्या ह्या स्वभावाचे *"गंभीर परिणाम ही मला भोगावे"* लागलेले आहेत. *"काही जवळची लोक ही खुपचं दुर गेलेली आहेत."* कधी कधी त्या मंडळींची आठवण ही येते. उर: ही भरुन येतो. तरीही मी आज खुप समाधानी आहे, *माझ्या प्रामाणिक ह्या निष्ठा बांधिलकी विचाराशी !"* कुटील सौदाबाजी मला कधीही जमलीचं नाही. सेमीनरी हिल्स येथील *"लायब्ररी"* सुरू करण्याकरीता, माझ्याकडुनचं धम्म पुस्तके सुरुवातीला देण्यात आली होती. नागपूर शहरातील *उंटखाना / वैशाली नगर / पाचपावली"* पासुन असंख्य *"बौध्द विहाराला ६ फुट उंच बुद्ध मुर्ती"* (२.५ फुट स्टंड + ३.५ फुट बुद्ध मुर्ती) माझ्या शिफारशीमुळे मिळालेल्या आहेत. सदर सर्व विहारांची बुध्द मुर्तीचे विनंती अर्ज आजही माझ्या संग्रही आहेत. *"चंद्रपूर - दीक्षाभूमी "* वरील पहिली बुद्ध मुर्ती ही केवळ *"माझ्या शिफारशीमुळेचं"* मिळालेली आहे. अजुनही चंद्रपुरला काही ठिकाणी बुद्ध मुर्ती ह्या दिलेल्या होत्या. यवतमाळ जिल्ह्यातील *"पांढरकवडा"* येथील बुध्द मुर्ती वितरण सुध्दा. काटोल रोड वरील *"फ्रेंड्स कॉलोनी"* - बुद्ध विहाराला *"बुद्ध मुर्ती / लायब्ररी"* उभारणीस धम्म पुस्तके मी दिलेली आहेत. आणि माझ्या संपर्कातील कुणीही व्यक्ती सांगतीलं की, मी कुणाकडुन ही दहा रुपये सुध्दा घेतलेले नाहीत. माझ्या शिफारसीमुळे बरीच *"बुद्ध विहारे"* उभी झालीत, ह्यांचे मला समाधान आहे. बरीच *"लायब्ररी"* ह्या उभ्या झालेल्या आहेत / ब-याच वाचकांना मी *"धम्म पुस्तके"* उपलब्ध करुन दिलेली आहेत. आणि ह्यांचे मला समाधान आहे. विदेशातील सदर *"धम्म पुस्तके"* जरी मोफत येत असली तरी, *"कस्टम विभागातुन सोडविणे / नागपूर ट्रांसपोर्ट खर्च"* हा मला मुंबई एजंटसह, प्रत्येक वेळेला तेव्हा *"रू ४० - ५० हजार"* असा येत असे. अशा ३ - ४ खेपीचा खर्च मी स्वतःचं वहन केलेला आहे. परंतु कुणाकडुन मी पैशाची मागणी कधी केलेली नाही / ना ही पैसा घेतलेला नाही. *"कुणी माझ्या धम्म कार्यावर काय नावं ठेवायचं, हा ज्याच्या त्यांच्या बुद्धीचा विषय आहे."* मला ह्या विषयावर कोणतीही टिप्पणी ही करायची नाही.

       माझ्या जीवनाचा खरा सामाजिक प्रवास हा *"रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन"* (RSF) ह्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष *वि. रा. वाशिमकर* ह्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातुन झालेला आहे. वि रा वाशिमकर ह्यांच्या आंदोलनातुन ब-याच आंबेडकरी मंडळींनी *"सरकारी नोकरी"* ही मिळवुन घेतलेली होती. नंतर ती वाशिमकर ह्यांना विसरुन ही गेली होती. परंतु वाशिमकर हे कफल्लकचं राहिले होते. आर्थिक स्थितीबद्दल न बोललेले बरे ! तत्कालीन आयुक्त मा. सुरडकर साहेब ह्यांच्यामुळे वाशिमकर ह्यांच्या *"पत्नीला मनपा मध्ये नोकरी"* ही मिळालेली होती. घर प्रपंच सावरण्यासाठी मदत झाली. जेव्हा केव्हा वाशिमकर साहेब ह्यांच्यासोबत माझी भेट ही होत असे, तेव्हा ते आपल्या मनातील दु:ख वेदना माझ्याकडे बोलतं असतं. *"मिलिन्द, हा समाज खुप स्वार्थी झाला रे !"* मी त्यांच्या डोळ्यातील आसवें बघितली आहेत. माझी संस्था *"जीवक वेल्फेअर सोसायटी"* तर्फे *"जीवक सामाजिक पुरस्कार"* देण्याचे पत्र *वाशिमकर साहेबांना* मी दिले होते, तेव्हा माझ्या समोर त्यांनी ते पत्र ७ - ८ वेळा वाचले असेल ! नंतर ते मला म्हणाले की, *"मिलिन्द, समाज मला विसरला. पण तु मला विसरला नाहीस.* वाशिमकर साहेबांची ती करुण व्यथा आजही मला कायम आठवण देत आहे. आणि जेव्हा त्यांचे *"निर्वाण"* झाले, ती बातमी मला मिळाल्यावर मी ब-याच नेत्यांना फोन वरुन सुचना दिली. पण कुणीही मोठा नेता हा *"वाशिमकर साहेबांच्या अंत्यसंस्काराला नव्हता."* ती आठवण आजही मी विसरलो नाही. *"निस्वार्थी, प्रामाणिक माणुस"* हा कफल्लकचं असतो. पण तो खुप काही संदेश ही देवुन जातो. बरीचं जुनी मंडळी ही वाशिमकर ह्यांना परिचीत आहेत. परंतु नव्या पिढीच्या माहिती करीता ही आठवण दिली आहे. *कारण वाशिमकर हे एक वाघ होते.*

         वंचित आघाडीचे नेते *एड. प्रकाशराव यशवंत आंबेडकर* ह्यांना ३५ - ४० वर्षांपूर्वी समाजाला सर्वप्रथम परिचीत करण्याचा मोठा *"सत्कार कार्यक्रम"* हा *डॉ आनंद जीवने* भाऊ ह्यांच्या अध्यक्षतेखाली, *"धनवटे रंगमंदिरात"* सायं आयोजित करण्यात आला होता. प्रकाश आंबेडकर ह्यांचे स्वागत तेव्हा *मी (डॉ जीवने) स्वतः* केले.  तेव्हा सकाळी एड प्रकाशराव य. आंबेडकर ह्यांची *"हत्तीवर बसुन"* बसुन २० - २५ हजार लोकांच्या उपस्थितीत मिरवणुक काढण्यात आली. त्या काळामध्ये *"खोरिप / भारिप"* ही आपली राजकीय पक्ष अस्तित्वात होती. प्रकाश आंबेडकर ह्यांच्याकडुन खुप काही अपेक्षा केल्या गेल्यात. परंतु *"राजकीय परिक्षा फल शुण्य"* हे दिसुन आले. असेचं १२ - १३ वर्षांपूर्वी *एड‌. प्रकाश आंबेडकर* ह्यांच्यासोबत समता सैनिक दलाचे *विमलसुर्य चिमणकर* / मोरे साऊंड सर्व्हिसचे *आयु. मोरे* आणि मी स्वतः माझ्या कारने चर्चा करण्याकरीता *"रवी भवन"* येथे गेलो. आणि आमची चर्चा सुरू झाली. तेव्हा *प्रा रणजीत मेश्राम / नत्थु नाईक / शंकर मानके / डॉ मिलिन्द माने / राजु लोखंडे / वनमाला उके* सहीत ४० - ५० कार्यकर्ते ही उपस्थित होती. प्रकाश आंबेडकर ह्यांच्या अगदी समोरच्या सोफासेटवर, *मी स्वतः* तर बाजुच्या सोपासेटवर *विमलसुर्य चिमणकर / मोरे* ही बसुन होतो. त्यावेळी मी स्वतः प्रकाश आंबेडकर ह्यांना एक प्रश्न विचारला होता. *"बाळासाहेब, आपल्यामध्ये चांगले वक्तृत्व / संचालन / नियंत्रण / नियोजन / आंबेडकर नाव वलय"* इत्यादी सर्व गुण असतांना, *"प्रकाश आंबेडकर हे राजकारणात नापास कां ?"* माझ्या ह्या प्रश्नावर तिथे सन्नाटा पसरला. प्रकाश आंबेडकर हे *"शांत आणि अबोल"* झाले. दहा मिनिटांनंतर ही सर्व काही अबोल असे वातावरण झाल्यावर, *"मी बाळासाहेब आंबेडकर"* ह्यांना म्हणालो की *"मी ह्याचे उत्तर देवु काय ?"* बाळासाहेब आंबेडकर मला म्हणाले की, *"द्या."* मी सरळपणे बाळासाहेब आंबेडकर ह्यांना म्हणालो की, *"तुम्ही सर्व प्रथम तुमच्या ह्या जमलेल्या घराड्यातुन बाहेर पडा. तुमच्या मध्ये खुप काही अहंकार आहे. तो सोडावा. आणि समाजामध्ये पुर्ण मिसळुन जा. खुप मोठे व्हाल !"* माझ्या ह्या उत्तरावर पुन्हा शांतता पसरली. आणि नंतर बाळासाहेब आंबेडकर हे मुंबईला निघुन गेले.  दोन दिवसानंतर *प्रा. रणजीत मेश्राम* ह्यांच्या मला फोन आला. आणि मेश्राम जी मला म्हणाले की, *"धम्म मित्र,  बाळासाहेब य. आंबेडकर ह्यांच्यावर तु काय जादु केली ? प्रकाशराव, ही तुझी आठवण करीत आहेत."* त्यानंतर प्रकाश आंबेडकर ह्यांचा प्रवास हा रिपब्लिकन पक्ष, बहुजन महासंघ ते वंचित आघाडी असा हा झालेला आहे.

        *"जागतिक बौध्द परिषद २००६"* ही आठवण माझ्या आयुष्यात कधीचं विसरणारी नाही. सदर परिषदेकरीता *संजय जीवने / डी. बी. वानकर / शंकरराव ढेंगरे / प्रा. जयंत जांभुळकर* इत्यादी आम्ही सर्व मंडळीनी दान मिळण्याकरीता, ब-याच नामवंत मोठ्या मंडळी / संघटना ह्यांच्याकडे भेटी दिलेल्या होत्या. काहींनी दान देण्याचे खुप आश्वासन ही दिले होते. परंतु हातामध्ये एक रूपया हा आला नसल्यामुळे सदर परिषद रद्द करावी काय ? हा प्रश्न समोर आला. तेव्हा मी पैशाची चिंता न करता, सदर परिषद यशस्वी करण्यासाठी कामाला लागण्याची सुचना केली. त्यावेळी माझी पत्नी *वंदना* हिच्या जन्म दिवसाला भेट देण्यासाठी *"शेतीचा सौदा"* केला होता. सदर *"शेतीचा सौदा रद्द"* करुन ती सर्व राशी, मी *"जागतिक बौद्ध परिषद"* ही सफल करण्यात लावलेली होती. अर्थात कोषाध्यक्ष ही तेव्हा वंदना होती. परिषदेकरीता सदर राशी खर्च करतांना *"वंदनाच्या डोळ्यातील आसवे मी बघत होतो."* परंतु माझे लक्ष नसल्याचा माझा हा भाव असे. वंदनाला नंतर म्हटले की, पुढे कधी तरी तुला ही जन्म दिवसाची मी भेट देईल. नंतर पुन्हा *"जागतिक बौद्ध परिषद २०१३"* चे आयोजन करण्यात आले. कामठी रोडवरील *"एक फ्लॅट घेण्याबाबत"* पार्टी सोबत चर्चा सुरु होती. काही कारणाने ती बोलणी फिस्कटली. आणि सदर परिषदेत ती सर्व राशी खर्च केली गेली. ह्यावेळी सुध्दा मी *"वंदनाच्या डोळ्यातील आसवे मी बघितली आहेत."* माणसाची ही *"सामाजिक / धार्मिक बांधिलकी"* कधी कधी ध्येयनिष्ठ करीत असते !!! तेव्हा माणसाकडुन मात्र अन्याय हा होत असतो, असा ही अनुभव आहे. कदाचित मी स्वतः *"वंदनाच्या भावनेचा विचार केलेला नाही,"*  वा तिचा मी पुर्णतः दोषी आहे, असे ही म्हणता येईल. असो, परंतु माझे वंदनाच्या परिवाराशी कधी सुत हे जमलेचं नाही. हे सुध्दा तितकेचं सत्य आहे. *परंतु मी माझ्या दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस आहे.* हे ही तितकेच खरे आहे.

         *"जागतिक बौद्ध परिषद"* ह्याचे सफल आयोजन करणे, हे माझ्याकरीता काही नविन नव्हते. परंतु *"जागतिक बौद्ध परिषद २०१५ / जागतिक बौद्ध महिला परिषद २०१५"* च्या आयोजनातील घटना विसरणे तर शक्य नाही. *"दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया"* चे *चंद्रबोधी पाटील / शंकरराव ढेंगरे* ह्यांच्या इच्छेनुसार *महाठग - नितिन गजभिये* ह्याला आमच्या मिशनमध्ये सहभागी करण्यास मी माझा होकार दिला होता. कारण सदर जागतिक परिषद ही माझी संघटन *"अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशन / जीवक वेल्फेअर सोसायटी / सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* ह्या तमाम संघटनेच्या संयुक्त तत्वाधानाने आयोजित होती. सदर कार्यक्रमाची *"संपूर्ण योजना मी स्वतः"* तयार केली. माझ्या घरी होणा-या ४० - ५० कार्यकर्ता ब-याच सभेत मी *महाठग - नितीन गजभिये* विरोधात माझी स्पष्ट भुमिका होती. कारण मी नितीनला आधीपासुन परिचीत होता. नितीन हा माझ्याकडे बरेचदा मदत मागण्यास आलेला होता. *"जागतिक बौद्ध परिषद २०१५"* करीता श्रीलंका देशाचे राष्ट्राध्यक्ष *मैत्रीपाला सिरीसेना* हे येणार होते. श्रीलंका राष्ट्राध्यक्ष ह्यांचा कार्यक्रम ही आम्हाला आला. परंतु भारत सरकारचे तत्कालीन गृहमंत्री ह्यांनी नागपुरात *"धम्म चक्र प्रवर्तन दिन समारोह"* कारण देवुन श्रीलंका राष्ट्राध्यक्ष ह्यांचा नागपुरातील कार्यक्रम रद्द केला. तेव्हा माझे मित्र एवं डॉ आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र चे कुलगुरू *डॉ.आर.एस. कुरील* ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर परिषद सफल केली. तसेच *"जागतिक बौद्ध महिला परिषद २०१५"* ह्या कार्यक्रमास थायलंड देशाची राजकुमारी *मॉम ल्युआंग राजदरबारी जयांकुरा* ही उदघाटक तर *वंदना मिलिंद जीवने* ही त्या परिषदेची अध्यक्षा होती. थायलंड राजकुमारी ही नागपुरात आल्यानंतरही *महाठग नितिन गजभिये* ह्यांनी तिला परिषदेत आणलेले नसल्याने, माझी जर्मनी देशाची मित्र *मिस उर्सुला गोईटिंगर* हिच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तेव्हा व्हिएतनाम / श्रीलंका ह्या देशातील मान्यवर मंडळी *"प्रमुख अतिथी"* होत्या. ह्याशिवाय श्रीलंका देशातुन *"कपिलवस्तु बुद्ध अस्थीधातु"* कस्टोडियन एवं मोठे उद्योगपती *बंडुला विराट वर्दने* हे सुध्दा श्रीलंका देशातील मान्यवर भंन्तेसह, नागपुर विमानतळ येथे आगमन झाले. त्यावेळी महाराष्ट्र राज्य केंद्रीय मंत्री *राजकुमार बडोले*/ सांसद *रामदास आठवले* / माजी राज्यमंत्री *एड. सुलेखा कुंभारे* / *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य' / चंद्रबोधी पाटील / शंकरराव ढेंगरे* ह्यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले. *"अस्थिधातु रथ"* हा विमानतळावर तयार होता. हजारो लोकांची भीड होती. सदर *"अस्थीधातु रथ"* बनविण्यासाठी मी स्वतः रू. ४०,००० /- महाठग नितिन गजभिये ह्याला दिले. तसेच पुन्हा *"चार लाख रुपये"* हे शंकरराव ढेंगरे ह्यांच्या माध्यमातून मी दिले. परंतु माझी सदर राशी *महाठग - नितिन गजभिये* ह्यांनी कधी परतचं केली नाही. तसेच *"दान स्वरूपात मिळालेली लाखो रुपयांची राशी"* घेवुन महाठग हा अदृश्य झाला. फिल्मी नायक *गगन मलिक* हा तेव्हा आमच्या सोबतचं होता. गगन मलिक ह्याला माझ्या कारने मी रवी भवन येथे आणले. तसेच गगन मलिक हा *"माझ्या घरी"* आला असतांना २५ - ३० महिला वर्गानी गगनचे स्वागत केले. आणि आम्ही सर्व मंडळींनी मग जेवणाचा आस्वाद घेतला. आमच्या ब-याच भेटीमध्ये मी *गगन मलिक* ह्याला सावध राहावे ही सुचना दिलेली होती. परंतु गगन मलिक ह्यांच्या चेह-यावर नितिन गजभिये ह्यांच्या चष्मा होता. विदेशी *"बुध्द मूर्ती प्रकरणात"* महाठग -'नितिन गजभिये ह्यानी *"एक करोड राशीची"* मोठी चपत *"गगन मलिक फाऊंडेशन"* ह्या संस्थेला दिली असल्याचे बोलले जाते. तसाच धोका महाठग नितिन गजभिये ह्यांनी त्याचे गुरू *चंद्रबोधी पाटील* ह्यांना दिली. आणि मी म्हणत असणारे बोल खरे ठरले.

          *"सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* ह्या माझ्या राष्ट्रिय स्तरावरील संघटनेने *"विश्व शांती रॅली"* (२००७ /२०१८/ २०२०) चे बरेच सफल आयोजन केले आहे. *"अखिल भारतीय आंबेडकरी विचारविद परिषद / अखिल भारतीय आंबेडकरी विचारविद महिला परिषद"* (२०१७/ २०२० /२०२१) ह्या परिषदेचे सफल आयोजन केले गेले आहे. सदर सर्व आयोजनात संघटनेचे *सुर्यभान शेंडे / वंदना जीवने / दिपाली शंभरकर / डॉ. मनिषा घोष / डॉ. किरण मेश्राम / डॉ. भारती लांजेवार / सुरेखा खंडारे / प्रा. वर्षा चहांदे / प्रा. डॉ. टी. जी. गेडाम / इंजी. गौतम हेंदरे / अधिर बागडे / डॉ राजेश नंदेश्वर* इत्यादी असंख्य CRPC च्या मंडळींचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. परंतु *दिपाली शंभरकर* ही आज आमच्यामध्ये नाही, ही मात्र उणिव आजही मला जाणवते. माझे विदेशी भ्रमण हे *"थायलंड / मलेशिया / सिंगापूर / श्रीलंका / नेपाळ / व्हिएतनाम / कोरिया"* ह्या देशात झालेले आहे. परंतु *"श्रीलंका / कोरिया"* ह्या देशातील काही अनुभव हे विसरता येणे शक्य नाही. *कोरिया* ह्या देशात झालेल्या *"विश्व शांती परिषदेत"* मला *HWPL*  ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडुन निमंत्रण होते. संघटनेचे अध्यक्ष - *मॅन ही ली* ह्यांचे शांती मिशन मला जवळुन कळुन आले. तसेच *"द्वितीय महायुद्धातील आठवणी"* मला अगदी जवळुन बघता आल्यात. तर *श्रीलंका* ह्या देशातील *"अनुराधापुर"* ह्या शहरात झालेल्या *"धम्म परिषदेचे"* निमंत्रण मला श्रीलंका सरकार अंतर्गत *"सांस्कृतिक मंत्रालया"* कडुन मिळालेले होते. श्रीलंका देशात तर मला *"VVIP"* प्रमाणे सन्मान मिळालेला होता. श्रीलंका ह्या देशात *"ब-याच स्थळांना"* माझ्या भेटी झालेल्या होत्या. परंतु *बोधी वृक्ष / महिंदालय / कैंडीतील बुध्द धातु"* भेट विसरणे सहज नाही. भारतातील आंध्र प्रदेशातील *"अमरावती बौध्द महात्सव"* निमंत्रण मला *आंध्र सरकारचे तत्कालीन* / आताचे मुख्यमंत्री *चंद्राबाबू नायडू* सरकारकडुन होते. तसेच आंध्र प्रदेश सरकारने बौध्द भंतेंना आणण्यासाठी तिन बसेसची जबाबदारी मला दिलेली होती. अमरावती महोत्सवात सर्व शहरात *"मोठे मोठे होर्डिंग्ज"* लावलेले होते. त्यामध्ये *"माझा फोटो"* असल्याची गोष्ट ही माझ्यासोबत आलेल्या मंडळींनी दिलेली होती. तसेच आंध्र प्रदेशातील *"बौध्द स्थळांना भेटीचा कार्यक्रम"* आखण्यात आला. ह्या सर्व आठवणी कायमच्या हृदयात कोरलेल्या आहेत.

           *महाठग - नितिन गजभिये* ह्या ग्रुपच्या *"इंडो आशियन मेत्ता फाऊंडेशन"* सौजण्याने आयोजित *"बुद्ध अस्थीधातु कलशयात्रा"* ही फार मोठी धुळफेक आहे.‌ कारण श्रीलंका सरकारच्या पुरातत्त्व विभाग ह्यांनी तर *""बुद्ध अस्थीधातु"* असे असल्याचे कुठलेही प्रमाण दिलेले नाही. *"सारीपुत्त - मोग्गलान"* ह्यांच्या अस्थी धातु ह्या *"महाबोधी सोसायटी ऑफ श्रीलंका"* सांची (म.प्र.) ह्यांचे कडे सुरक्षीत आहेत. ती संस्था अशा पध्दतीचे आयोजन करीत नाही. दर वर्षी *"नोव्हेंबर"* माहच्या शेवटच्या रविवारला फक्त एक दिवस दर्शनार्थ असते. *"डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीधातु"* संदर्भ ही तसाचं आहे. माझ्या ह्या बौध्द मिशन अभियानात माझे संबंध हे - महाबोधी सोसायटी ऑफ श्रीलंका - *मा. बनागल उपतिस्स नायका महाथेरो* / महाबोधी सोसायटी ऑफ लद्दाख - *मा. भदंत संघसेन* / अमेरिका देशातील पिरॅमिड मेडिटेशन - *परम पावन बुद्ध मैत्रेय* / तिबेट संस्कृतीचे *परम पावन ड्रायकंग कैबगान चेटसंग* / *पुज्य भदंत आनंद कौशल्यायन* / *आर्य नागार्जुन सुरेई ससाई जी* / कोरिया की *मदर पार्क चुंग सु* / बोमडिला - *परम पावन सेरींग दोरजे* / व्हिएतनाम - *परम पावन थिंक नैट हैम* समान ब-याच आंतरराष्ट्रीय मान्यवर ह्यांच्या सोबत माझी जवळीक संबंध आहेत. *परम पावन दलाई लामा आणि परम पावन १७ वे - कर्माप्पा लामा* ही मान्यवर माझ्या कार्यालयात आलेली आहेत. आणि ह्यापैकी ब-याच मान्यवरांना माझी संस्था जीवक वेल्फेअर सोसायटी / अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशन तर्फे *"शाक्यमुनी बुध्दा आंतरराष्ट्रीय पुरस्कार / प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार"* देण्याचा सन्मान मला मिळालेला आहे. तसेच *प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर* ह्यांच्या सानिध्यात राहिलेले आंबेडकरी लेखक *एल. आर. बाली / एड. भगवानदास जी / आकांत माटे / वामनराव गोडबोले / सदानंद फुलझेले / डॉ पी. जी. ज्योतीकर* इत्यादी अणेक मान्यवर ह्यांच्या सोबत माझे व्यक्तिगत संबंध होते. *"भदंत संघसेन / मदर पार्क चुंग सु / एड. भगवानदास / डॉ ज्योतीकर जी / आष्ट्रेलियाचे भंते बुद्धधातु"* इत्यादी मान्यवर मंडळी माझ्या घरी सुध्दा आलेली आहेत. अर्थात मला मिळालेला ह्या मान्यवरांचा सहवास माझ्या जीवनातील मी मोठी उपलब्धी मानतो.

          *"विश्व हिंदु परिषद"* अंतर्गत २००७ साली झालेल्या *"सर्व धर्म सभा परिषदेत"*  मला "अध्यक्ष" म्हणुन बोलाविण्यात आले. राष्ट्रिय स्वयं सेवक संघाचे *"डॉ मोहन भागवत "* हे उदघाटक तर विहिपचे *प्रवीण तोगडिया* हे प्रमुख पाहुणे होते. विमान सुटल्यामुळे प्रवीण तोगडिया हे आले नव्हते. माझ्या ह्या सहभागामुळे माझ्यावर *"संघवादी"* असल्याचा आरोप झाला. परंतु त्या सर्व धर्म परिषदेत *"डॉ मोहन भागवत ह्यांनी बौध्द धर्माचा स्विकार करावा. समस्त हिंदु परिषदेचे नामकरण विश्व बौध्द परिषद करावे"* हे मी त्यावेळी खुले आवाहन दिले. बौध्द - हिंदु धर्मातील दुरी वाढण्याचे कारण काय ? ह्याशिवाय *"तिब्बत और गुरुजी"* ह्या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रम हा माझ्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. संघाचे राष्ट्रीय नेते *इंद्रेश कुमार"* हे उदघाटक होते. माझ्या अध्यक्षीय भाषणात *"गुरुजींचे तिब्बत मुक्ती आंदोलनात योगदान काय ? डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या विदेशी धोरणावर / आर्थिक धारणाचे काय मुल्यमापन केले गेले ?"*  ह्या माझ्या अध्यक्षीय भाषणाकडे कानाडोळा करुन, मला *"संघवादी असल्याचा आरोप"* झाला. खरे तर *"संघवाद विचार कृतीशील विरोधात"* माझे बरेच काही लिखाण मिडीयात उपलब्ध आहे. आणि असे आरोप होत असतील तर मग डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्वप्नातील *"बौध्दमय भारत"* आही घडवणार कसे ? हा माझा अहं प्रश्न आहे. कधी तरी माझा प्रवेश *"भाजपा / कांग्रेस ह्या राजकारणात"* दिसलेला आहे काय ? हे सुध्दा समजुन घ्यावे लागणार आहे. असे ही नाही की, *आमदार / मंत्री / आयोगाचे अध्यक्ष / वा अन्य काही मी बनु शकलो नसतो ?"* वा माझ्यात ती पात्रता नाही ? वा मला ऑफर मिळालेली नाही ? आपल्या नेत्यांच्या तुलनेत माझी बौध्दीक क्षमता काय कमी आहे ? ब-याच लोकांना मोठे करण्यात माझा काही तरी हातभार आहे नां !!!

           कथित बुद्ध अस्थीधातु / सारीपुत्त - मोग्गलान अस्थीधातु / डॉ बाबासाहेब आंबेडकर *"अस्थीधातु यात्रेमध्ये"* सहभागी होण्याच्या निमंत्रण पत्रिकेवर *"भिमराव आंबेडकर / आनंदराज आंबेडकर"* ह्यांचे प्रमुख अतिथी म्हणून नाव होते. आनंदराज आंबेडकर ह्यानी अस्थिकलश यात्रा विचारपीठावर नाचण्यास धन्यता मानली. मुंबई दादरच्या *"डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्थापन प्रकरणी"* आनंदराज आंबेडकर *"आयत्या बिळात नागोबा झाला."* वास्तविकत: सदर उभारणीचे श्रेय हे दादरच्या *चंद्रकांत भंडारे* ह्यांचे आहे. कॅम्युनिष्ट चळवळीचे *शैलेश कांबळे* ह्यांनी चंद्रकांत भंडारे ह्यांची बाजु ही तत्कालीन प्रधानमंत्री *व्ही. पी. सिंग* ह्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी सिंहाचा वाटा होता. चंद्रकांत भंडारे हे मला भेटायला माझ्या घरी आलेत. माझ्या मुंबईच्या भेटीमध्ये *"एक खुप वयोवृध्द व्यक्ती"* मला भेटायला आला. आणि तो वयोवृध्द *प्रकाश आंबेडकर* ह्यांची तक्रार करतांना मला म्हणाला की, *"एड. प्रकाश आंबेडकर मते बाबासाहेब आंबेडकर या खेड्डयानी आमच्यासाठी काय केले ?"* अर्थात प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब ह्यांना *"खेड्डा"* असा प्रयोग करतात. म्हणुन तो माझ्यासमोर भावना विवश होवुन रडायला लागला. *राजरत्न आंबेडकर* ह्यांनी तर सर्व मर्यादाचं तोडलेल्या आहेत. बुलडाणा येथिल एका धम्म परिषदेत *"अशोक आंबेडकर / राजरत्न आंबेडकर / मी स्वतः / दिपाली शंभरकर"* आम्ही सोबत रेस्टहाऊस वर बसलो असतांना, मी राजरत्न आंबेडकर ह्याला *"भारतीय बौद्ध महासभा ऐक्य"* संदर्भात एक प्लॉन दिला होता. *अशोक आंबेडकर* ह्यांना तो प्लॉन आवडला. आणि त्यांनी राजरत्न आंबेडकर ह्याला म्हणाले की, *"डॉ जीवने साहेब म्हणतात, तु तसे कर !"* आणि मी राजरत्न आंबेडकर ह्याला नागपुरला भेटायला बोलावले. परंतु राजरत्न आंबेडकर हा खुप भारी प्राणी आहे. ऐकणार तो कसला ? आणि ते ऐक्य राहुन गेले. माझ्या जीवनात अशी बरीच प्रसंग आहेत / आठवणी आहेत / कटु - तिखट - गोड अनुभव आहेत, ते ग्रंथबध्द करावे ही इच्छा आहे. मी खुप काही सुखद / दु:खद अनुभवातुन बाहेर आलेला आहे. बघु या कधी ते सर्व शब्दबद्ध होणार ते !!!


---------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

नागपूर, दिनांक २३ सप्टेंबर २०२४

Saturday, 21 September 2024

 

🌹 *शब्दांची श्रृंखला !*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो.न. ९३७०९८४१३८


शब्दांची श्रृंखला

जोडते मानवी मनाला

तर कधी कधी

तोडते मानवी मन

शब्द घायाळ ही करते

आयुष्याचे पर्व

उध्वस्त उगवतीचे

एक वास्तव बनुन...

शब्दांच्या मशाली

पेटवतात मन राने

द्वेषाची बीजे पेरुन

बुध्द हे सत्य आहे 

प्रेम मैत्री बंधुता

प्रज्ञा शील करुणा

असणारा एक धागा 

समस्त जाती मानवतेचा !!!


*******************

नागपूर, दिनांक १४ सप्टेंबर २०२४


https://kutumbapp.page.link/CmUoFHmnuf7bGoVGA

Wednesday, 18 September 2024

 📚 *प्राचिन ब्राम्ही लिपी - पाली - प्राकृत भाषा से ही संस्कृत - हिंदी - भारतीय भाषा - साहित्य की व्युत्पत्ती...!* (महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी / अखिल भारतीय हिंदी साहित्य सभा / श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती में आयोजित राष्ट्रीय संगोष्ठी में *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य*


      भारत की तमाम भाषा *"संस्कृत - हिंदी भाषा - लिपी व्युत्पत्ती"* को समझने के पहले,  *"प्राचिन भाषा लिपी"* को हमें समझना होगा. *"पालि प्राकृत"* भाषा की अंतिम अपभ्रंश अवस्था से, *"संस्कृत - हिंदी भाषा - लिपी - साहित्य"* का *"अविर्भाव स्वीकार"* हुआ है. यही नहीं, *"पालि भाषा से ही संस्कृत भाषा का अपभ्रंश है‌."* इसे समझने के लिये, पालि - प्राकृत इन भाषा के *१० स्वर* / संस्कृत भाषा के *१३ स्वर*/ अपभ्रंश भाषा के *८ स्वर* / हिंदी भाषा के *११ स्वर* को समझना होगा. एवं पालि भाषा में, *"ऋ / ऐ / औ / श / ष"* इन *"संस्कृत शब्दों"* का प्रयोग नहीं मिलता. पालि भाषा में *"विसर्ग"* नहीं मिलता. *सिंध - हडप्पा संस्कृति की लिपी"* को, अब तक समजा नहीं गया है. *"ब्राम्ही लिपी"* का विकास *"इ. पु. ५ वी शति"* में हुआ है. यह विचार प्राचिन लिपी - भाषा - साहित्य के अभ्यासक *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* इन्होने श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती आयोजित राष्ट्रीय संगोष्ठी में कही. सदर संगोष्ठी का उदघाटन शिवाजी शिक्षण संस्था के सदस्य *मा. नरेश पाटील* इन्होने किया. महाविद्यालय के प्राचार्य *डॉ. विनय राऊत* इन्होने अध्यक्षता की. उस अवसर विचार पीठ पर *डॉ दिनेश प्रताप सिंह / डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य' / प्रा. डॉ वामन गवई / सुनील खराटे / शीला डोंगरे / डॉ शीतला प्रसाद दुबे / डॉ संजय खडसे* उपस्थित थे 

              प्रथम सत्र की अध्यक्षता डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अमरावती के *प्रा. डॉ. वामन गवई* इन्होने की. बीज भाषण *डॉ दिनेश प्रताप सिंह* इन्होने दिया.  अध्यक्षीय भाषण में डॉ गवई इन्होने *"बौद्ध दर्शन और अर्थशास्त्र"* इस विषय पर अपने विचार रखे. प्राचिन भाषा लिपी - साहित्य से लेकरं आधुनिक भाषा - साहित्य संदर्भ में *डॉ मिलिन्द जीवने* इन्होने आगे कहा कि, *"इ. पु. पाचवी शति से - इसवी ३५०"* तक, *"ब्राम्ही लिपी"* का प्रयोग काल भी माना जाता है. *बुध्द का जन्म इ. पु. ५६३* में / और बुध्द के लगभग *२३ साल बाद भगवान महावीर*(इ.पु. ५४०) का जन्म होता है. अर्थात *"पालि - प्राकृत भाषा कां कालखंड इ. पु. ५००"* का रहा है. और *"संस्कृत भाषा व्याकरण कालखंड (पाणीनी) इ. पु. ४००"* यह रहा है / अर्थात बुध्द के *१०० - १५० साल* के, बाद में ही आता है. *चक्रवर्ती सम्राट अशोक* का कालखंड *"इ. पु. २६८ - २३२"* (मौर्य वंश का कालखंड इ. पु. ३२२ से १८५) तक रहा है. सम्राट अशोक द्वारा लिखे गये *सभी शिलालेखों* में, *"ब्राम्ही लिपी"*(धम्म लिपी) का ही उल्लेख दिखाई देता है. केवल अयोध्या  के *"ज्ञानदेव शिलालेख"* तथा *"सारनाथ शिलालेख"* में ही, थोडा संस्कृत का प्रभाव दिखाई देता है.अर्थात तब संस्कृत यह *"बोली भाषा"* नहीं रही होगी. *"अपभ्रंश साहित्य - आदि हिंदी"* का विकास, इसा - *प्रथम शती से पाचवी शती* तक रहा है. *कालीदास* की रचना *"विक्रमोर्वशीयम्"* में, *"अपभ्रंश भाषा"* (कालखंड इ. पु्. प्रथम शती से पाचवी शती रहा है) का प्रयोग दिखाई देता है.  आधुनिक *"देवनागरी लिपी"* का प्रथम स्वरुप इसवी ११०० का / सन १७९६ में इस *"लिपी का प्रारंभ"* रहा है . और भारत सरकार ने इस *"लिपी को ही मान्यता"* दी है. भारत की *"मराठी भाषा सहीत तमाम भाषांओं की जननी, यह ब्राम्ही धम्म लिपी"* ही है. *"ऋग्वेद"* की प्रामाणिक प्रति *"युनेस्को"* को, *"इसवी १४६२"* उपलब्ध करायी गयी है. इसे भी हमें समझना होगा.

       *"पाली भाषा व्याकरण"* की सर्व प्रथम, *वैय्याकरण कच्चायन* इन्होने *"४३ ध्वनीया"* बनाने का संदर्भ मिलता है. विचारविद - *प्रा. बलदेव उपाध्याय* इन्होने *पाली व्याकरण* को, तिन शाखा में विभक्त किया है. *"कच्चायन व्याकरण / मोग्गलायन व्याकरण / अग्गवंसस्कृत सद्दनीति."* पाली यह तत्कालीन काल में, मानव जीवन की व्यापक एवं गहन अनुभुतियों का पहिला दर्शन (त्रिपिटक) दिखाई देता है. पालि में दो प्रकार के काव्य दिखाई देते है. *"वर्णनात्मक काव्य / आख्यायनात्मक काव्य."* पालि भाषा का उगम और भावार्थ संदर्भ में, विद्वानों में मतभेद भी रहे है. जर्मन विद्वान *मैक्स बैसलर* ने, पालि शब्द का उगम *"पाटलिपुत्र"* माना है. *"पाटलिपुत्र > पाटलि > पालि."* दुसरे विद्वान  *पं. विधुशेखर भट्टाचार्य* इन्होने पालि शब्द की उत्पत्ती *"पंक्ति"* शब्द से बताया है. मराठी का शब्द *"पाळी"* तथा संस्कृत का *"पालन"* शब्द, उसका भाग माना जाता है. *आचार्य बुध्दघोष* ने *"पंक्ति"* शब्द से, पालि शब्द व्युत्पत्ती को नकारा है.  *भिक्खु जगदीश* ने भी, इस पर आपत्ती उठायी है. उनके मतानुसार *"पालि > परियाम"* शब्द से माना है. *"सिंहली परंपरा"* में, *मागधि - मगध* की भाषा से मानते है. *प्रा आर डेव्हिस* इन्होने पालि को, इसा पुर्व छटी - सातवी शति की, *"कोसल प्रदेश"* की भाषा माना है. *वेस्टर गार्ड* इन्होने *"उज्जैनी प्रदेश की बोलि भाषा"* माना है. *"अभिधानप्पदिपिका"* में पाली की व्युत्पत्ती में, *"पालेति रक्खतीति पालि |"* का संदर्भ है. चक्रवर्ती सम्राट अशोक के शिलालेख (भाब्रु) में, *"धम्म पलिपाय"* का वर्णन मिलता है. अर्थात *"बुध्द का वचन."* अत: *"पालिपाय शरण"* से ही पालि की व्युत्पत्ती हुयी है. *आचार्य बुध्दघोष* इनके *"विशुध्दीमग्ग / महावंश"* इस  ग्रंथ में, *"मागधी"* शब्द को, सभी भाषांतर की *"मुल भाषा"* कही है. इसा पुर्व १४ वी शती में, *बुध्दघोष* के *"अट्ठकथा"* इस ग्रंथ में, पालि का उल्लेख है. वही *दिपवंश* यह ग्रंथ बुध्दघोष  के पहले का ग्रंथ है. जहां पालि के दो अर्थ बताये है. वहां *"बुद्ध का वचन"* के रुप में ही संदर्भ मिलता है. *आचार्य बुध्दघोष* इनके समय में, चार प्रमुख बौध्द रचनाकार हुये है. *बोधिसत्व अश्वघोष* (इसवी ८० - १५०)  / *आचार्य नागार्जुन* (इसवी ५० - २८०) / *आचार्य वसुबंधु* (चवथी शति से ३८०) / *आचार्य दिग्नाग* (इसवी शती ४८० - ५४०). *बोधिसत्व अश्वघोष* इनके लिखाण में *अपभ्रंश भाषा* का प्रयोग दिखाई नहीं देता. जब कि *कालिदास* इनके लिखाण में,*अपभ्रंश भाषा* का भी प्रयोग दिखाई देता है. अत: *कालिदास* का कालखंड यह *बोधिसत्व अश्वघोष* इनके बाद का ही रहा होगा, यह सत्य स-प्रमाण दिखाई देता है. *भदंत अश्वघोष* इनका लिखाण *"सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / नैतिक वाद / दर्शनशास्त्र / प्रेम भाव"* आदी विचारों का बोध कराता है. जब कि *कालिदास* इनका साहित्य यह *"भोगवाद / अनैतिक वाद"* की ओर ले जाता है. अत: पाली - प्राकृत - संस्कृत का *आद्य कवि* ये *बोधिसत्व अश्वघोष* ही रहे है, *कालिदास* नहीं है. बोधिसत्व अश्वघोष की प्रसिद्ध रचनाएं - *"सौंदरानंद / बुध्दचरित्र"* आदी रही है. पवनी (भंडारा) शिलालेख* में, *"नागस पचनेकायिकस"* (अर्थात - पाच निकायों के ज्ञाता नाग) उल्लेख है. वही *सारनाथ शिलालेख* में, *"भिक्षुस्य बलस्य तैपिटकस्य बोधिसत्वा प्रतिष्ठापितो |"* (अर्थात - तिन पिटकों के ज्ञाता भंते बल ने, बोधिसत्व के प्रतिमा को प्रतिष्ठापित किया) का संदर्भ दिखाई देता है. पुरातत्व विध *लार्ड कनिंगहम* इनके बाद *ओव्हरटेल* इनका योगदान भी महत्त्वपूर्ण है. *सारनाथ* उत्खनन में *ओव्हरटेल* के कारण ही,  *"अशोक स्तंभ"* का खोज हुयी. जो *"भारत की राजमुद्रा"* बनी. अर्थात *धम्म लिपी* की व्युत्पत्ती, यह *संस्कृत* भाषा का पहले होने का यह प्रमाण है. तथा *पाली* भाषा से ही *संस्कृत* इस भाषा उगम भी !

         पालि प्राकृत भाषा से *"संस्कृत"* भाषा की व्युत्पत्ती समझने के बाद, हमें यह समझना होगा कि, *"प्राकृत की अंतिम अपभ्रंश अवस्था"* से ही, *"हिंदी साहित्य"* का आविर्भाव स्वीकार किया जाता है. *"गार्सा तासी* (१८३९) यह *"अपभ्रंश हिंदी (आदि हिंदी) साहित्य "* के पहिले इतिहासकार माने जाते है. उनके बाद अपभ्रंश हिंदी साहित्य के रचनाकार - *मौलवी करिमुद्दीम (१८४८) / शिवसिंग सरोज (१८८३) / जार्ज ग्रियर्सन (१८८८) / मिश्र बंधु (१९१३) / एडविन ग्रिक्स (१९१७)* आदी का भी उल्लेख है. *"अपभ्रंश भाषा"* के पहिले कवि *सिध्द सरहपाद* (७६९) तथा आखरी कवि *रइधु* (१४०० - १४७९) को माना जाता है. उसके बाद *"अपभ्रंश भाषा"* का अस्त होता है.*"आदि हिंदी भाषा"* का प्रारंभ होता है.  *"आधुनिक हिंदी"* की व्युत्पत्ती, यह *पालि प्राकृत भाषा "* से रही है. *बारावी शति* के आधुनिक हिंदी भाषा के पहिले कवि *अब्दुल रहमान (अद्दहमान)* को माना जाता है. उन्होने *"संदेश रासक"* की रचना की. यही नहीं अद्दहमान इन्होने, *"अपभ्रंश - पालि प्राकृत भाषा"* का भी अध्ययन किया है. अद्दहमान इन्होने अपनी जाति *"कोरी - जुलाह"* भी बताया है. मुस्लिम धर्म परिवर्तन के पहले वे *"कोरी* जाती के / मुस्लिम धर्म स्वीकार के बाद उन्हे *"जुलाह"* कहा जाता है. *"कोरी"* जाति का *"कोली"* से रहा है. और *"कोली लोक"* ये प्राचिन *"कोलिय गण"* के थे. अर्थात *सिध्दार्थ गौतम* इनकी पत्नी *"यशोधरा"* इनके कोलिय गण के ! अद्दाहमान इनके काल में ही *शालीभद्र सुरी* (११८४) होने का जिक्र है. उसके बाद *अमिर खुसरो (१२५३ - १३२५) / हंसाउली (१३७०) / संत कबीर (१३९९ - १५१२) / रामानंद (१४५०) / कालमितुल हकायत (१५८०) / नाभादास (१५८५) / बनारसीदास (१६०१) / गुरु अर्जुन देव - आदि ग्रंथ (१६०४) /  गोसावी तुलसीदास (१५३२ - १६२३)* इत्यादी.... हिंदी रचनाकार का उल्लेख है. फिर सन १६४५ के बाद *"उर्दु भाषा"* का आरंभ होता है. उसके बाद सन १७९६ में *"देवनागरी लिपी"* का प्रारंभ रहा है. और भारत सरकार ने *"देवनागरी लिपी"* को, अपनी अधिकृत भाषा माना है. १ मई १९५० में *"हिंदी राजभाषा हिंदी साहित्य संमेलन "* की स्थापना !

           *"मराठी भाषा"* संदर्भ में जब हम चर्चा करते है, तब रायगड जिल्हा स्थित *"अक्षी"* (ता. अलिबाग) ग्राम में *"दो मराठी शिलालेख"* ही (इसवी १०१२) का संदर्भ दिखाई देता है. वही सोलापुर जिला स्थित *"हत्तरसंग कुडल"* (इसवी १०१८) का शिलालेख तथा कर्नाटक राज्य के *"श्रवणबेलगोळ"* (इसवी १०३९) शिलालेख कों संदर्भ रहा है. अर्थात अक्षी इस ग्राम का शिलालेख ही मराठी भाषा का पहिला शिलालेख है. *राजे शिवाजी महाराज* कालखंड (१६३६ - १६८०) में लिखे गये शिलालेख, यह *"संस्कृत भाषा"* के दिखाई देते है. अर्थात उस काल में महाराष्ट्र में, *"ब्राह्मणी व्यवस्था"* की जडे, ये मजबुत होने का प्रमाण दिखाई देता है. *संत नामदेव महाराज* - शिंपी (१२७० - १३५०) / *संत जनाबाई* - शिंपी (१२५८ - १३५०) / *संत चोखामेळा* - महार (१२७३ - १३३८) यह संत *"मराठी भाषा"* के *"आद्य कवि"* रहे है. परंतु ब्राम्हणी व्यवस्था ने *"मुकुंदराज* - ब्राह्मण (१२ वी शती) / *संत ज्ञानेश्वर* - ब्राह्मण (१२७५ - १२९६) इन्हे *"मराठी भाषा आद्य कवि"* घोषित किया है. यही नहीं उनके बाद हुये कवि - *नरहरी सोनार* (११९३ - १३१३) / संत चोखामेळा परिवार के *संत सोयराबाई* - पत्नी, *संत निर्मलाताई* - बहन, *संत कर्ममेळा* - भाई (१४ वी शति) / *संत एकनाथ महाराज* - ब्राह्मण (१५३३ - १५९९) / *संत तुकाराम महाराज* (१६०८ - १६५०) / संत तुकाराम महाराज के लेखनिक *संत जगनाडे महाराज* (१६२४ - १६८८) इनके *"मराठी भाषा"* योगदान की, कोई दखल नहीं ली गयी. क्यौं कि, वे सभी संत कवि *तथागत बुद्ध* अर्थात *"पंढरपुरी विठोबा"* को समर्पित थे. यही नहीं *"श्रमण परंपरा / नाथ परंपरा / गोरख परंपरा"* कवि संत भी, बुध्द के प्रति समर्थित थे. इस संदर्भ में हम फिर कभी चर्चा करेंगे. अर्थात *"मराठी भाषा साहित्य"* पर भी, बुध्द प्रभाव का इतिहास है. भारत के समस्त *"भाषा की जननी"*, यह *"पालि प्राकृत"* भाषा ही है. और चक्रवर्ती सम्राट अशोक इनके *"ब्राम्ही लिपी"* शिलालेख इसकी साक्ष देते है.

         द्वितीय सत्र में, *प्रा. रोशन राव* (बौध्द दर्शन के प्रमुख सिध्दांत और उसका साहित्य पर प्रभाव) / *रामकृष्ण सहस्त्रबुद्धे* (बौध्द धम्म के नैतिक सिध्दांतो का साहित्य में प्रतिबिंब) / *प्रमोद बिंबाला* (बौध्द दर्शन के प्रमुख सिध्दांत और उसका साहित्य एवं संस्कृति पर प्रभाव) / *प्रा. संजय घरडे* (बौध्द तत्वज्ञान एवं साहित्य) / *डॉ रविंद्र ताजने* (वत्सगुल्म के वाकाटक और बुद्ध धम्म से अनुबंध) / *बी. जे. डोंगरे* (बौध्द दर्शन का आधुनिक साहित्य पर प्रभाव) / *प्रा. संजय खडसे* (बौध्द धम्म का शिक्षा क्षेत्र पर प्रभाव और योगदान) / *प्रा. नितीन तागडे*  ) बुद्ध और उनके धम्म की प्रासंगिकता) इस विषय पर, अपने पेपर पढे. अंत में मान्यवरों को स्मृतिचिन्ह और भेट लेकरं संगोष्ठी का समापन हुआ. कार्यक्रम का संचालन *कु. मुस्कान शर्मा* इन्होने तथा आभार *नर्गीस अली* इन्होने माना. कार्यक्रम की सफलता में *शीला डोंगरे / डॉ शीतला प्रसाद दुबे / डॉ संजय खडसे / बी. जे. डोंगरे / हनुमान गुजर / स्मीता इटनारे / स्वाती बडगुजर / अनिल काळे / वसंत पाटील* आदी का योगदान रहा.


****************************

Monday, 16 September 2024

 🌹 *जीवन यश शिखरावर !*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो. न. ९३७०९८४१३८


माणुस मन चक्र

फिरत असते निरंतर

चेतना ही सोबत असते

तीच सर्वस्व उर्जा आहे

माणुस अस्तित्वाची

प्रेम मैत्री बंधुता 

प्रज्ञा शील करुणा

ही अनुभूती देणारी

बुध्द तत्वज्ञान गुरुकिल्ली...

अंधा-या भयाण रात्री

माणसाचा प्रवास

विसावा थांबा घेतो

परंतु थंडीच्या आडोसात

चंद्राच्या शीतल छायेत

लुकलुकणारे काजवे

ह्या हळुवार मनाला

सुखद आनंद देतांना

कधीचं सौदेबाजी नसते...

सुर्योदयाची पहाट

प्रकाश किरण असते

नव्या आशा आकांशेची

माणुस हा चालत जातो

नविन उम्मीद घेवुन

तेव्हा कधीचं थांबत नसतो

सारखा चालत असतो

एक ध्येयवेडा होवुन

जीवन यश शिखरावर...


**********************

नागपूर, दिनांक १३/०९/२०२४